{"url": "https://lokmat.news18.com/national/gujarat-elections-sc-refuses-congress-plea-to-verify-20-percents-of-vvpat-slips-with-evm-votes-277195.html", "date_download": "2018-08-21T14:41:44Z", "digest": "sha1:2Y347JNJGR7WHF4KOTE6LLNJBBYJMNVY", "length": 13254, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरात निवडणुकीमध्ये VVPAT पडताळणीची काँग्रेसची याचिका कोर्टाने फेटाळली", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nगुजरात निवडणुकीमध्ये VVPAT पडताळणीची काँग्रेसची याचिका कोर्टाने फेटाळली\n\"मतदारांनी केलेलं मतदान आणि VVPAT ची चिठ्ठी यात काही फरक तर नाहीये ना याची पडताळणी करण्यासाठी एकूण मतदानाच्या किमान २५ टक्के मतं आणि VVPAT हे समान आहेत की नाही\"\n15 डिसेंबर : गुजरात निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदारांनी केलेलं मतदान आणि VVPAT ची चिठ्ठी यात काही फरक तर नाहीये ना याची पडताळणी करण्यासाठी एकूण मतदानाच्या किमान २५ टक्के मतं आणि VVPAT हे समान आहेत की नाही हे तपासण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने द्यावेत अशी मागणी करणारी गुजरात काँग्रेसनं केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.\nकाँग्रेसच्या याचिकेत काही तथ्य नसल्याचं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं. तसंच निवडणूक पद्धतीत काही सुधारणा अपेक्षित असल्यास पक्षानं त्या संदर्भात रिट याचिका दाखल करावी असंही कोर्टाने म्हटलं आहे. ही पडताळणी केल्यास जनतेचा निवडणूक प्रकियेवरचा विश्वास वाढण्यास मदत होईल असं काँग्रेसचं म्हणणं होतं.\nयापूर्वी ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यानुसार मतदारांना चिठ्ठीद्वारे आपण मतदान केलेल्या उमेदवारालाच मत गेलं आहे की नाही याची पडताळणी करता येते. पण त्यावरही आता काँग्रेसनं शंका व्यक्त करत ही याचिका दाखल केली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\nधक्कादायक- पत्नीचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये, तर तीन वर्षांच्या मुलीला खोक्यात डांबून मारले\nLive Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vashim/karanja-lad-two-customers-who-accept-bribe-electricity-customer/", "date_download": "2018-08-21T14:40:15Z", "digest": "sha1:B3H7R4PR2DO5USFO3MWY5OFDSV3KWANQ", "length": 29807, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Karanja Lad: Two Customers Who Accept A Bribe From The Electricity Customer! | कारंजा लाड : विद्युत ग्राहकाकडून लाच स्वीकारणारे दोन लाईनमन एससीबीच्या जाळ्यात! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nकारंजा लाड : विद्युत ग्राहकाकडून लाच स्वीकारणारे दोन लाईनमन एससीबीच्या जाळ्यात\nवाशिम : घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे दंडात्मक कारवाई न करण्यासाठी लाईनमत या पदावर कार्यरत असलेल्या संदिप राजाराम चव्हाण व खासगी लाईनमत शेख रहमत शेख बदरू या दोघांनी संगनमत करून दोन हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांना एसीबीच्या पथकाने ९ फेब्रुवारीला अटक केली. ही घटना कारंजा लाड (जि. वाशिम)येथे घडली.\nठळक मुद्देघरगुती मिटरचा व्यावसायीक वापर करणा-यांवर दंडात्मक कारवाई न करता स्वीकारली दोन हजाराची लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी दोघांना रंगेहाथ पकडले\nवाशिम : घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे दंडात्मक कारवाई न करण्यासाठी लाईनमत या पदावर कार्यरत असलेल्या संदिप राजाराम चव्हाण व खासगी लाईनमत शेख रहमत शेख बदरू या दोघांनी संगनमत करून दोन हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांना एसीबीच्या पथकाने ९ फेब्रुवारीला अटक केली. ही घटना कारंजा लाड (जि. वाशिम)येथे घडली.\nकारंजा लाड येथील तक्रारदाराने घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे त्याला लाईनमन चव्हाण व खासगी लाईनमन शेख रहमत या दोघांनी दंडात्मक कारवाई न करता व्यावसायीक मिटर करून देण्यासाठी दोन हजाराची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारावर एसीबी पथकातील पोलीस निरिक्षक निवृत्ती बोºहाडे, नितिन टवलारकर, विनोद अवगळे, अरविंद राठोड व इंगळे यांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी खासगी लाईनमत शेख रहमत याने तक्रारदाराकडून दोन हजार रूपयाचा लाच स्विकारताना अटक केली. लाईनमन चव्हाण याने खासगी लाईनमन मार्फत लाच मागितल्यामुळे चव्हाण यालासुध्दा अटक करण्यात आली. याप्रकरणी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.\nKaranjaAnti Corruption BureauArrestकारंजालाचलुचपत प्रतिबंधक विभागअटक\nरवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय\nरेल्वे प्रवाशांना गंडा घालणारे तोतया पोलीस जेरबंद\nकारंजा येथील डाक विभागाला स्वतंत्र जागेची प्रतीक्षा \nसावे यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी देणारा अटकेत\nबांबर्डाच्या युवा शेतकऱ्यांनी तयार केले हातपेरणी यंत्र\nचिमुकले जपताहेत बंजारा समाजातील ‘भजन’ परंपरा \nमंगरुळपीर पंचायत समितीच्या आवारात नागरिकांची गैरसोय\nवाशिम जिल्ह्यात पाझर तलाव फुटले, विहिरी खचल्या\nनवीन विहीर, विहीर दुरुस्ती, शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अर्ज प्रक्रिया\nवाशिम जिल्ह्यात सहाव्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम\nरिसोड बाजार समितीत नव्या मुग खरेदीला प्रारंभ\nविद्यार्थ्यांनी घेतले सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/food/non-veg-food/", "date_download": "2018-08-21T14:39:48Z", "digest": "sha1:CQBUB3QBEPRCSA6NXT5ZYIUMT657E2RQ", "length": 9343, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "मांसाहारी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीची खाद्यभ्रमंती मत्स्याहाराशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मत्स्यप्रेमींसाठी इथे विविध प्रकारची ताजी मासळी, कोळंबी, चिंबोरी, तिसऱ्या, झिंगे यांच्या रुचकर सागुतीसह खास कोकणी मसाले वापरून बनवलेले चिकन व कोंबडीवडे यांच्याबरोबर विविध रस्से व सोलकढी यांचा मनसोक्त आस्वाद घेता येतो.\nकोकणातील अतिशय अप्रतिम चवीची सोलकढी पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असा मनुष्य शोधून सापडणार नाही. कोकणी भाषेत ज्याला `आगळ` म्हणतात अशा आमसूल किंवा कोकमाच्या आंबट रसात नारळाचे गोड दूध घालून बनविली जाणारी सोलकढी जेवढी सुंदर दिसते त्याहूनही ती अधिक सुंदर लागते. तृष्णा भागविणारी, थकवा घालवणारी, पचनास उपयुक्त, रसना तृप्त करणारी सोलकढी हे कोकणवासियांबरोबरच इथे येणाऱ्या पर्यटकांनाही हवेहवेसे वाटणारे पेय आहे. आजकाल तिच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कोकणाच्या सीमारेषा उलांडून ठिकठीकाणी शितपेयांप्रमाणे थंडगार `पॅकबंद` सोलकढी मिळू लागली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या सोलकढीची आठवण झाली की ती अगदी आपल्या राहत्या घराजवळही मिळू शकते.\nवीर देवपाटचा धबधबा, चिपळूण\nरत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/india-news-hindi-language-m-venkaiah-naidu-national-news-54879", "date_download": "2018-08-21T14:59:21Z", "digest": "sha1:6A7O5LVFLVDZI54QF2DYIKREYY2HF3QB", "length": 12133, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "india news hindi language M Venkaiah Naidu national news हिंदीशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही : नायडू | eSakal", "raw_content": "\nहिंदीशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही : नायडू\nशनिवार, 24 जून 2017\nदेशभरात हिंदीविरोधी वातावरण निर्माण झालेले असताना केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी हिंदी ही राष्ट्रीय भाषा असून हिंदी भाषेशिवाय भारताचा विकास होऊ शकत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.\nअहमदाबाद (गुजरात) : देशभरात हिंदीविरोधी वातावरण निर्माण झालेले असताना केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी हिंदी ही राष्ट्रीय भाषा असून हिंदी भाषेशिवाय भारताचा विकास होऊ शकत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.\nनायडू म्हणाले, \"हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे. हिंदीशिवाय भारताचा विकास होणे अशक्‍य आहे. सध्या सर्वजण इंग्रजी माध्यमाच्या मागे लागले आहेत, हे दुर्दैव आहे. मी ब्रिटिशांच्याविरुद्ध आहे. मात्र त्यांच्या भाषेच्याविरुद्ध नाही. आपण सर्व भाषा शिकायला हव्यात. मात्र इंग्रजी भाषा शिकल्यानंतर आपली मानसिकता बदलते. हे चुकीचे असून ते देशहिताच्या विरुद्ध आहे. देशातील बहुतेक नागरिक हिंदी भाषेत बोलतात. त्यामुळे हिंदी भाषा शिकणे महत्वाचे आहे. मात्र त्यापूर्वी आपण आपली मातृभाषा शिकणेही महत्वाचे आहे.'\nनागरिकांकडून हिंदी भाषेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर नायडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विशेषत: दक्षिणेकडील राज्यांतून विशेष विरोध होत आहे. बंगळूरमधील मेट्रो रेल्वेतील फलकांवर करण्यात आलेल्या हिंदी भाषेच्या वापराविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत. तर तमिळनाडूतील रस्त्यांवरील फलकांवर करण्यात आलेल्या हिंदी भाषेचा वापरालाही तीव्र विरोध करण्यात येत आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत हिंदी भाषा लादण्यात येत असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांनी केला आहे.\nराष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग\nनेवासे : नेवासे-शेवगाव तालुक्याचे माजी आमदार व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-summer-youth-samit-48989", "date_download": "2018-08-21T14:59:34Z", "digest": "sha1:3ZDSBDA6VMJISIGQEDXFJCLMQGUKL74B", "length": 15869, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news summer youth samit ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर यूथ समिट’ उद्यापासून | eSakal", "raw_content": "\n‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर यूथ समिट’ उद्यापासून\nबुधवार, 31 मे 2017\nसातारा - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहे.\nसातारा - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहे.\nसाताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या कर्मवीर सभागृहात होणाऱ्या ‘समिट’चे उद्‌घाटन गुरुवारी (ता. १) सकाळी दहा वाजता होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम उद्‌घाटनाच्या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तीन दिवसांत होणाऱ्या विविध सत्रांमध्ये सुजय खांडगे, निलया ग्रुपचे संस्थापक निलय मेहता, संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर, डॉ. राम गुडगिला, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमीचे सुनील पाटील, र्स्टार्टअप तज्ज्ञ अल्बर्टो आयोरे, संजय चोरडिया आदी नामवंत सहभागी होणार आहेत. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील तरुणांना उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करत शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी ‘समर यूथ समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहे. गेली दोन वर्षे ‘यिन’ ही शिबिरे आयोजित करीत आहे. शिबिर सलग तीन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत तीन सत्रांत होईल. या समीटचे मुख्य प्रायोजक स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी, नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे हे आहेत. फीड इन्फोटेक, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या सहकार्यने हे समीट होणार आहे. स्थानिक पातळीवर कृषिगंगा क्‍लासेस, थोरात व्हॉल्व्हस आणि हॉटेल लेक व्ह्यू यांनी प्रयोजकत्व स्वीकारले आहे.\nसमिटमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी बुधवारी (ता. ३१) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा. या समिटसाठी ‘यिन’ सदस्यांसाठी प्रत्येकी रुपये १०० रुपये, तर सदस्येतरांसाठी प्रत्येकी रुपये ३०० शुल्क आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाणार आहे. आवश्‍यकतेप्रमाणे बाहेरगावच्या सदस्यांची निवासाची व्यवस्थाही केली जाईल. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर नोंदणी केली जाईल.\nराष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग\nनेवासे : नेवासे-शेवगाव तालुक्याचे माजी आमदार व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-21T13:48:03Z", "digest": "sha1:BJK5Z23KSDNZDFTOVAD6OLFRM3EIZWIS", "length": 8345, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "केंद्राचे राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्यास नकार | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nकेंद्राचे राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्यास नकार\nप्रदीप चव्हाण 10 Aug, 2018\tठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधींच्या हत्या प्रकरणात केंद्र सरकारने एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये हत्या करणाऱ्या दोषींना सोडण्याची तामिळनाडू सरकारची विनंती केंद्राने फेटाळली आहे. दोषींना सोडल्यास धोकादायक परंपरेचा जन्म होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.\nकेंद्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात म्हटले, की न्यायपालिका आणि कार्यपालिकेने या संबंधात विचार विनिमय करून हा निर्णय घेतला आहे. दोषींना सोडले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश जाईल.तामिळनाडू सरकारने २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायलयाला पत्र लिहून दोषींना सोडण्याची विनंती केली होती. न्यायालयाने सातही दोषींना सोडता येईल का, असा सवाल केंद्र सरकारला केला होता. मात्र, सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करत तामिळनाडूची मागणी फेटाळली.\nPrevious तिहेरी तलाक विरोधी विधेयक आता पुढच्या अधिवेशनात\nNext कत्तलीच्या उद्देशाची गुरांची वाहतूक : सावद्यात 39 गुरांची सुटका\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-relief-sugarcane-growers-late-47915", "date_download": "2018-08-21T14:51:59Z", "digest": "sha1:F7M2S7IOWEBTL4IVZ5BE7TQCURR4SBC4", "length": 16058, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news relief for sugarcane growers late उशिरा का होईना ऊस उत्पादकांना दिलासा | eSakal", "raw_content": "\nउशिरा का होईना ऊस उत्पादकांना दिलासा\nशुक्रवार, 26 मे 2017\nकेंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने आगामी २०१७-१८ हंगामासाठी उसाला टनामागे किमान आधारभूत किंमतीत (एफआरपी) अडीचशे रुपयांनी वाढ केलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ‘एफआरपी’त वाढ न केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. ही नाराजी दूर करताना केंद्र सरकारने ‘एफआरपी’मध्ये अडीचशे रुपये वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. त्यामुळे आगामी ऊस गळीत हंगामात साडेनऊ टक्के उताऱ्यास तोडणी व वाहतुकीसह २५५० रुपये ‘एफआरपी’ मिळणार आहे.\nकेंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने आगामी २०१७-१८ हंगामासाठी उसाला टनामागे किमान आधारभूत किंमतीत (एफआरपी) अडीचशे रुपयांनी वाढ केलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ‘एफआरपी’त वाढ न केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. ही नाराजी दूर करताना केंद्र सरकारने ‘एफआरपी’मध्ये अडीचशे रुपये वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. त्यामुळे आगामी ऊस गळीत हंगामात साडेनऊ टक्के उताऱ्यास तोडणी व वाहतुकीसह २५५० रुपये ‘एफआरपी’ मिळणार आहे.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाढत असलेले प्रमाण, बाजारपेठेत शेतमालाचे घसरलेले दर, तुरीचे वाढलेले उत्पादन आणि तूर खरेदीमधील अनेक दोष आदी प्रकरणांमुळे केंद्र आणि राज्य सरकार कृषी क्षेत्रात अपयशी ठरल्याची भावना शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे. अशा पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींविषयक आढावा बैठकीत उसाच्या ‘एफआरपी’मध्ये अडीचशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.\nवाढती महागाई व शेतमालाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. २०१५-१६ आणि १६-१७ मध्ये ‘एफआरपी’मध्ये वाढ न केल्यामुळे साडेनऊ टक्के उताऱ्यास २३०० रुपये प्रमाणे ‘एफआरपी’ दिली जात होती व त्या पुढील उताऱ्यास प्रत्येक पॉइंट २३२ ते २४२ रक्कम निश्‍चित करण्यात आलेली होती. त्यामुळे जिल्ह्यामधील कारखान्यांकडून तोडणी व वाहतूक वजा जाता प्रति टनाला २४०० ते २५०० रुपये पर्यंत दर मिळाले होते. साखरेचे दर वाढल्यामुळे काही कारखान्यांनी तर २८०० रुपयांपर्यंत दर दिलेले होते. मात्र, काही कारखान्यांनी नुसतीच ‘एफआरपी’ दिल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला होता. आता अडीचशे रुपये ‘एफआरपी’मध्ये वाढ केल्यामुळे साडेनऊ उताऱ्यास २५५० रुपये दर मिळणार आहे. आजवर प्रत्येकवर्षी ‘एफआरपी’ मध्ये १०० रुपये होणारी वाढ व आता एकदम सव्वादोनपट म्हणजे अडीचशे रुपयांनी केलेली वाढ शेतकऱ्यांना निश्‍चित दिलासा देणारी आहे. ‘एफआरपी’मध्ये जरी वाढ केलेली असली तरी साडेनऊ टक्‍क्‍यांच्यावर वाढणाऱ्या प्रति पॉइंट उताऱ्यास नेमकी किती रक्कम दिली जाणार याबाबत निर्णय झालेला नसल्यामुळे पहिला हप्ता नेमका किती मिळणार\nयाबाबत चित्र स्पष्ट होणार नाही. सध्या साखरेचे दर चांगले असल्याने कारखानदारांना ‘एफआरपी’ देण्यात काही अडचण येणार नाही. मात्र, दुर्दैवाने जर साखरेचे दर घसल्यास ‘एफआरपी’ एकरकमी मिळणार का की मागील दोन वर्षांपूर्वीप्रमाणे ८० - २० सूत्राचा स्वीकार केला जाणार, हे पाहावे लागणार आहे. गत हंगामात जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा ११ ते १२ टक्के आलेला होता. या उताऱ्यावर अगामी हंगामात दर दिला जात असल्यामुळे साखर उताऱ्याच्या ९.५० टक्‍क्‍यांपुढील प्रत्येक पॉइंटला नेमकी किती रक्कम सरकार जाहीर करणार, यावर उसाचा पहिला हप्ता निश्‍चित होणार आहे. आता त्याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-railway-journey-e-aadhar-49882", "date_download": "2018-08-21T14:51:34Z", "digest": "sha1:R5NKS2TEIHMK3SYX5JAFNS6AUDG7W5YM", "length": 9744, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news railway journey e-aadhar रेल्वे प्रवासात ई आधारही ग्राह्य | eSakal", "raw_content": "\nरेल्वे प्रवासात ई आधारही ग्राह्य\nशनिवार, 3 जून 2017\nमुंबई - लांब पल्ल्याच्या गाड्यांतून आरक्षित तिकिटांवर प्रवास करताना यापुढे ई आधारही ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. प्रवासादरम्यान प्रिंटेट आधार कार्डबरोबरच प्रवाशांनी मोबाईलवर डाऊनलोड केलेले आधार कार्डही चालेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मेल, एक्‍स्प्रेसमधून प्रवास करताना मतदान ओळखपत्र, प्रिंटेड आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे पासबुक, बॅंकांकडून देण्यात आलेले लॅमिनेटेड फोटो असलेले ओळखपत्र, फोटोसह शिधापत्रिका यापैकी एक ओळखपत्र लागते. त्यात आता ई आधारचा समावेश करण्यात आला आहे.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-there-no-option-without-usual-debt-waiver-52738", "date_download": "2018-08-21T14:48:47Z", "digest": "sha1:ZCJWRF3A4AMK2FKNPPFSKJNXASHZ67VK", "length": 13831, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news There is no option without the usual debt waiver सरसकट कर्जमाफीशिवाय पर्याय नाही | eSakal", "raw_content": "\nसरसकट कर्जमाफीशिवाय पर्याय नाही\nगुरुवार, 15 जून 2017\nशेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्याची कॉंग्रेसची मागणी\nशेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्याची कॉंग्रेसची मागणी\nमुंबई - तत्त्वतः, अटी, शर्ती अशा शब्द जंजाळात शेतकऱ्यांना न फसवता राज्यात सरसकट कर्जमाफी द्यावी, त्याशिवाय पर्याय नाही. सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि कृषिपूरक कर्ज सरसकट माफ करावे, ही कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे. ही भूमिका पक्ष लवकरच सरकारला लेखी कळवेल, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी केले.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारतर्फे अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीसंदर्भात चर्चा केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी आज टिळक भवन दादर येथे कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की कर्जमाफीसाठी शेतीच्या क्षेत्राची किंवा कर्जाच्या रकमेची मर्यादा सरकारने घालू नये. मराठवाडा आणि विदर्भात बहुसंख्य शेतकऱ्यांचे क्षेत्र हे पाच एकरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेती क्षेत्राची मर्यादा घातली, तर बहुसंख्य शेतकरी वगळले जातील.\nअल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून, त्यांना तत्काळ नवीन कर्ज मिळेल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र यासंदर्भात शासन निर्णय काढलेला नाही. बॅंकांना लेखी आदेश दिले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी बॅंकांमध्ये जाऊन नवीन कर्जाबाबत विचारणा केली; मात्र बॅंकांनी आम्हाला सरकारकडून लेखी आदेश नाहीत, असे सांगितले. त्यामुळे सरकारने तत्काळ सर्व शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचा आदेश द्यावा. पेरणीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. त्या संबंधीचा शासन निर्णय अद्याप काढला नाही. सरकारने सरसकट दहा हजार रुपये देण्यापेक्षा शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतिएकर मदत द्यावी, असे चव्हाण म्हणाले.\nबैठकीला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांच्यासह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nश्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा\nजुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/latur-news-sadabhau-question-officer-47712", "date_download": "2018-08-21T14:49:00Z", "digest": "sha1:EFF5TMZXICSW3HKIHWC6Q2AJBSVW452O", "length": 13368, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news sadabhau question to officer सांगा, मी कोण आहे? | eSakal", "raw_content": "\nसांगा, मी कोण आहे\nगुरुवार, 25 मे 2017\nलातूर - पणन, वखार, महसूल अधिकारी यांच्यात असलेला असमन्वय, खरेदी केंद्रावर तूर घेतल्यानंतर वखार महामंडळाकडून तूर नाकारण्याचे प्रकार, तुरीचे वजन न करणे, वाहनातून तूर खाली उतरवली जात नसल्याने त्रस्त झालेले शेतकरी हा सर्व प्रकार राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पाहिला. त्यांनी पणन, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्यानंतर आमच्या \"साहेबां'ना विचारतो, असे उत्तर अधिकाऱ्यांनी त्यांना दिले. त्यानंतर \"सांगा...मी कोण आहे,' असा संतप्त सवाल करण्याची वेळ खोत यांच्यावर आली\nसदाभाऊ खोत यांनी बुधवारी शासकीय तूर खरेदी केंद्राला भेट दिली. या केंद्रावर होत असलेले हाल शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडले. या केंद्रावर बाजार समितीचे सहकार्य असताना जिल्हा उपनिबंधक, पणन, महसूल, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांत कोणताही समन्वय नसल्याचे खोत यांना आढळले. त्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मंत्री भेट देत असताना वखार महामंडळाचा अधिकारी केंद्रावर नव्हता. त्यांची वाट पाहात खोत यांना अर्धा तास खरेदी केंद्रावर बसून राहावे लागले.\nअधिकारी भेटल्यावर खोत यांनी फेडरेशनने तूर खरेदी केल्यानंतर पुन्हा तुम्ही तूर का नाकारता, खरेदी केंद्रावरच तुमचा तपासणी अधिकारी का बसवत नाही, एक गाडी खाली उतरावयाला 24 तास का लागतात, माणसे का वाढवत नाही, अशी प्रश्‍नांचा भडीमार केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एका महिला अधिकाऱ्याने तर \"जीआर' नसल्याचे सांगितले.\nत्यानंतर खोत यांनी \"सांगा, मी कोण आहे तुम्हाला \"जीआर' कशाला हवा, मंत्र्यांनी सांगितलेले तुम्हाला कळत नाही का, असा समजवजा सवाल या अधिकाऱ्याला केला. तसेच पणन संचालकांशी मोबाईलवर बोलून येथील परिस्थितीची माहिती दिली. तसेच संबंधितांवर कारवाई करावी, असा आदेश दिला. बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा, सचिव मधुकर गुंजकर, जिल्हा उपनिबंधक बी. एल. वांगे आदी या वेळी उपस्थित होते.\nगुन्हा दाखल करण्याचा आदेश\nखोत यांनी तुरीच्या मोजमापाची पाहणी केली. चाळण करून खाली पडलेली तूर हमाल घेऊन जातात, अशी तक्रार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर हमालांनी काढून ठेवलेल्या तुरीच्या एका पोत्यावर जाऊन खोत बसले. \"ही तूर कोणाची आहे, त्याला समोर घेऊन यावे,' असे त्यांनी सुनावले. पण एकही जण समोर आला नाही. त्यानंतर अशी हमाली घेतली जात असेल तर गुन्हा दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\n'बोरामणी'च्या निधीचा होटगी रोड विमानतळासाठी वापर\nसोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या...\nलातूर जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पाऊस\nलातूर- लातूर जिल्ह्यात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रीही जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत...\nपुणे : राज्यातील अनेक भागात दडी मारलेल्या पावसाचे श्रावणाच्या सुरवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज (ता. 21) सकाळी 18 हजार...\nपाटण तालुक्यात शेकोटी आंदोलन\nपाटण (सातारा)- पाटण तालुक्यात गेले अडीच महिने सतत मुसळधार पडत असलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/kalina-campus-issue-135313", "date_download": "2018-08-21T14:26:54Z", "digest": "sha1:QKYKMQHBOLI4N7E4DZI3P536WDFBYPAO", "length": 13543, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kalina campus issue कालिना कॅम्पसकडे दुर्लक्ष | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nमुंबई - दीडशे वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाचा दर्जा व प्रतिष्ठा कायम राखण्यात प्रशासन अयशस्वी ठरत आहे. विद्यापीठाच्या सांताक्रूझ कालिना कॅम्पसच्या अनेक इमारतींची दुरवस्था झाली आहे. अनेक इमारती जीर्ण झाल्या असून नवीन इमारती भोगवटा प्रमाणपत्र आणि निधीअभावी धूळ खात आहेत.\nमुंबई - दीडशे वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाचा दर्जा व प्रतिष्ठा कायम राखण्यात प्रशासन अयशस्वी ठरत आहे. विद्यापीठाच्या सांताक्रूझ कालिना कॅम्पसच्या अनेक इमारतींची दुरवस्था झाली आहे. अनेक इमारती जीर्ण झाल्या असून नवीन इमारती भोगवटा प्रमाणपत्र आणि निधीअभावी धूळ खात आहेत.\nकालिना कॅम्पसमध्ये सुमारे ५६ विभाग आहेत. विद्यार्थ्यांचे वर्ग याच इमारतींमध्ये भरतात. विविध अभ्यासक्रमांची ग्रंथसंपदा असलेल्या कॅम्पसमध्ये जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची अवस्था बिकट आहे. इमारतींच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दुसरी जागा नसल्याने जीव मुठीत घेऊन शिकावे लागत आहे. वर्गात प्राध्यापकांना बसण्यासाठीही जागा नाही.\nवसतिगृहाचीही पडझड झाली आहे. इमारतींच्या दुरुस्तीची वारंवार मागणी केली जात असून प्रशासन सुस्त असल्याचा आरोप माजी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केला आहे.\nमास मीडिया अभ्यासक्रम सध्या हेल्थ सेंटर इमारतीत सुरू झाला आहे. पाली, गांधी स्टडी सेंटर, फुले-आंबेडकर अध्यासन या विभागांना हक्काची जागा नसल्याने इतर विभागांमध्ये अभ्यासक्रम चालवले जात आहेत.\nमुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील इमारतीलाही गळती लागली आहे. दुसऱ्या मजल्यावर पाण्याची गळती होत आहे.\nकॅम्पसच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी कुलगुरूंकडे केली आहे.\n- संजय वैराळ, माजी सिनेट सदस्य\n‘नॅक’ मूल्यांकन रखडल्याने निधी अडकून\nमुंबई विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन रखडले आहे. वर्षभरापासून विद्यापीठाला ‘नॅक’चा दर्जा नाही. विद्यापीठाला २१ एप्रिल २०१२ मध्ये ‘नॅक’चा दर्जा मिळाला. २० एप्रिल २०१७ पर्यंत ही श्रेणी होती. ती टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा प्रक्रिया झालीच नाही.\nनव्या तयार असलेल्या इमारती\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nआंबेनळी अपघात स्थळी आठवण पाँईटचा फलक\nमहाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात महाबळेश्वर येथे निघालेल्या दापोली येथील डॅा.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठातील...\n'भूकंपा'च्या धक्क्यांनी घारगाव परिसर हादरला\nसंगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८...\nविनयभंग प्रकरणी मंगेशी देवस्थानचा पुजारी पोलिसांना शरण\nपणजी (गोवा) : फोंडा तालुक्यातील मंगेशी देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-election-jain-khadse-mahajan-king-135616", "date_download": "2018-08-21T14:27:33Z", "digest": "sha1:F7ZZJ37F2TLUBT5AJCPFT25P4HHHM4NJ", "length": 15219, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon election jain khadse mahajan king जैन, खडसेंच्या नेतृत्वाला टक्कर देऊन गिरीश महाजन बनले \"किंग' | eSakal", "raw_content": "\nजैन, खडसेंच्या नेतृत्वाला टक्कर देऊन गिरीश महाजन बनले \"किंग'\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nजळगाव : जिल्ह्यात सुरेशदादा जैन व एकनाथ खडसे यांचे नेतृत्व होते. मात्र, या दोघांनाही टक्कर देऊन गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेवर भाजपचा निर्विवाद झेंडा फडकावून आपणच नेतृत्वाचे \"किंग' आहोत, हे सिद्ध करून दाखविले आहे. खडसे यांनी जैन यांच्याशी विरोध पत्करून जे वीस वर्षांत साध्य केले नाही, ते महाजन यांनी अवघ्या एका वर्षांत जैन यांच्याशी विरोध न करता मैत्री करून साध्य केले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.\nजळगाव : जिल्ह्यात सुरेशदादा जैन व एकनाथ खडसे यांचे नेतृत्व होते. मात्र, या दोघांनाही टक्कर देऊन गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेवर भाजपचा निर्विवाद झेंडा फडकावून आपणच नेतृत्वाचे \"किंग' आहोत, हे सिद्ध करून दाखविले आहे. खडसे यांनी जैन यांच्याशी विरोध पत्करून जे वीस वर्षांत साध्य केले नाही, ते महाजन यांनी अवघ्या एका वर्षांत जैन यांच्याशी विरोध न करता मैत्री करून साध्य केले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.\nजळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सद्य:स्थितीत नेतृत्वाबाबत नेहमीच चर्चा होत होती. सुरेशदादा जैन व एकनाथ खडसे यांच्यात कट्टर विरोध आहे. दोघे नेते आहेत. परंतु जैन यांना मध्यंतरी महापालिकेतील कथित गैरकारभारावरून अनेक अडचणी निर्माण झाल्या. तर एकनाथ खडसे यांच्या पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता आहे. मात्र त्यांना वैयक्तिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांना मंत्रिमंडळातून दूर व्हावे लागले. तर भाजपमध्ये जिल्ह्यात गिरीश महाजन व खडसे यांच्यात वाद असल्याने सांगलीतील चंद्रकांत पाटील यांना जळगावात पालकमंत्रीपदावर नियुक्त करण्यात आले. मात्र पाटील यांनी महापालिका निवडणुकीकडे पाठ फिरविली. जलसपंदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेच्या निवडणुकीचे नेतृत्व केले.\nभाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी महापालिकेच्या सभेत प्रचार केला असला तरी त्यांनी नेतृत्व मात्र केले नाही. त्यामुळे भाजपला यश मिळाले तरी खडसे मात्र त्यात नाही, असेच म्हणावे लागेल. उलटपक्षी खडसे यांचे कट्टर समर्थक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, श्रीमती तडवी, रवींद्र पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे. यात केवळ सुनील खडके हे खडसे समर्थक निवडून आले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे महाजन यांनी खडसे यांच्या नेतृत्वालाही आता मागे टाकले आहे. तर दुसरीकडे सुरेशदादा जैन यांचे नेतृत्वही आता झाकोळले गेले आहे.\nविशेष म्हणजे जैन आणि महाजन यांचे सख्य आहे. महाजन हे जैन यांना आपले गुरू मानतात. एवढेच नव्हे जैन अडचणीत असताना महाजन यांनी त्यांना साथ दिली. परंतु निवडणुकीत मात्र त्यांच्या विरोधात उभे राहून त्यांना पराभवाचा चांगलाच झटका दिला आहे. त्यामुळे महाजन यांनी जैन यांच्या नेतृत्वालाही धोबीपछाड देऊन आपल्या जिल्ह्यातील नेतृत्वावरही शिक्कामोर्तब केले असून, प्रतीक्षेतील जळगावच्या पालकमंत्रिपदाची वाटही मोकळी करून घेतली आहे.\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nश्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा\nजुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग...\nपालीत अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्ष आणि नागरीकांनी वाहिली श्रद्धांजली\nपाली - तालुका भाजपच्या वतीने पालीत सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. येथील गुजराती समाज हॉलमध्ये आयोजित शोकसभेत अटलबिहारी...\nअंकुश आवताडे यांची उत्पादक शुल्क अधिकारीपदी निवड\nआंधळगाव - आंधळगावचे सुपूत्र व वाशिमचे पुरवठा निरीक्षक अंकुश रामचंद्र आवताडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/boy-killed-liquor-drinking-126117", "date_download": "2018-08-21T14:26:18Z", "digest": "sha1:QBZRQZAB3RCF3VYZUQIG2ESKMILBI7JV", "length": 13303, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "a boy killed for liquor drinking दारू पिण्यावरून युवकाचा खून, चौघांवर गुन्हे दाखल | eSakal", "raw_content": "\nदारू पिण्यावरून युवकाचा खून, चौघांवर गुन्हे दाखल\nसोमवार, 25 जून 2018\nनागपूर : दारू पाजण्यासाठी नकार दिल्यामुळे उद्‌भवलेल्या वादातून चौघांनी एकाचा काठीने हल्ला करून खून केला. हे हत्याकांड रविवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आले. डब्बा उर्फ कृष्णा सुखारी प्रसाद (वय 19, रा. राजू नगर, झेंडा चौक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर हड्‌डी उर्फ संतोष गोंड, अर्जून शिवकुमार अजीत, लडी उर्फ राकेश आणि अशफाक मुबारक खान (सर्व रा.राजूनगर) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडानंतर एमआयडीसी परिसरात गॅंगवार पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.\nनागपूर : दारू पाजण्यासाठी नकार दिल्यामुळे उद्‌भवलेल्या वादातून चौघांनी एकाचा काठीने हल्ला करून खून केला. हे हत्याकांड रविवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आले. डब्बा उर्फ कृष्णा सुखारी प्रसाद (वय 19, रा. राजू नगर, झेंडा चौक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर हड्‌डी उर्फ संतोष गोंड, अर्जून शिवकुमार अजीत, लडी उर्फ राकेश आणि अशफाक मुबारक खान (सर्व रा.राजूनगर) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडानंतर एमआयडीसी परिसरात गॅंगवार पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.\nडब्बा प्रसाद आणि संतोष हड्‌डी यांची मैत्री होती. 14 जूनला रात्री आठ वाजता ते दोघेही दारू पिण्यासाठी एका भट्‌टीवर गेले. तेथे दारू पिण्याच्या पैशावरून वाद झाला. दोघांनीही एकमेकाला जबर मारहाण केली. दारूच्या भट्‌टीवरील मजुरांनी दोघांची समजूत घालून वाद मिटवला. दोघांनीही एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दोघेही निघून गेले. शनिवारी रात्री आठ वाजता डब्बा हा दारू पिण्यासाठी भट्‌टीवर गेला. संतोष हड्‌डीला माहिती मिळताच तो अन्य तीन मित्रांसोबत तेथे पोहचला. डब्बा प्रसादला बाहेर खेचून त्याच्यावर लाथा-बुक्‍क्‍या आणि काठीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डब्बा प्रसादचा मृत्यू झाला. या प्रकरणी डब्ब्याचा भाऊ लक्ष्मण प्रसादच्या तक्रारीवरूचा चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.\nगेल्या आठवड्यात दारू पाजण्यावरून डब्ब्या आणि संतोष हड्‌डीत वाद झाल्यानंतर मारामारी झाली. त्यावेळी दोघांनी एकमेकांचा \"गेम' करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या भीतीपोटी लपून राहत होते. आपला \"गेम' होण्यापूर्वीच डब्ब्याचा खून करण्याची योजना हड्‌डीने आखली. योजनेनुसार डब्ब्या दारूच्या भट्‌टीवर एकटा सापडला. चौघांनी मिळून त्याचा खून केला.\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nदाभोलकर खूनप्रकरणी राज्यात 'जवाब दो' आंदोलन\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : 'अंनिस'चे राज्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या खून प्रकरणी अटक झालेल्या...\nथोडासा पाऊस अन्‌ पुणे शहराची वाहतूक कोंडी...\nपुणे ः पुणे आणि वाहतूक कोंडी हे जणू आता समीकरणच झाले आहे. थोडासा पाऊस झाला तरी शहरात वाहतूक कोंडी होते. सकाळपासून सुरू असलेल्या संतथधार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/indira-banerjee-vineet-saran-k-m-joseph-sworn-as-supreme-cou-1071235.html", "date_download": "2018-08-21T14:24:08Z", "digest": "sha1:EMRNEB5M5L6IU74SKP73LEJ2CYAU7NII", "length": 6443, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "इंदिरा बॅनर्जी, विनीत सरन आणि के.एम.जोसेफ यांनी घेतली न्यायाधीशपदाची शपथ | 60SecondsNow", "raw_content": "\nइंदिरा बॅनर्जी, विनीत सरन आणि के.एम.जोसेफ यांनी घेतली न्यायाधीशपदाची शपथ\nन्यायमुर्ती इंदिरा बॅनर्जी, विनीत सरन आणि के. एम. जोसेफ यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतली. केंद्र सरकारने तयार केलेल्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे त्यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात रजिस्ट्रार जनरल यांनी या तीन न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबतचे राष्ट्रपतींचे पत्र वाचून दाखवले. केंद्र सरकार आणि न्यायाधीसांमध्ये झालेल्या बऱ्याच संघर्षानंतर हा शपथविधी पार पडला.\n'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 14 जून रोजी दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. त्याच शहीद औरंगजेबच्या वडिलांनी भारत-पाक शांततेसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपण एक पाऊल पुढे टाका आम्ही शंभर पावले टाकू असे आवाहनही केले आहे.\nAsian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक\nभारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने आशिया क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली आहे. दिव्याने 68 किलो वजनीगटात तैवानच्या चेन वेनलिंगला 10-0 असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. भारतासाठी हे आतापर्यंतचे चौथे कांस्यपदक आहे. काल भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकुण दहा पदकांची कमाई केली आहे.\nइराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट\nइराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्यात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/try-starts-mining-goa-133853", "date_download": "2018-08-21T14:40:28Z", "digest": "sha1:SHGS4DCL2OJP7N7L5V6XUTA34IEJR3OH", "length": 16254, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "try to starts mining in goa गोव्यात खाणकाम सुरु करण्यासाठी प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nगोव्यात खाणकाम सुरु करण्यासाठी प्रयत्न\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nपणजी : सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाणपट्ट्यांचे दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण रद्द केले असले तरी अद्याप वैध असलेल्या ३० खाणपट्ट्यांपैकी किती खाणपट्ट्यांत खाणकाम सुरु करता येईल याची विचारणा सरकारने महाधिवक्त्यांकडे केली आहे. यासाठी दोन खाणपट्ट्यांच्या फाईल्स सरकारने महाधिवक्त्यांकडे पाठवल्या असून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत दिली.\nपणजी : सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाणपट्ट्यांचे दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण रद्द केले असले तरी अद्याप वैध असलेल्या ३० खाणपट्ट्यांपैकी किती खाणपट्ट्यांत खाणकाम सुरु करता येईल याची विचारणा सरकारने महाधिवक्त्यांकडे केली आहे. यासाठी दोन खाणपट्ट्यांच्या फाईल्स सरकारने महाधिवक्त्यांकडे पाठवल्या असून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत दिली.\nअर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. काब्राल म्हणाले होते, की खाणकामबंदी आली तेव्हा ११८ खाणपट्टे कार्यान्वित होते. त्यापैकी केवळ ८८ खाणपट्ट्यांत खाणकाम करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. उर्वरीत खाणपट्ट्यांत खाणकाम सुरु करण्याच्या पर्यायावर सरकारने विचार केला पाहिजे.खाण खात्यातील अधिकारी त्यावर निर्णय घेत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीशः त्याकडे लक्ष पुरवले पाहिजे.\nमुख्यमंत्री म्हणाले, काब्राल यांनी याविषयावर मांडलेल्या खासगी ठरावावेळी प्रत्येकाने आपले मत व्यक्त करावे. त्यानंतर सरकार आपली भूमिका ठरवेल आणि दिल्लीत जाऊन खाणकाम सुरु करण्यासाठी प्रयत्न करेल. गोवा सरकार स्वतःहून खाणकाम सुरु करू शकत नाही कारण त्यासंदर्भातील कायदा हा केंद्रीय कायदा आहे आणि त्यात दुरूस्ती करायची झाल्यास सर्वांचे सहकार्य लागणार आहे. त्याशिवाय खाणकामबंदी ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लागू झाली आहे हेही लक्षात ठेवावे लागणार आहे.\nसरकारने खनिजाच्या ई लिलावातून १ हजार २४१ रुपयांचे उत्पन्न मिळवल्याचे सांगून ते म्हणाले, बेकायदा खाणकामामुळे किती तोटा झाला असावा याबाबत विविध यंत्रणांचे एकमत नाही. लोकलेखा समितीनुसार ४ हजार कोटी रुपये बुडाले तर सनदी लेखापालांच्या म्हणण्यानुसार १ हजार ५०८ कोटी रुपयांचा महसूल बुडवला होता तर महानियंत्रक व महालेखापालांच्या म्हणण्यानुसार १ हजार ९२२ कोटी रुपयाचा महसूल बुडाला आहे. पण सरकारने वसुली सुरु केली आहे. ४५४ कोटी रुपये स्वामीत्वधन, मूल्यवर्धीत कर या रुपाने वसूल केले त्यापैकी २५० कोटी रुपये उत्पादनखर्च म्हणून द्यावे लागले आहेत.\nउदाहरणादाखल बोलायचे झाल्यास आमालीया फिगेरोदो खाणीच्या चालकाकडून ७२ कोटी रुपये बॅंकेतील ठेवींच्या स्वरुपात सापडले आहेत. वसंत काडणेकर खाण चालकांकडून ६ कोटी ३ लाख रुपये वसूल केले आहेत. त्या खाणीवरील खनिज मालाच्या लिलावातून ४६ कोटी रुपये मिळाले आहेत. वसुली करावी हे सांगणे सोपे असले तरी कायदेशीर वसुली ही वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया असते. त्यात एखाद्याकडून पैसे येणे आहेत हे सिद्ध करावे लागते.\nते म्हणले, लोकलेखा समितीने बेकायदा खाणकामगाराबद्दल अहवाल केला तेव्हा खनिजाचा दर १२५ डॉलर प्रतीटन होता. आता तो ४० डॉलरपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे प्रतीटन कंपन्यांमध्ये ५ ते ८ डॉलरच मिळणार आहेत. या मुद्द्याचा विचारही खाणकाम सुरु करताना करावा लागणार आहे.\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/ghati-hospital-aurangabad-128848", "date_download": "2018-08-21T14:40:53Z", "digest": "sha1:OKCXCRJUBNNUOEROJGXRRFOI6ORP7EJU", "length": 11622, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ghati hospital in Aurangabad घाटीत गॅस सिलिंडरच्या गोडाऊनला धोक्‍याची घंटा! | eSakal", "raw_content": "\nघाटीत गॅस सिलिंडरच्या गोडाऊनला धोक्‍याची घंटा\nशनिवार, 7 जुलै 2018\nघाटीत सर्जिकल इमारतीत लिफ्ट क्रमांक दोनजवळ असलेल्या सिलिंडरच्या गोडाऊनचे शेड मोडकळीस आले आहे. यात ऑक्‍सिजन आणि नायट्रस गॅसचे सिलिंडर ठेवले जातात. शंभरहून अधिक सिलिंडर तेथे ठेवलेले आहेत. या खोलीची प्रचंड दुरवस्था झाली असून, खोलीला गळती लागली आहे. या पाण्यामुळे सिलिंडरलाही धोका पोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nऔरंगाबाद : घाटीतील मॅन्युअली ऑक्‍सिजन सिस्टिमसाठी विविध अत्यावश्‍यक गॅस सिलिंडर ठेवण्यासाठी असलेल्या गोडाऊनला पावसाच्या पाण्याची गळती लागली आहे. या पत्र्याच्या खोलीत सिलिंडरखाली पावसाचे पाणी साचल्याने गंज लागून सिलिंडर फुटून अपघात होण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करूनही अद्याप दुरुस्ती झालेली नाही.\nघाटीत सर्जिकल इमारतीत लिफ्ट क्रमांक दोनजवळ असलेल्या सिलिंडरच्या गोडाऊनचे शेड मोडकळीस आले आहे. यात ऑक्‍सिजन आणि नायट्रस गॅसचे सिलिंडर ठेवले जातात. शंभरहून अधिक सिलिंडर तेथे ठेवलेले आहेत. या खोलीची प्रचंड दुरवस्था झाली असून, खोलीला गळती लागली आहे. या पाण्यामुळे सिलिंडरलाही धोका पोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nया खोलीची शुक्रवारीच (ता. सहा) पाहणी केली असून याच्या डागडुजीसाठी सोमवारपासून सुरवात केली जाणार आहे. पत्रेही बदलण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nयुवा महोत्सवासाठी यंदाही महाविद्यालये अनुत्सुक\nसोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमधील विविध कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने युवा महोत्सव आयोजित...\nखराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले\nउंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत...\nश्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा\nजुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/father-killed-daughters-boyfriend-thane-136357", "date_download": "2018-08-21T14:41:42Z", "digest": "sha1:NCCPPKF2PZSH2QCVMNCW272JRVPR7OG3", "length": 14387, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "father killed daughters boyfriend in Thane पित्यानेच काढला मुलीच्या प्रियकराचा काटा | eSakal", "raw_content": "\nपित्यानेच काढला मुलीच्या प्रियकराचा काटा\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nमृतक सुरेंद्र मिश्रा (26) रा. कोपरी, ठाणे हा खाजगी कंपनीत कमला होता. त्याचे दुबईत अभियंता असलेल्या राजेंद्र तिवारी यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनिही पळुन जाऊन लग्न केले याचा राग मनात धरून राजेंद्र तिवारी यांनी त्यांचे सहकारी आरोपी भास्कर नारिंगकर आणि रवी चौधरी यांच्या सहाय्याने काटा काढण्याचे ठरविले. लग्नानंतर घर पाहण्याच्या बहाण्याने या आरोपीनी सुरेंद्रला बोलावून दारू पाजली आणि धावत्या लोकलमधून ढकलून दिले. दरम्यान सुरेंद्र घरी आला नसल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलिस ठाण्यात केली.\nठाणे : दुबईत अभियंता असलेल्या उच्चशिक्षित बापाने सहकाऱ्याच्या मदतीने आपल्या मुलीचा प्रियकर सुरेंद्र मिश्रा याचा काटा काढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलीच्या प्रियकराला मद्य पाजून मरेपर्यत मारहाण करीत धावत्या लोकलमधून फेकल्याचा पर्दाफाश नौपाडा पोलिसांनी केला असुन मुलीच्या बापासह त्रिकुटाला गजाआड केले. तर, एकास उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. अधिक तपास नौपाडा पोलीस करीत असुन प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनीट 1 कडे सोपवला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nमृतक सुरेंद्र मिश्रा (26) रा. कोपरी, ठाणे हा खाजगी कंपनीत कमला होता. त्याचे दुबईत अभियंता असलेल्या राजेंद्र तिवारी यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनिही पळुन जाऊन लग्न केले याचा राग मनात धरून राजेंद्र तिवारी यांनी त्यांचे सहकारी आरोपी भास्कर नारिंगकर आणि रवी चौधरी यांच्या सहाय्याने काटा काढण्याचे ठरविले. लग्नानंतर घर पाहण्याच्या बहाण्याने या आरोपीनी सुरेंद्रला बोलावून दारू पाजली आणि धावत्या लोकलमधून ढकलून दिले. दरम्यान सुरेंद्र घरी आला नसल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलिस ठाण्यात केली.\nसदर हत्येनंतर आरोपी राजेंद्र तिवारी दुबईत पळून गेला. तर दोघे आरोपी भूमिगत झाले. तर रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या सुरेंद्र याची ओळख न पटल्याने शासकीय नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या बेपत्ता तक्रारीचा शोध घेताना तांत्रिकदृष्ट्या तपासात मोबाईलवर आलेल्या कॉलचा शोध घेत नौपाडा पोलिस आरोपी भास्कर नारिंगकर आणि रवी चौधरी यांच्यापर्यंत पोहचले. दोघांना अटक केल्यानंतर खुनाला वाचा फुटली. दरम्यान दुबईत पळून गेलेल्या राजेंद्र तिवारी याला पोलिसांनी खाक्या दाखवून दुबईतून बोलावून घेतले आणि सोमवारी मुंबईत विमानतळावर उतरताच अटक केली. चौकशी घडलेला प्रकार सांगताच पोलिसही थक्क झाले. मुलीच्या प्रेमाला विरोध असल्याच्या कारणावरून तिच्या प्रियकराचा काटा काढण्याचे ठरले आणि हत्या करण्यात आल्याचे तपासात आणि चौकशीत समोर आले. नौपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून अधिक तपास करीत आहेत.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/marathi-news-vidarbha-akola-hand-pump-lakh-rupees-waste-102348", "date_download": "2018-08-21T14:41:17Z", "digest": "sha1:TNNKZAK2MD4TU7LBNHIOFMAJSFC7UYAH", "length": 17124, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news vidarbha akola hand pump off lakh rupees waste अकोल्यात तीनशे हातपंप बंद; लाखाेंचा खर्च पाण्यात | eSakal", "raw_content": "\nअकोल्यात तीनशे हातपंप बंद; लाखाेंचा खर्च पाण्यात\nरविवार, 11 मार्च 2018\nअकोल्यात ग्रामीण जनतेची पाणी टंचाईपासून सुटका झाली नसल्याचे वास्तव आहे. ग्रामीण भागात बनवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या विंधन विहीरी व कुपनलिकांची संख्या चार हजार 902 आहे. त्यावर शासनाचे लाखाे रूपये खर्च झाले आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील 309 हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत.\nअकाेला - जिल्ह्यातील 848 गावांंमध्ये विंधन विहिरी व कुपनलिकांवर लावण्यात आलेल्या हातपंपांपैकी 309 हातपंप गेल्या कित्येक महिन्यांपासून कायमस्वरूपी बंद पडलेले आहेत. त्यामुळे त्यावर करण्यात आलेल्या खर्चासह इतर खर्च पाण्यातच गेल्याचे दिसून येत आहे. परंतु, त्यानंतर सुद्धा ग्रामीण जनतेची पाणी टंचाईपासून सुटका झाली नसल्याचे वास्तव आहे.\nजिल्ह्यातील अकाेला, अकाेट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी व मूर्तीजापूर तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामाेरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांना काेणत्याही परिस्थितीत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह इतर शासकीय यंत्रणांमार्फत प्रयत्न करण्यात येतात. गावातच नागरिकांना सहजतेने पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विंधन विहिरी किंवा कुपनलिकावर हातपंप लावण्यावर पाणी पुरवठा विभागाचा अधिक भर असताे. त्यासाठी प्रत्येक वर्षी पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययाेजनातून लाखाे रूपये खर्च करण्यात येतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात बनवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या विंधन विहीरी व कुपनलिकांची संख्या चार हजार 902 आहे. त्यावर शासनाचे लाखाे रूपये खर्च झाले आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील 309 हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. त्यामध्ये अकाेला तालुक्यातील 67, बार्शीटाकळी 59, अकाेट 29, तेल्हारा 26, बाळापूर 33, पातूर 39 व मूर्तीजापूर तालुक्यातील 56 हातपंपांचा समावेश आहे. तीनशेवर हातपंप कायमस्वरूपी बंद पडल्यामुळे शासनाचे लाखाे रूपये पाण्यात गेले आहेत, परंतु त्यानंतर सुद्धा नागरिकांना पाणी टंचाईपासून ‘दिलासा’ मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.\n'जिल्ह्यातील ग्रामीण भागात बनवण्यात आलेल्या हातपंपांपैकी 309 हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. त्याबराेबरच 135 विंधन विहिरी, कुपनलिका काेरड्या पडल्या आहेत. गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून ही माहिती समाेर आली आहे,' असे मत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अकाेल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशाेर ढवळे यांनी व्यक्त केले.\nशंभरावर विंधन विहिरी काेरड्या -\nग्रामीण भागात बनवण्यात आलेल्या विंधन विहीरी व कुपनलिकांपैकी 135 विंधन विहिरी व कुपनलिका काेरड्या पडल्या आहेत. त्यामध्ये अकाेला तालुक्यातील 26, बार्शीटाकळी 30, अकाेट सहा, तेल्हारा तीन, बाळापूर 16, पातूर 36 तर मूर्तीजापूर तालुक्यातील 18 चा समावेश आहे. पाण्याची पातळी 120 फुटापेक्षा जास्त खाली गेल्यामुळे व काही ठिकाणी जमिनीत पाणीच लागले नसल्याने शंभरावर विंधन विहिरी व कुपनलिका काेरड्या पडल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.\n29 विद्युत पंप निकामी -\nपाणी टंचाई निवारण करण्यासाठी ग्रामीण भागात बनवण्यात आलेले जवळपास 29 विद्युत पंप कायमस्वरूपी बंद पडले आहेत. त्यामध्ये अकाेला, बार्शीटाकळी, तेल्हारा तालुक्यातील तीन-तीन, बाळापूर तालुक्यातील 10, अकाेट चार, मुर्तीजापूर पाच तर पातूर तालुक्यातील एका विद्युत पंपाचा समावेश आहे. संबंधित विद्युत पंप हे कुपनलिका व विंधन विहिरींवर बसवण्यात आले हाेते.\nलाखाेंचा खर्च व्यर्थ -\nपाणीटंचाई निवारणार्थ आतापर्यंत बनवण्यात आलेल्या चार हजार 902 विंधन विहिरी व कुपनलिकांपैकी 309 कायमस्वरूपी बंद, 135 काेरड्या पडल्या आहेत. त्याबराेबरच 29 विद्युत पंप कायस्वरूपी बंद पडले आहेत. त्यामुळे संबंधित उपाययाेजनांवर करण्यात आलेला लाखाे रूपयांच खर्च व्यर्थ गेला आहे. लाखाे रूपये खर्च केल्यानंतर सुद्धा ग्रामीण जनतेला त्याचा काहीच उपयाेग झाला नसल्याचे सुद्धा दिसून येत आहे.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nयुवा महोत्सवासाठी यंदाही महाविद्यालये अनुत्सुक\nसोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमधील विविध कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने युवा महोत्सव आयोजित...\nखराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले\nउंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2018-08-21T13:39:07Z", "digest": "sha1:IWOWA2PPAJ6VRM2OC7RITZCZHUDWEYZO", "length": 6020, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जर्मेनिक भाषासमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nजर्मेनिक ही प्रमूख भाषा असणारे देश\nजर्मेनिक भाषा अधिकृत पण मुख्य नाही\nजर्मेनिक हा इंडो-युरोपीय भाषासमूहाचा एक उप-समूह आहे. अतिप्राचीन व इतिहासपूर्व काळापासून मुख्यतः युरोपामध्ये जर्मेनिक भाषा वापरात आहेत. इंग्लिश व जर्मन ह्या जगातील दोन मुख्य जर्मेनिक भाषा आहेत. खालील यादीमध्ये सर्व प्रमुख जर्मेनिक भाषा दर्शवल्या आहेतः\n१ जर्मेनिक भाषांची यादी\n१.२ उत्तर समुद्र जर्मेनिक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ नोव्हेंबर २०१३ रोजी ०७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-08-21T13:39:05Z", "digest": "sha1:4PHGK5AVFMZRUVV4PZSAQ6AZL36ZYL74", "length": 14984, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऊर्मिला पवार - विकिपीडिया", "raw_content": "\nपुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पवार\n७ मे इ.स. १९४५\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nऊर्मिला पवार (जन्म: ७ मे इ.स. १९४५ - हयात ) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे मूळ गाव तळकोकणात आहे. पवार यांचे वडील शिक्षक होते. पण लहानपणीच ते वारल्यामुळे आईला आयदान करीत चरितार्थ चालवावा लागला. त्यांचे एम.ए.चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. ’सहावं बोट’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८८मध्ये प्रकाशित झाला. दलितांचा इतिहास व सद्यस्थितीचा अभ्यास तसेच बौद्ध धम्मग्रंथांचा मराठी अनुवाद, अशा प्रकारचे लेखनही ऊर्मिला पवार करतात.\nएकांकिका, समीक्षा असे लेखनप्रकार हाताळणाऱ्या ऊर्मिला पवार यांच्या ' आयदान ' या आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा 'बलुतं ते आयदान' अशीच केली जाते. ऊर्मिला पवार यांच्या कथा, आत्मकथनाची इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतरे झाली आहेत.\nमहाराष्ट्र राज्यातील कोकण ह्या प्रांतात पवार यांचा जन्म झाला. त्यांच्या महार समाजातील लोक परंपरेने बांबूच्या कामट्यांची सुपे, रोवळ्या, टोपल्या विणण्याचे काम (आयदानाचे काम) करीत होते.\nउर्मिला पवार म्हणतात त्यानुसार २००० साली त्यांनी ' अबब हत्ती ' नावाच्या छोट्यांच्या दिवाळी अंकात एक भाग लिहिला होता. तो छापून आल्यावर बाईंना आणखीन लिहावसे वाटले. 'चौथी भिंत' या पुस्तकात १९८९ साली त्यांनी लिहिलेली 'गोष्ट शैशवाची’ ही गोष्ट छापून आली. त्यानंतर त्या अधिकाधिक लिहू लागल्या.\nउर्मिला पवारांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. लग्नानंतर त्या जिद्दीने पुढे शिकल्या. त्यांनी आंबेडकरी चळवळीत भाग घेतला, संघटना बांधल्या. त्यांनी मराठी वाङ्‌मय ह्या विषयात पदव्युत्तर पदविका मिळवली.\nऊर्मिला पवार पुढे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला लागल्या.(संदर्भ\nउर्मिला पवार ११-१२ वर्षे वयाच्या असताना १९५७ साली त्यांचे कुटुंब बौद्ध झाले.\nउर्मिला पवार यांच्या ‘आयदान’ या आत्मकथनात्मक पुस्तकाचे सुषमा देशपांडे या नाट्यरूपांतर केले आहे. या नाटकाचे ५०हून अधिक प्रयोग झाले आहेत.\nडॉ. आंबेडकर जीवन कालपट - सहलेखिका, ५ डिसेंबर २००३, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई,\nआम्हीही इतिहास घडवला : आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचे योगदान (संशोधन) (सहलेखिका मीनाक्षी मून), पहिली आवृत्ती १९८९, स्त्री उवाच, दुसरी आवृत्ती सुगावा प्रकाशन.\nआयदान (आत्मकथन) २००३ पहिली आवृत्ती - ७ पुनर्मुद्रणे प्रकाशित, ग्रंथाली मुंबई\nआयदान (हिंदी भाषांतर) वाणी प्रकाशन, नवी दिल्ली\nआयदान (इंग्रजी भाषांतर, कोलंबिया विश्वविद्यालय) २००९, कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस, न्यूयॉर्क\nउदान (पाली भाषेतल्या ’तिपिटक सुत्तपीटक खुद्दकणिकाय उदान’ या मूळ ग्रंथाचा अनुवाद) बौद्ध तत्त्वज्ञानपर कथा १९८९, सुगावा प्रकाशन, ८६१ सदाशिव पेठ पुणे\nचौथी भिंत (कथासंग्रह) १९८९, संबोधी प्रकाशन, गोरेगाव(पूर्व) मुंबई\nदोन एकांकिंका - एलास पावन्यात बसा बसा व मुक्ती - १९९६, समता प्रकाशन, मुंबई\nमॉरिशस - एक प्रवास (प्रवासवर्णन) १९९४, सुगंधा प्रकाशन, मुंबई\nसहावें बोट (कथासंग्रह) १९८८, साहित्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई\nहातचा एक (कथासंग्रह) जुलै २००४, अक्षर प्रकाशन, माहीम, मुंबई\nदलित लेखिका आणि त्यांचे साहित्य (वैचारिक)\n’आयदान’ला पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिलेला ’लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ ऊर्मिला पवार यांनी नाकारला. कारण सांगताना ’वर्णवादाला मसापचा नकार नाहीये. अशा संस्थेकडून पुरस्कार घेणं योग्य नाही,(स्वल्पविराम मुळातलाच) असं वाटलं, म्हणून मी मसापचा पुरस्कार नाकारलाय’.... ’मसापच्या सरस्वतीपूजन आणि पसायदानाला माझा विरोध आहे.’ (आधार :’महानगर’च्या मध्ये १२ जून २००४च्या अंकात प्रसिद्ध झालेली, ऊर्मिला पवार यांची प्र.म. लता यांनी घेतलेली मुलाखत).\nजुलै २००४मध्ये मिळालेला ’प्रियदर्शनी अकादमी’चा २५००० रुपयांचा पुरस्कार.\nधुळे येथे झालेल्या ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. हे संमेलन १३ व १४ जानेवारी २०१३ या दोन दिवसांत भरले होते.\nनाशिकच्या समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने रविवार दि. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सटाणा येथे कवी कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या परिषदेत ऊर्मिला पवार यांना समाज प्रबोधन संस्थेचा राज्यस्तरीय 'प्रबोधनमित्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nइ.स. १९४५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०१८ रोजी १३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6590", "date_download": "2018-08-21T14:21:58Z", "digest": "sha1:2CVLL2KWEHJXHG7L6YAAFMOBYNJCXL3Q", "length": 45080, "nlines": 190, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आता परमेश्वराचे काय करायचे? - 2 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआता परमेश्वराचे काय करायचे\n(स्टीव्हन वाइनबर्ग याच्या What about God या लेखाचा स्वैर अनुवाद)\nमागील भागावरून (1) पुढे\nकॅलिफोर्निया विद्यापीठातील विधीमहाविद्यालयात कार्य करणारे प्राध्यापक फिलिप जॉन्सन हे डार्विनच्या उत्क्रान्तिवादाचे एक प्रमुख विरोधक म्हणून ओळखले जातात. पृथ्वीतलावरील सजीवांमध्ये घडून आलेली उत्क्रान्तिची प्रक्रिया आणि काही ठिकाणी नैसर्गिक निवड हे त्या उत्क्रान्तिचे असलेले प्रमुख कारण, या दोन्ही गोष्टी जरी जॉन्सन मान्य करत असले तरी ते म्हणतात की या उत्क्रान्तिमागे परमेश्वराचा हात नाहीच असा कोणताही निर्विवाद प्रायोगिक दाखला आपण देऊ शकत नाही. अर्थात सजीवांच्या एका गटामधील फक्त काही सजीवांच्या डीएनए श्रुंखलेमध्ये बदल होणे आणि त्याच गटातील इतरांच्या डीएनए श्रुंखलेमध्ये कोणतेच बदल न होणे हे कोणत्याही दैवी शक्तीच्या इच्छेने घडून आलेले नाही हे आपण दाखल्यानिशी कधीच सिद्ध करून दाखवू शकणार नाही. पण तसे बघायला गेले तर हाच युक्तिवाद आपल्याला कोणत्याही शास्त्रीय सिद्धांताच्या बाबतीत करता येईल. आपल्या सूर्यमालेतील ग्रह, धूमकेतू वगैरेंची भ्रमणे, न्युटन किंवा आइनस्टाईन यांनी शोधलेल्या गतीच्या नियमानुसार होतात असे जरी आपण मानत असलो तरी एखाद्या कधीतरी अवतीर्ण होणार्‍या धूमकेतूची भ्रमणकक्षा त्याला परमेश्वराकडून मिळालेल्या छोट्याश्या धक्क्यामुळे ठरली होती असे जर कोणी सांगितले तर ते तसे नव्हते हे सांगण्यासाठी हे नियम नक्कीच असमर्थ आहेत. मला असे वाटते की फिलिप जॉन्सन यांनी स्वतःची ही भूमिका निष्पक्षपणे आणि खुल्या मनाने घेतलेली नसून स्वतःच्या जीवनात ते सजीव आणि त्यांची उत्क्रान्ती किंवा धूमकेतूंची भ्रमणकक्षा यांच्यापेक्षा धर्माला जास्त महत्व देत असल्याने घेतलेली आहे. या बाबतीत मी एवढेच म्हणू शकतो की कोणताही शास्त्रीय सिद्धान्त सिद्ध करताना त्या ठिकाणी कोणताही हस्तक्षेप परमेश्वर करत नाही असे धरूनच तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि मगच तो सिद्ध होतो का हे बघावे लागते.\nजॉन्सन सजीवांच्या उत्क्रान्तिबद्दल म्हणतो की “जिच्या मागे सृष्टीच्या बाहेर असणार्‍या निर्मात्याचा हात नाही अशी नैसर्गिक उत्क्रान्ती एखाद्या जाती-प्रजातिचे मूळ कशात होते याचे संपूर्ण विवरण करू शकत नाही”. प्रत्यक्ष निरिक्षणामध्ये आढळून आलेल्या बाबी, शास्त्रीय सिद्धान्ताच्या चौकटीत बसवताना किती अडचणी येऊ शकतात याची जाणीव नसल्याने जॉन्सन हे चुकीचे विधान करतो आहे असे मला वाटते. शास्त्रज्ञ जेंव्हा अशी प्रत्यक्ष केलेली निरिक्षणे, ते मांडत असलेल्या नव्या शास्त्रीय सिद्धान्ताच्या पुष्टीसाठी म्हणून देतात तेंव्हा मानवी चुका तर होतातच पण त्या शिवाय ही निरिक्षणे किंवा गणिते ज्या गृहितांच्या आधारावर केली जातात त्या गृहितांची वैधता त्या शास्त्रीय सिद्धांताच्या वैधतेच्या मर्यादेपेक्षा व्यापक असण्याचीही शक्यता असते. उदाहरणार्थ न्यूटनने त्याचे गुरुत्वाकर्षणाचे नियम जेंव्हा मांडले तेंव्हा त्याने किंवा इतरांनी केलेली निरिक्षणे ही 100% न्यूटनच्या नियमांनुसार होती असे काही म्हणता येणार नाही. न्यूटनसारख्या भौतिकी शास्त्रज्ञांना एके काळी भेडसावणार्‍या या अशा प्रकारच्या अडचणी, नैसर्गिक उत्क्रान्तिवादाचा वापर आपल्या संशोधनात करू इच्छिणार्‍या जीवाश्मशास्त्रज्ञांना आणि उत्क्रान्तिवादी जीवशास्त्रज्ञांना आज भेडसावत आहेत असे त्यांच्या अलीकडच्या लेखनांवरून दिसते आहे. निर्विवादपणे, नैसर्गिक उत्क्रान्तिवादाचा सिद्धांत हा आज जरी अत्यंत यशस्वी म्हणून गणला जात असला तरी या सिद्धान्तान्वये जीवशास्त्र किंवा जीवाश्मशास्त्र यांतील प्रत्येक निरिक्षणाचे स्पष्टीकरण देण्याचे कार्य अजून पूर्ण झालेले नाही असेच म्हणावे लागते. माझे तर असे स्पष्ट मत आहे की परमेश्वरी हस्तक्षेपाचा विचार सुद्द्धा न करता भौतिकी आणि जीवशास्त्र यांच्या चष्म्यातून दिसणार्‍या जगाचे स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टीने नैसर्गिक उत्क्रान्तिवाद हा अत्यंत महत्वाचा म्हणून गणला पाहिजे.\nअसे जरी असले तरी एका बाबतीत जॉन्सनचे म्हणणे मला ग्राह्य वाटते. तो म्हणतो की सर्वसाधारणपणे लोकांना समजलेले-उमजलेले धार्मिक विचार आणि नैसर्गिक उत्क्रान्तिवाद यांमधे एक निश्चित विसंगति आहे आणि यामुळेच ही विसंगति नाकारणार्‍या शास्त्रज्ञांना आणि शिक्षणतज्ञांना तो (जॉन्सन) चांगलेच फैलावर घेताना दिसतो. नैसर्गिक उत्क्रांति परमेश्वरी हस्तक्षेपामुळे होते या आपल्या सिद्धान्तामध्ये त्याला एकच उणीव भासते त त्याबद्दल तक्रारीवजा सुरात तो म्हणतो की नैसर्गिक उत्क्रान्ती आणि परमेश्वराचे अस्तित्व या दोन्ही गोष्टी पूर्णपणे सुसंगत दिसण्यासाठी असे मानणे आवश्यक वाटते की, परमेश्वराचे कार्य सुरूवातीस सृष्टीचे नियम घालून देणे आणि त्यांचे पालन घडवून आणेल अशी नैसर्गिक निसर्गरचना निर्माण करणे या पर्यन्तच मर्यादित किंवा सीमित होते व त्यानंतर परमेश्वर तेथून निवृत्त झाला असावा.\nऊत्क्रान्तिचा आधुनिक सिद्धान्त आणि विश्वात रुची असलेल्या परमेश्वराच्या अस्तित्वावर निष्ठा या दोन गोष्टी काही परिस्थितींमध्ये सुसंगत असू शकतात हे जॉन्सनचे विधान मला तर्कशुद्ध वाटत नाही. मी ही कल्पना करू शकतो की परमेश्वराने सुरूवातीस सृष्टीचे नियम घालून दिले आणि त्यांचे पालन घडवून आणेल अशी नैसर्गिक निसर्गरचना निर्माण केली. यामागे परमेश्वराची कदाचित अशी इच्छा असावी की जेणेकरून एक दिवस नैसर्गिक निवडीच्या द्वारे तुम्ही-आम्ही या जगात अवतीर्ण होऊ. पण हे लक्षात घेतले पाहिजे की परमेश्वराच्या अस्तित्वाची किंवा धर्माची आपली संकल्पना, विश्वात सजीव कसे अवतीर्ण झाले असावेत व त्यांच्यापासून आपण कसे निर्माण झालो असलो पाहिजे व त्यांच्यापासून आपण कसे निर्माण झालो असलो पाहिजे या प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या भविष्यवेत्त्यांच्या मनात निर्माण न होता विश्वात ढवळाढवळ करणार्‍या परमेश्वराचे अस्तित्व त्यात सतत असलेच पाहिजे अशी प्रबळ भावना असलेल्या लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळेच कोणत्याही धर्माच्या संकल्पनेत परमेश्वर विश्वरचना केल्यावर निवृत्त झाला असावा हा विचार मान्य होण्यासारखा नाही.\nशाळांमध्ये देणार्‍या शिक्षणात उत्क्रान्ती हा विषय असावा की नसावा या वादावर अमेरिकेतील ‘टेक्सास’ राज्यात, 1980च्या दशकात बराच उहापोह झाल्यावर अखेरीस या विषयाचा शालेय क्रमिक पुस्तकात अंतर्भाव करण्यात आला. परंतु जगाच्या पाठीवर असे अनेक देश अजुनही आहेत (मुख्यत्वे इस्लामिक देश) जेथे उत्क्रान्तिवादाचा शालेय पुस्तकात समावेश केला जात नाही आणि भविष्यात तो केला जाईल अशी कोणतीच खात्री देता येत नाही.\nकाही लोक असे मानतात की शास्त्रीय विचारसरणी आणि धार्मिक विचार यांच्यात संघर्ष असण्याचे कोणतेच कारण नाही. स्टीफन गुड हा टीकाकार जॉन्सनच्या लेखनावर टीका करताना म्हणतो की शास्त्राचा संबंध तथ्य असलेल्या सत्यतेशी असतो तर धर्म हा मानवी नीतीशी संबंधित असतो. मला गुड्चे हे विधान फारसे पटत नाही कारण एकतर धर्माचा अर्थ त्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांनीच लावलेला असतो आणि या लोकांना आपण ज्यावर विश्वास ठेवतो तीच तथ्य असलेली सत्यता आहे असे मनापासून वाटत असते. गुडचे विचार आज अनेक शास्त्रज्ञ आणि कर्मठ नसलेले धार्मिक लोक मान्य करताना दिसतात. याचा एक फायदा तरी नक्की झालेला दिसतो. एके काळी प्रकृतिचे कार्य कसे चालते याचा खुलासा, नदी-नाले, पर्वत आणि वृक्ष यांना दैवी गुण किंवा देवाचे रूप दिल्याशिवाय करणे शक्य नव्हते. अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत वनस्पती आणि प्राणी यांची शरीररचना हा विश्वनिर्माता परमेश्वराच्या अस्तित्वाचा सर्वात महत्वाचा पुरावा म्हणून गणला जात होता. सृष्टीमध्ये आजही अगणित अशा गोष्टी किंवा घडामोडी आहेत ज्यांचा खुलासा आपल्याला करणे शक्य होत नाही. परंतु एवढे म्हणणे मात्र नक्की शक्य आहे की जी तत्वे या गोष्टी कशा कार्य करतात किंवा या घडामोडी कशा घडतात याच्या नियंत्रणामागे आहेत ती आपल्याला ज्ञात झालेली आहेत. आज सर्वात गूढ किंवा अनाकलनीय जर काही असेल तर ते आपल्याला विश्वउत्पत्तिशास्त्र किंवा मूलकणभौतिकी यांसारख्या विषयांसंबंधी गोष्टी किंवा घडामोडी यांतच आढळूनच येते. वर म्हटल्याप्रमाणे, शास्त्रीय विचारसरणी आणि धार्मिक विचार यांच्यात संघर्ष असण्याचे कोणतेच कारण नाही असे मानणार्‍या लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की विश्वउत्पत्तिशास्त्र किंवा मूलकणभौतिकी यांसारखे काही थोडे विषय सोडले तर बाकी विषयांमध्ये, शास्त्रीय विचारसरणीने धार्मिक समजुतींना हद्दपार केव्हांच केलेले आहे.\nगेल्या दोन शतकांमधील आपल्या अनुभवावरून माझी अशी खात्री आहे की भविष्यात जेंव्हा केंव्हा आपल्याला सृष्टीचे किंवा प्रकृतिचे नियंत्रण करणारे अंतिम नियम सापडतील तेंव्हा त्या नियमात आपल्याला कदाचित विचार-सौंदर्य दिसेलही परंतु त्यांत सजीवता आणि बुद्धीमता यांना कोणतेही विशेष स्थान दिलेले आढळणार नाही. किंवा जास्त स्पष्टपणे सांगावयाचे ठरवल्यास या नियमात आपल्याला मूल्य आणि नीती यांची कोणतीही मानके आढळणार नाहीत आणि म्हणूनच या गोष्टींना महत्व देणार्‍या परमेश्वराचे उल्लेखही मिळणार नाहीत. या दोन गोष्टी आणि त्यांवरून येणारे परमेश्वराचे उल्लेख हे कदाचित आपल्याला इतरत्र मिळतील पण सृष्टीचे नियंत्रण करणार्‍या अंतिम नियमात ते खचितच आढळणार नाहीत.\nहे मला मान्य केलेच पाहिजे की सृष्टी किंवा निसर्ग काही वेळा आवश्यकतेपेक्षा जास्त सौंदर्यपूर्ण दिसतो. घरातील माझ्या कचेरीच्या खिडकीमधून एक हॅकबेरीचे झाड दिसते. या झाडाला निळे “जेस’, पिवळ्या-कंठाचे “ व्हिरिओ” आणि सर्वात सुंदर दिसणारे लाल-चुटुक “कार्डिनल” पक्षांचे थवे भेट देत असतात. मला हे पूर्ण माहिती आहे की उत्क्रान्तिवादाप्रमाणे या पक्षांची रंगी-बेरंगी दिसणारी सुंदर पिसे ही सहचराला आकर्षित करण्याच्या स्पर्धेतून त्याला प्राप्त झालेली आहेत. असे असले तरी हे सर्व सौंदर्य माझ्या डोळ्यांना सुख व्हावे या हेतुनेच परमेश्वराने निर्माण केले असले पाहिजे असा विचार करण्याचा मोह मला टाळता येत नाही. असा मोह मला झाला की मी माझ्या मनाला समजावतो की जर पक्षी किंवा वृक्षवल्ली यांच्यावर नियंत्रण करणार्‍या कोण्या देवाने या सुंदर पक्षांची निर्मिती केली असली तर तोच देव जन्मजात आढळणारा अधुपणा आणि कर्करोगासारखे रोग़ यांनाही जबाबदार असला पाहिजे.\nधर्मावर निष्ठा ठेवणारे लोक, गेली हजार वर्षे तरी, विश्वाचे भले व्हावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या परमेश्वराचे नियंत्रण असलेल्या या जगात दुखः, व्यथा किंवा हालअपेष्टा सहन करणार्‍या व्यक्ती का जन्माला येतात व आयुष्य कालक्रमण करताना का दिसतात व आयुष्य कालक्रमण करताना का दिसतात यासारख्या प्रश्नांची, अजून तरी न मिळालेली, उत्तरे शोधत आहेत. अर्थात त्यातल्या काही लोकांनी, दैवी कृपा किंवा अवकृपेच्या स्वरूपातली या प्रश्नांची चलाख भासणारी आणि ऐकणारा निरुत्तर होईल अशी उत्तरे सुद्धा शोधून काढली आहेत. या लोकांशी वाद-विवाद करण्याची किंवा आणखी एखादे असे चलाख उत्तर शोधून काढण्याची माझी सुतराम इच्छा नाही. दुसर्‍या महायुद्धात यहुदी धर्मपंथीयांचे जे शिरकाण करण्यात आले होते त्याची आठवण जरी झाली तरी परमेश्वर मानवाच्या भल्यासाठी सतत प्रयत्नशील असतो यासारख्या तत्वज्ञानाला माझ्या मनात जर काही सहानभुती निर्माण झालेलीच असली तरी ती त्वरित नष्ट होते. मला असे वाटते की या जगात मानवाच्या कल्याणासाठी झगडणारा जर कोणी परमेश्वर असलाच तर त्याने मानवाचे भले करण्यासाठी ज्या कोणत्या योजना बनवल्या असतील त्या त्याने अत्यंत कौशल्यपूर्ण रितीने मानवापासून लपवून ठेवलेल्या आहेत. अशा परमेश्वराची प्रार्थना करून त्याला त्रास द्यावा हे मला, अधार्मिक वाटले नाही तरी किमान पक्षी, उद्धटपणा किंवा असभ्यपणा वाटतो.\nसृष्टीच्या नियंत्रणाच्या अंतिम नियमांबद्दलची माझी निरुत्साही किंवा उदास भासणारी मते अनेक शास्त्रज्ञांना पटत नाहीत. परमेश्वराच्या अस्तित्वाचा उघड किंवा अप्रच्छन्न पुरावा ज्याच्याकडे आहे अशी कोणतीही व्यक्ती मला ज्ञात नाही परंतु बुद्धीप्रामाण्य सजीवतेला प्रकृतिमध्ये काहीतरी विशेष स्थान आहे असे मत असणारे अनेक शास्त्रज्ञ मला माहित आहेत. एक व्यावहारिक बाब असल्याने जीवशास्त्र आणि मानसशास्त्र (किंवा रसायनशास्त्र आणि द्रवचलनशास्त्र) यांसारखे विषय त्या विषयांच्या गृहितांच्या संदर्भातच अभ्यासायचे असतात; तेथे मूलकण भौतिकीची गृहिते संदर्भ म्हणून चालणार नाहीत हे मला मान्य आहे पण याचा अर्थ असा होत नाही की जीवशास्त्रज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ मानतात म्हणून सजीवता किंवा बुद्धीमता यांना प्रकृतिने काही विशेष स्थान बहाल केलेले आहे. प्रकृतिचे अंतिम नियम जेंव्हा केंव्हा आपल्याला सापडतील तेंव्हा जर आपल्याला आढळून आले की या नियमांचे जेथे एकत्रिकरण होत असेल त्या ठिकाणी बुद्धीप्रामाण्य सजीवतेला काहीतरी विशेष भूमिका आहे तर आणि फक्त तरच असे म्हणता येईल की ज्याने हे विश्व निर्माण केले त्या परमेश्वराला आपल्यात (बुद्धीप्रामाण्य सजीवतेत) काही विशेष रुची आहे किंवा होती.\nक्वान्टम किंवा पुंज यांत्रिकीमध्ये असे मानले जाते की कोणत्याही भौतिक प्रणालीमध्ये स्थान, अंगभूत उर्जा किंवा गतीशीलता या सारख्या गुणविशेषांना, त्यांचे निरिक्षण एखाद्या निरिक्षकाच्या निरिक्षणसंचाद्वारे केले जाईपर्यंत, कोणतेही विशिष्ट मूल्य नसते. जॉन व्हीलर (1911-2008, एक सुप्रसिद्ध अमेरिकन सैद्धान्तिक भौतिकी शास्त्रज्ञ, आण्विक विघटन, सर्वसाधारण सापेक्षतावाद या विषयात संशोधन) असे मानतो की क्वान्टम किंवा पुंज यांत्रिकीला काहीतरी अर्थ प्राप्त करून देण्यासाठी बुद्धीप्रामाण्य सजीवतेची आवश्यकता आहे. मागील शतकाच्या शेवटच्या दशकात व्हीलरने याच्या पुढे जाऊन असे प्रतिपादन केले आहे की जर आपल्याला विश्वाच्या कानाकोपर्‍यांपर्यंत अस्तित्वात असलेल्या भौतिक स्थितीचे इत्यंभूत निरिक्षण करावयाचे असेल तर विश्वाच्या कानाकोपर्‍यांपर्यंत बुद्धीप्रामाण्य सजीवतेने फक्त पोचून उपयोग नाही. त्या सर्व ठिकाणी या सजीवतेचे स्वामित्व असले पाहिजे. तत्वज्ञानात एक समजूत आहे. या समजुतीप्रमाणे कोणतीही प्रणाली अस्तिवात आहे असे समजण्यासाठी त्या प्रणालीचे शास्त्रीय पद्धतीने निरिक्षण करणे आवश्यक असते (Doctrine of Positivism). मला असे वाटते की व्हीलर, तत्वज्ञानातील ही समजूत फारच गांभीर्याने घेत असला पाहिजे. मी आणि इतर काही शास्त्रज्ञ असा व्यावहारिक दृष्टीकोन घेतो की विश्वाकडे क्वान्टम किंवा पुंज यांत्रिकीच्या तत्वांप्रमाणे न बघता तरंग सिद्धांताच्या तत्वांप्रमाणे बघावे. तरंग सिद्धांतानुसार अणू किंवा मोलेक्यूल यांपासून ते त्यांचे निरिक्षण करणारे शास्त्रज्ञ, हे सर्व भौतिकीमधील ज्या नियमांच्या नियंत्रणाखाली असतात त्या नियमांच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही भौतिक प्रणालीतील गुणविशेष, त्यांचे निरिक्षण केले जाते आहे किंवा नाही यावर अवलंबून नसतात.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nहम्म. काही मुद्दे पटले नाहीत पण लेख आवडला.\nसुविचारांचा डिओड्रन्ट वापरा, काखमांजर्‍या पळून जातील.\nमोठ्याने विचार करत आहे.\nमोठ्याने विचार करत आहे.\nतुम्हाला जर समजले की तुमचा विश्वासाचा डॉक्टर हा उत्क्रांतीविरोधी मताचा आहे तर तुम्ही काय कराल \nअसल्या निर्गुण निराकार परमेश्वराचा आम्हाला काय उपयोग. तो असला काय अन नसला काय म्हणून आम्ही त्याला सगुण साकार केला. मग जरा जवळचा वाटू लागला. तरीपण उपयोगी पडायला अडचण व्हायला लागली मग आम्ही त्याला भक्तवत्सल व करुणाघन केला. आता कसं म्हणून आम्ही त्याला सगुण साकार केला. मग जरा जवळचा वाटू लागला. तरीपण उपयोगी पडायला अडचण व्हायला लागली मग आम्ही त्याला भक्तवत्सल व करुणाघन केला. आता कसं त्याल साकडं घालता येतं. शिव्याही देता येतात. सौदाही करता येतो. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ll\nll त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ll सगळी मानवी नाती चिकटवून आम्ही मोकळे झालो आहोत. आता तो तुमच्या आमच्यासारखाच आहे.\nकदाचित तुमच्या मनातले परमेश्वराचे रूप आणि त्याची उपयोगी पडण्यास होणारी अडचण हे बघूनच वाइनबर्गला या परमेश्वराचे आता करायचे तरी काय असा प्रश्न पडला असावा. प्रतिक्रिया आवडली.\nलेख चांगला झाला अाहे\nअतिशय सखोल विचार असलेला लेख मराठीतून इथे उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद. तसेच अावर्जून मराठी शब्द वापरलेले अावडले. अजून थोडा सोपा करून एक एक विचार समजावता अाला, तर बरे होईल.\nधन्यवाद . मूळ इंग्रजीमधला हा\nधन्यवाद . मूळ इंग्रजीमधला हा लेख बराच विस्तीर्ण आहे. म्हणूनच अनुवाद करताना त्याचे भाग मला करावे लागले आहेत. आता त्यातील एक एक विचार सोपा करून समजावयाचा असे ठरवले तर ते कार्य फारच मोठे होईल व त्या मानाने किती वाचकांना त्यात रस वाटेल हे सांगणे कठीण आहे. एखादा विशिष्ट मुद्दा जर कोणाला खुलासा करून हवा असला तर मी तसा प्रयत्न करू शकेन. मागच्या भागात अशा एका दुर्बोध मुद्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न मी केला आहे.\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6591", "date_download": "2018-08-21T14:20:43Z", "digest": "sha1:CYYV26ODP6IXAL44NTT6JME4FGX6NQXA", "length": 11887, "nlines": 162, "source_domain": "aisiakshare.com", "title": " म्हैसूर ते पुणे बाईक वरून | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nम्हैसूर ते पुणे बाईक वरून\nमी सध्या म्हैसूरला असून जुलै महिन्याच्या २ऱ्या किंवा ३ऱ्या आठवड्यात बाईकने पुण्याला येणार आहे. सोबत भाऊ असेल, तर येताना ट्रिप करत येण्याचा विचार आहे. इथल्या बऱ्याच सदस्यांनी अश्या लांबच्या ट्रिप्स केल्या आहेत, म्हणून मार्गदर्शन हवे आहे.\n४. रत्नागिरी- तारकर्ली, गणपतीपुळे\nरत्नागिरी पर्यंतचा संपूर्ण प्रवास हा समुद्राच्या काठाने जाणाऱ्या रस्त्याने करायचा विचार आहे.\n१.वरील ठिकाणात काही बदल करावा का\n२.जुलै च्या 2ऱ्या 3ऱ्या आठवड्यात वातावरण कसे असेल थोड्याफार पावसाची भीती नाही.\n३.राहण्याची आणि खाण्याची सोय कुठे पहावी मंगलोर, गोकर्ण, गोवा आणि रत्नागिरी येथे मुक्काम करण्याचा विचार आहे. अगदी लो बजेट ट्रिप आहे, शक्यतो एखाद्या गरीबाघरी पैसे देऊन राहायची इच्छा आहे, पण तशी सोय नसली तर हॉटेल्स ही चालतील.\nGoogle च्या हिशोबाने ११९२ किमीचा प्रवास आहे.\nकाय तयारी करावी लागेल\nजर गोकर्ण ला वस्ती करायची\nजर गोकर्ण ला वस्ती करायची असेल तर झोस्टेल गोकर्ण ला करा. भाडं काहीतरी ५००-६०० होतं वर्षांपूर्वी. पण तेथून समुद्राच दृश्य भारी दिसतं. आरक्षण आधीच करायला लागतं.\nएक कोकण विडियो आहे बघा\nएक कोकण विडियो आहे बघा युटुबवर. ठाणे ते सावंतवाडी. खाड्यांवरच्या फेरीबोटींची माहिती कळेल. किनाय्राने जाणार म्हणून. जुलैला बोटी नसाव्यात./ नसतील\nहाच सल्ला देणार होते की अचरट\nहाच सल्ला देणार होते की अचरट याना विचारा. त्याना माहीती असेल.\nकोकणात एकेका ठिकाणी राहून\nकोकणात एकेका ठिकाणी राहून अनुभवयाला बरं वाटतं. बाईक/गाडीने ड्राइविंग करत जाण्याचा प्रयत्न केला नाही ये. किनाय्राकडच्या गावांत /शहरांत पेट्रोल पंपस नाहीत, ते साधारण चाळीस किमी दूर गोवा-मुंबई रस्त्यावर आहेत.\nअजुन उत्तरे अपेक्शित.. जुलै मध्ये पाउस कसा असेल या भागात\nकोई हमे सताये क्यूँ\nजुलै मध्ये पाउस कसा असेल या\nजुलै मध्ये पाउस कसा असेल या भागात\nजुलैतला पाऊस पाहण्यासाठीच येणार असतील.\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/our-directors-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:28:32Z", "digest": "sha1:NHOR5B2CQM5CRO7QGO7FNVRTNGMGYKVY", "length": 3230, "nlines": 70, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१२-२०१३ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-21T13:50:21Z", "digest": "sha1:2S6UEN4HZVIR3K5Y442NI23SPRKLP6BE", "length": 8343, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सिद्धार्थ \"नो मोर\" सिंगल! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nसिद्धार्थ “नो मोर” सिंगल\nShajiya Shaikh 10 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई: आलिया भटशी ब्रेकअप नंतर सिद्धार्थ मल्होत्रा एकटा झाला होता. मात्र “किसीना किसीको है बनाया हर किसी के लिये” राबता गाण्यातले हे बोल सिद्धार्थच्या आयुष्यातही खरे ठरत आहे असं दिसून येत आहे. सध्या सिद्धार्थच्या आयुष्यात एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याची चर्चा होत आहेत.\nसिद्धार्थचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. आलिया भट्ट त्यानंतर जॅकलिन फर्नांडिस यांचेही नाव चर्चिले गेले. आता त्याच्या आयुष्यात नवी एन्ट्री मारणारी अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे समजतेय.\nमाध्यमांशी संवाद साधतेवेळी सिद्धार्थला त्याच्या आणि कियाराच्या रिलेशनशिपविषयी विचारण्यात आले. त्या प्रश्नाचे उत्तर देत तो म्हणाला, ‘सध्यातरी मी माझ्या कामासोबतच रिलेशनशिपमध्ये आहे. इतर गोष्टींसाठी माझ्याकडे मुळीच वेळ नाही. पण जिथे धुरं दिसतं तिथे नक्कीच आग लागलेली असते हेही तितकेच खरे.\nPrevious जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली – स्टीव वॉ\nNext आता रस्त्यावर आंदोलन नाही तर साखळी उपोषण करणार\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/southdakota/?lang=mr", "date_download": "2018-08-21T13:54:55Z", "digest": "sha1:4RW7S2DLEPL6DJFEZBFMH7P57QGVTVFM", "length": 21447, "nlines": 182, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "पासून किंवा सू फॉल्स ला जाणारी खाजगी जेट एअर सनद उड्डाणाचा, रॅपिड सिटी, SD NearPrivate Jet Air Charter Flight WysLuxury Plane Rental Company Service", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nपासून किंवा सू फॉल्स ला जाणारी खाजगी जेट एअर सनद उड्डाणाचा, रॅपिड सिटी, SD जवळ\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा सू फॉल्स ला जाणारी खाजगी जेट एअर सनद उड्डाणाचा, रॅपिड सिटी, SD जवळ\nकार्यकारी व्यवसाय खासगी जेट एअर सनद सू फॉल्स, रॅपिड सिटी, दक्षिण डकोटा प्लेन भाड्याने कंपनी मला कॉल 877-647-9100 व्यवसायासाठी आपल्या क्षेत्रातील रिक्त पाय उड्डाणाचा सेवा, आणीबाणी, पाळीव प्राणी अनुकूल विमानात वैयक्तिक आनंद आपण जलद आणि सहज आपल्या पुढील गंतव्य करा सर्वोत्तम विमान कंपनी मदत करू द्या\nव्यवसाय उड्डाणासाठी, चार्टर सेवा सहकारी व्यत्यय न व्यवसाय सभा करू शकता, जेथे त्यांच्या यात्रा बहुतांश करण्यासाठी एक खाजगी सेटिंग उपलब्ध. आपले उड्डाण अनेकदा जवळ आपल्या घरी विमानतळावर वर आपण निवडून आपल्या गंतव्य जवळ एक आपण घेऊ शकता, वेळ आपल्या ट्रिप जमिनीवर प्रवास आवश्यक आहे कमी.\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nत्या वेळी लक्षात ठेवा, सोई, आणि प्रवेश शब्द काही लोक खाजगी जेट अर्धसूत्रण विभाजनात अक्रियाशील विचार करता, तेव्हा विचार शकते आहेत\nआपण दक्षिण डकोटा मध्ये एक खाजगी जेट चार्टर उड्डाण सेवा भाड्याने असाल तर वेळ गेल्या एक गोष्ट असू शकते प्रतीक्षा. सरासरी प्रतीक्षा वेळ अंदाजे आहे 4 ते 6 मिनिटे. सामान चेक येथे लांब ओळी टाळून करताना आपण आपल्या उड्डाण सुरू, तिकीट, सुरक्षा आणि आपली विमान बोर्डिंग.\nआपण अपेक्षा अन्न प्रकार निर्देशीत करू शकता, आपण बाजूने घेऊ इच्छित, आपण इच्छुक दारू ब्रँड आणि अधिकाऱ्यांविरुद्ध वा मित्रांची संख्या. हे सर्व आपल्या आवश्यकता त्यानुसार ऐच्छिक करता येऊ शकते.\nआपण किंवा रिक्त पाय करार वाटणार्या साउथ डकोटा क्षेत्र 'एक खाजगी जेट रिक्त परत उड्डाण गुन्हा दाखल फक्त एक मार्ग उड्डाणे घेणारे हवाई परिवहन उद्योगात वापरला जातो.\nदक्षिण डकोटा वैयक्तिक विमान chartering अधिक माहितीसाठी खाली आपला सर्वात जवळचा असेल तेथील पहा.\nह्युरॉन, SD रॅपिड सिटी, SD Sturgis, SD\nआम्ही सू फॉल्स सेवा खासगी आणि सार्वजनिक जेट विमानतळ स्थान यादी, रॅपिड सिटी, आपण जवळ एरोस्पेस विमान हवाई वाहतूक सेवा म्हणून SD क्षेत्र\nव्यावसायिक सेवा - प्राथमिक विमानतळ\nआबर्डीन ABR ABR Khabri आबर्डीन प्रादेशिक विमानतळ पी-एन 20,089\nपियरे PIR PIR KPiR पियरे प्रादेशिक विमानतळ पी-एन 14,686\nरॅपिड सिटी RAP RAP घट्ट रॅपिड सिटी पी-एन 284,126\nसू फॉल्स FSD FSD KFSD सू फॉल्स प्रादेशिक विमानतळ (जो Foss फील्ड) पी-एन 355,939\nव्यावसायिक सेवा - Nonprimary विमानतळ\nवटेरटोवन ATY ATY कात्य वटेरटोवन प्रादेशिक विमानतळ (वटेरटोवन महानगरपालिका होते) CS 7,814\nअनुसूचित प्रवासी सेवा इतर विमानतळ\nह्युरॉन ती ती खॉं ह्युरॉन प्रादेशिक विमानतळ तो GA 2,016\nबेले फ़ॉर्चे EFC अनियंत्रित बेले फ़ॉर्चे महानगरपालिका विमानतळ तो GA\nगवा 6v5 गवा महानगरपालिका विमानतळ तो GA 1\nParkston 8V3 Parkston महानगरपालिका विमानतळ तो GA\nफिलिप कृपया PHP कृपया PHP KPHP फिलिप विमानतळ (फिलिप महानगरपालिका विमानतळ) तो GA\nपाइन रिज येन XPR WAS पाइन रिज विमानतळ (Oglala सू विमानतळ) तो GA\nप्लॅटते 1डी 3 प्लॅटते महानगरपालिका विमानतळ तो GA\nPresho 5P5 Presho महानगरपालिका विमानतळ तो GA\nRedfield 1D8 Redfield महानगरपालिका विमानतळ तो GA 2\nSisseton 8डी 3 Sisseton महानगरपालिका विमानतळ तो GA\nSpearfish SPF SPF KSPF ब्लॅक हिल्स विमानतळ (क्लाईड बर्फ फील्ड) तो GA 6\nस्प्रिंगफील्ड Y03 स्प्रिंगफील्ड महानगरपालिका विमानतळ तो GA\nSturgis 49ब Sturgis महानगरपालिका विमानतळ तो GA\nचहा Y14 Marv Skie-लिंकन County Airport (ग्रेट प्लेन विमानतळ) तो GA\nVermillion VMR KVMR हॅरोल्ड डेव्हिडसन फील्ड तो GA\nWagner चा जतन KAGZ Wagner चा महानगरपालिका विमानतळ तो GA\nKimball 6A6 Kimball महानगरपालिका विमानतळ\nLake Andes 8D8 लेक अँडीज महानगरपालिका विमानतळ\nलेक प्रेस्टन Y34 लेक प्रेस्टन महानगरपालिका विमानतळ\nउत्तर सू सिटी 7K7 ग्रॅहम फील्ड\nसुंदर तरुणी त्याचे KSUO सुंदर तरुणी सू आदिवासी विमानतळ (उघडले 2010)\nइमारती लाकूड लेक D58 इमारती लाकूड लेक महानगरपालिका विमानतळ\nव्हाइट नदी 7Q7 व्हाइट रिवर पासुनच्या\nरॅपिड सिटी RCA RCA आवाज एल्सवर्थ वायुसेना तळ 389\nमाजी विमानतळ (अर्धवट यादी)\nDupree 7F2 Dupree महानगरपालिका विमानतळ (बंद 2012\nHarrold 5G3 Harrold महानगरपालिका विमानतळ (बंद 2009\nलिनॉक्स 1D9 Skie हवाई सेवा लँडिंग फील्ड (बंद 1998-2004) [3]\nमॅकिन्टोश 8डी 6 मॅकिन्टोश महानगरपालिका विमानतळ (बंद 2012\nमिशन 0V6 मिशन सू विमानतळ (बंद 2010\nसनद उड्डाणे आयोवा | लक्झरी खाजगी जेट्स सू फॉल्स\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nखासगी सनद जेट बुक\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nगॅरी Vaynerchuk खाजगी न्यू यॉर्क जेट्स\nपासून किंवा फिलाडेल्फिया करण्यासाठी खाजगी जेट सनद सेवा, बाप\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/quick-picks-1/", "date_download": "2018-08-21T14:36:53Z", "digest": "sha1:D77PK4VL3B3JH6LRGQO5HZQ4ASP2MDYO", "length": 9482, "nlines": 272, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "निवडक १ - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यातील ५ निसर्गरम्य मंदिरे\nनिसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यातील प्राचीन काळातील मंदिरांचे स्थान ठरवणाऱ्या, त्या काळातील स्थापत्य कलाकारांच्या सौंदर्य दृष्टीची दादच द्यायला पाहिजे. या मंदिरांना भेट न दिल्यास या जिल्ह्याची सफर अपूर्णच राहते.\nगावातून मंदिरापर्यंत वर चढत आलेली पायऱ्यांची वाट आणि गच्च झाडीने वेढलेला मंदिराचा परिसर….वर्णन करावं तेवढ थोडंच\nश्री दशभूजा गणेश, हेदवी\nमंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आहे व वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असून गाडी रस्ताही बांधलेला आहे.\nश्री क्षेत्र परशुराम, चिपळूण\nया सात चिरंजिवींपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम हे विष्णूंचा सहावा अवतार असून पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत.\nहे मंदिर ज्यांनी उभं केलं त्यां शिल्पकारांच्या कलाविष्काराचं कौतुक करावं तेवढ थोडंच आहे.\nमंदिराचा सर्व परिसर केवळ अवर्णनीय आहे. हे देवस्थान एक हजार वर्षे पुरातन असल्याचं मानलं जातं.\nश्री दशभूजा गणेश मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/kdmc-mumbai-news-rain-55167", "date_download": "2018-08-21T14:45:27Z", "digest": "sha1:CWIU52KUCBK7C4BEAGXDQTJZG27NDZHG", "length": 13958, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "kdmc mumbai news rain कल्याण परिसरात दमदार हजेरी | eSakal", "raw_content": "\nकल्याण परिसरात दमदार हजेरी\nसोमवार, 26 जून 2017\nकल्याण - अनेक दिवस दांडी मारलेल्या पावसाने कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात शनिवार (ता. २३)पासून विजेच्या कडकडाटात दमदार हजेरी लावली. डोंबिवलीतील सरोवरनगरमधील चाळीवर मध्यरात्री वीज कोसळून तीन ते चार घरांच्या पत्र्यांना तडे गेले. १३ झाडे पडली असून, छोटे नाले आणि गटारे साफ न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.\nमागील २४ तासांत १५१ मिमी पावसाची नोंद झाली. कल्याण रेल्वेस्थानकात पहाटे काही काळ रेल्वे लाईनवर पाणी साचले, तर कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या बोगद्यात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना रेल्वेस्थानक गाठण्यात तारेवरची कसरत करावी लागली.\nकल्याण - अनेक दिवस दांडी मारलेल्या पावसाने कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात शनिवार (ता. २३)पासून विजेच्या कडकडाटात दमदार हजेरी लावली. डोंबिवलीतील सरोवरनगरमधील चाळीवर मध्यरात्री वीज कोसळून तीन ते चार घरांच्या पत्र्यांना तडे गेले. १३ झाडे पडली असून, छोटे नाले आणि गटारे साफ न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.\nमागील २४ तासांत १५१ मिमी पावसाची नोंद झाली. कल्याण रेल्वेस्थानकात पहाटे काही काळ रेल्वे लाईनवर पाणी साचले, तर कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या बोगद्यात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना रेल्वेस्थानक गाठण्यात तारेवरची कसरत करावी लागली.\nकल्याण पूर्व हाजीमलंग रस्त्यावरील अर्धवट रस्ते, सखल भाग, पाणी निचरा होण्यास जागा नसल्याने १०० फूट रोड पावसाच्या पाण्याने तुडुंब वाहत होता. पिसवली, नांदवलीतील सात ते आठ इमारतींचा संपर्क तुटला होता. टिटवाळ्यातील मोहने अटाळी, बल्याणी परिसरात पाणी साचले होते.\nकल्याण पश्‍चिम, म्हसोबा मैदान योगीधाम, कल्याण पूर्व गणेशनगर आदी परिसरात १३ झाडे पडली. पश्‍चिमेतील जुने मनीषानगर, तपोवन सोसायटी परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. डोंबिवलीतील रामनगर, फडके रोड, सुखी जीवन सोसायटी, शिवसृष्टी सोसायटी आदी परिसरात पाणी साचले होते.\nपालिकेच्या आपत्कालीन विभागातून सूचना मिळताच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी कल्याण पूर्व, हाजीमलंग रोड, डोंबिवली, टिटवाळा आणि कल्याण पश्‍चिमेत पाहणी करून अधिकाऱ्यांना त्वरित काम करण्याच्या सूचना दिल्या.\nडोंबिवलीत काही घरांवर वीज कोसळल्याबाबत तहसीलदार यांना कळविले आहे. ते पंचनामा करतील. कल्याण-डोंबिवलीत पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली. प्रत्येक प्रभाग क्षेत्र कार्यालयात सीबी आणि कर्मचारीवर्ग सज्ज ठेवण्यासह सखल भागातील नागरिकांना सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.\n- संजय घरत, अतिरिक्त आयुक्त, पालिका\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\n'भूकंपा'च्या धक्क्यांनी घारगाव परिसर हादरला\nसंगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AD%E0%A5%AE", "date_download": "2018-08-21T13:39:02Z", "digest": "sha1:OLMMN6YJIQTUZ4HIE7N4DU2YYRM26EWK", "length": 5591, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६७८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६५० चे - ६६० चे - ६७० चे - ६८० चे - ६९० चे\nवर्षे: ६७५ - ६७६ - ६७७ - ६७८ - ६७९ - ६८० - ६८१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून २७ - संत अगाथो पोपपदी.\nइ.स.च्या ६७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०७:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/due-stutter-motorman-organization-central-train-delayed-20-m-1075833.html", "date_download": "2018-08-21T14:24:46Z", "digest": "sha1:LDZQBPI36A5HXJIW57FKVAFS725Y6JBQ", "length": 6326, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "मोटरमन संघटनेच्या आडमुठेपणामुळे मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने | 60SecondsNow", "raw_content": "\nमोटरमन संघटनेच्या आडमुठेपणामुळे मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने\nमहाराष्ट्र - 11 days ago\nऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या मोटरमननी ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेला सकाळी 8 ते 9 दरम्यानच्या 9 लोकलफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. रिक्त जागा भरण्यासह इतर मागण्यांबाबतची बैठक काल, गुरुवारी फसल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक सुरू आहे.\n'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 14 जून रोजी दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. त्याच शहीद औरंगजेबच्या वडिलांनी भारत-पाक शांततेसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपण एक पाऊल पुढे टाका आम्ही शंभर पावले टाकू असे आवाहनही केले आहे.\nAsian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक\nभारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने आशिया क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली आहे. दिव्याने 68 किलो वजनीगटात तैवानच्या चेन वेनलिंगला 10-0 असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. भारतासाठी हे आतापर्यंतचे चौथे कांस्यपदक आहे. काल भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकुण दहा पदकांची कमाई केली आहे.\nइराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट\nइराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्यात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/agitation-against-road-widening-aundh-47016", "date_download": "2018-08-21T15:01:53Z", "digest": "sha1:IP5NL5WFXPHPWYKJPP32DM6NMOYHYG6G", "length": 13929, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "agitation against road widening in aundh औंधमध्ये रस्ता रुंदीकरणविरोधात स्थानिकांचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nऔंधमध्ये रस्ता रुंदीकरणविरोधात स्थानिकांचे आंदोलन\nसोमवार, 22 मे 2017\nपालिका विरुध्द स्थानिक नागरिक यांच्या झालेल्या सुनावणीतही पालिकेने अगोदर स्थानिकांचे पुनर्वसन करुनच हा रस्ता रुंदीकरणाचे काम करावे असा निर्देश पाटील यांनी दिला असल्याचे सचिन कलापुरे यांनी सांगितले.\nऔंध : येथील राजीव गांधी उड्डाण पुल ते औंध गावठाण हा पालिककेने प्रस्तावित केलेला 120 फूट रस्ता स्थानिकांना विचारात न घेताच केला जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. यामध्ये स्थानिकांचे घर, दुकाने व हॉटेल आणि 60 वर्षापुर्वीपासून औंधचे वैभव असलेली शिवाजी विद्यामंदिर ही शाळा बाधित होत आहे. त्यांच्या पुनर्वसनाची कुठलीही उपाययोजना न करताच पालिकेच्या वतीने शाळा तोडणे व नागरिकांची घरे व दुकाने हटवण्याबाबत कारवाई केली जात आहे. त्यासाठी पालिकेच्या पथविभागाच्या वतीने शाळेच्या प्रांगणात खुणा (डिमार्केशन) सुध्दा केल्या आहेत. परंतु, आधी आमचे पुनर्वसन करा किंवा हा रस्ता 120 फुटांऐवजी 80 फूट करावा या मागणीसाठी स्थानिकांसह, शाळेचे शिक्षक वि विद्यार्थी यांनी आज (सोमवार) सकाळी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.\nयासाठी औंध येथील स्थानिक नागरीक, शिवाजी विद्यामंदिर या शाळेचे शिक्षक,निवृत्त शिक्षक व विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होते. 1977 ते 1987 हा रस्ता ऐंशी फुट दर्शवला होता परंतु हाच रस्ता कागदोपत्री आता ऐंशी फुटांचा असतांना पालिका कशाच्या आधारावर एकशेवीस फुटाचा रस्ता बनवत आहे असा सवालही नागरीकांनी केला आहे. शनिवारी नगरविकास खात्याचे सहसंचालक अविनाश पाटील यांच्याकडे पालिका विरुध्द स्थानिक नागरिक यांच्या झालेल्या सुनावणीतही पालिकेने अगोदर स्थानिकांचे पुनर्वसन करुनच हा रस्ता रुंदीकरणाचे काम करावे असा निर्देश पाटील यांनी दिला असल्याचे सचिन कलापुरे यांनी सांगितले.\nया रस्ता रुंदीकरणाचा फटका येथील स्थानिक दुकानदारांसह शिवाजी विद्यामंदिर या शाळेला प्रामुख्याने बसणार आहे. यात शाळेचे मैदान पूर्णपणे रस्त्यात जाणार आहे. यामुळे जवळपास शाळा व महाविद्यालयातील तीन हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.त्यामुळे येतील ऐंशी फुट जागेतून राजीव गांधी पूल ते ब्रेमेन चौक इथपर्यंत उड्डाणपूल बनवला तर आमची यास काहीही हरकत नाही.यामुळे येथेील वाहतुक कोंडीही कमी होईल व अपघातांचे प्रमाणही कमी होईल अशी सूचनाही नागरीक व शाळेच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली आहे.पालिकेने यावर योग्य विचार केला नाही तर हे आंदोलन अजून तिव्र केले जाणार असल्याचे स्थानिक नागरीक सचिन कलापुरे,सचिन भालेराव व शाळेचे प्राचार्य सुदाम हिरवे यांनी केले आहे.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/niti-commission-plans-save-employment-vice-president-urges-labor-fund-establish/", "date_download": "2018-08-21T14:40:01Z", "digest": "sha1:RKBSSA75QLT6MT5O45GF4GZAWVLANMPY", "length": 31287, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Niti Commission Plans To Save Employment, Vice-President Urges Labor Fund To Establish | रोजगार वाचविण्यास नीती आयोगाची योजना, उपाध्यक्षांनी केली कामगार निधी स्थापन करण्याची सूचना | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nरोजगार वाचविण्यास नीती आयोगाची योजना, उपाध्यक्षांनी केली कामगार निधी स्थापन करण्याची सूचना\nस्वयंचलितीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे निम्न कौशल्य असलेल्या कामगारांना नोकºया गमवाव्या लागत आहेत. त्यावर उपाय म्हणून नीती आयोगाने एक योजना सुचवली आहे. सरकारने कामगार उपयोगिता निधी स्थापन करावा व त्यातून श्रमशक्तीला अधिक कौशल्यवान आणि अधिक स्पर्धात्मक बनवावे, असे आयोगाने म्हटले आहे.\nनवी दिल्ली : स्वयंचलितीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे निम्न कौशल्य असलेल्या कामगारांना नोकºया गमवाव्या लागत आहेत. त्यावर उपाय म्हणून नीती आयोगाने एक योजना सुचवली आहे. सरकारने कामगार उपयोगिता निधी स्थापन करावा व त्यातून श्रमशक्तीला अधिक कौशल्यवान आणि अधिक स्पर्धात्मक बनवावे, असे आयोगाने म्हटले आहे.\nनीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले की, कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देणे, सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि अधिक स्पर्धात्मक बनविणे यासाठी सरकारने निधीची स्थापना करायला हवी.\nतंत्रज्ञानात अग्रेसर असणाºया चीनसह अन्य देशांशी स्पर्धा करता यावी, यासाठी वस्त्रोद्योगाला अधिक तंत्रज्ञानस्नेही करण्याची योजना आवश्यक होती. त्यासाठी सरकारने तंत्रज्ञान सुधारणा निधी स्थापन केला होता. या निधीतून उद्योगांना अर्थसाह्य केले जाते.\nआता उद्योगांना भांडवली सबसिडी देण्याऐवजी कामगार सबसिडी देण्याची गरज आहे. टीयूएफ योजना १९९९ साली जाहीर करण्यात आली होती. तिच्यात २०१२ ते २०१७ या काळात बदल करण्यात आले. या योजनेंतर्गत उद्योगात तंत्रज्ञान आणण्यासाठी सबसिडी दिली जाते. या निधीसारखाच कामगार उपयोगिता निधी स्थापन करण्याची आता गरज आहे, असे कुमार म्हणाले. त्यांनी अरविंद पनगढिया यांच्याकडून नीती आयोगाची सूत्रे स्वीकारली तेव्हापासून आयोग रोजगार निर्मितीसाठी आराखडा तयार करण्याचे काम करीत आहेत.\nचांगले प्रशिक्षण देणे, भविष्य निर्वाह निधीची वर्गणी भरणे आणि आरोग्यविषयक खर्च भागविणे यासाठी हा निधी वापरता येईल. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये हे सगळे खर्च सार्वजनिक क्षेत्रातूनच भागवले जातात, हे लक्षात घ्यायला हवे, असे सांगून ते म्हणाले की, भारतातील सामाजिक सुरक्षा लाभ विकसित अर्थव्यवस्थांशी बरोबरी करू शकत नाही, त्यामुळे यासाठी एक पूर्ण धोरण गरजेचे आहे. उद्योगांचा श्रमिक खर्च कमी करण्यासाठी योजना आणण्याची गरज आहे. देशातील उत्पन्न विषमता कमी होण्यासही त्यामुळे मदत होईल.\n'या' 4 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 4 वर्षांत सोडली मोदी सरकारची साथ\nकेंद्र सरकारने साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहन द्यावे\n‘स्मार्ट सिटी’बरोबरच ग्रामीण विकासाला प्राधान्य, ‘नीति आयोगा’कडे तज्ज्ञांच्या शिफारशी\nकॅन्सरमुक्त भारतासाठी ‘विषमुक्त शेती अभियान’, नीती आयोगाच्या बैठकीत तज्ज्ञांचे मत\nकेरळ सुदृढ, उत्तर प्रदेश मात्र आजारी; संपूर्ण देशाचा आरोग्य निर्देशांक जाहीर\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nSBIनंतर Jioचा 'या' बँकेशी मोठा करार, मोफत मिळणार अनेक सेवा\nपोस्टाची नवी योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीत मिळणार जबरदस्त नफा\nदररोज 55 रुपये वाचवून काढा 10 लाखांचा विमा, पोस्टाची सुपरहिट योजना\nपेट्रोल-डिझेल दोन महिन्यांच्या उच्चांकावर\nसिमेंटची किंमत कमी होणे अशक्य\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/shree-vasudevanand-saraswati-swami-maharaj/", "date_download": "2018-08-21T14:32:39Z", "digest": "sha1:GSAGU72EN2DA7NTPFGZ5Y6UL4IP4KFXT", "length": 13135, "nlines": 45, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "shree-vasudevanand-saraswati-swami-maharaj - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nप. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी महाराज चरित्र सारांश\nअनेक उपासना पद्धतींनी संपन्न असलेल्या, या दत्त संप्रदायातील सनातनी शाखेत श्रीपादवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्री नारायणस्वामी, श्री गोविंदस्वामी या परंपरेत, श्रीवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामींचा अतिआदराने उल्लेख व समावेश होतो. कोकणातील सावंतवाडी संस्थानातील माणगावातील गणेशभट टेंब्ये व सौ.रमाबाई यांच्या पोटी शके १७७६, श्रावण कृष्ण पंचमीस, रविवार दि.१३/०८/१८५४ “वासुदेव” अर्थात प.प. स्वामींचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी वासुदेवाची मुंज झाली. यानंतर त्रिकाळ स्नानसंध्या. अग्निकार्य, नित्य गुरुचरित्र वाचन, भिक्षा मागून वैश्वदेव-नैवेद्य करून भोजन, असे नित्य आन्हिक तो करू लागला. याच बरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरु केला.\nव्रतोपवासामुळे त्यांचे शरीर व मन अत्यंत निर्मळ झाले होते. यामुळे योगाच्या अंतरंगात त्यांचा सहजप्रवेश होऊन, त्यांना सर्वज्ञता लाभली होती. वासुदेवशास्त्री माणगावात विद्वान व शास्त्रज्ञ म्हणून गणले जाऊ लागले.\nरांगणागडचे हवालदार बाबाजीपंत गोडे यांच्या ‘बयो’ नावाच्या मुलीशी वासुदेवशास्त्री यांचा विवाह झाला, विवाहानंतर शास्त्रानुसार वासुदेवशास्त्री पंचयज्ञ, नित्य पंचायतन पूजा व स्मार्ताग्नी करू लागले. याच वेळी त्यांनी गायत्रीचे पुरश्चरण केले. एकदा ते स्वप्न दृष्टांतानुसार वाडीस गेले असता तेथे श्रीगोविंदस्वामी या ब्रह्मज्ञानी संन्याशाचा यांना कृपानुग्रह होऊन, श्रीदत्तसंप्रदायाची दीक्षा व गुरुमंत्र लाभला.\nयानंतर (इ.स. १८८३ वैशाख शुद्ध पंचमीस) कागलहून आणलेल्या दत्तमूर्तीची वासुदेवशास्त्री यांनी माणगावी स्थापना झाली, इथे दत्तगुरूंनी ७ वर्षे विविध लीला केल्या. या नंतर त्वरित माणगाव सोडण्याच्या श्रीदत्ताज्ञेने वासुदेवशास्त्री पत्नीसह नरसोबावाडीला गेले. यानंतर ‘उत्तरेस जा’ या आज्ञेनुसार कोल्हापुर. औदुंबर, पंढरपूर, बार्शी अशी तीर्थ क्षेत्रे करीत गोदाकाठी गंगाखेडास (जिल्हा परभणी) आले. येथे शके १८१३ वैशाख कृष्ण १४, शुक्रवार दुपारी पतीच्या पायावर मस्तक ठेवून अन्नपूर्णा बाईंनी देहत्याग केला. यानंतर १४ व्या दिवशी वासुदेवशास्त्रीनी संन्यास घेतला.\nत्यांनी उज्जयिनीस श्रीनारायाणनंदसरस्वती स्वामींकडून दंड घेतला. स्वतः कर्म-भक्ती-योग-ज्ञान अशा उपासनामार्गांचा अवलंब करून त्यातील ध्येयपदवी प्राप्त करून. अनेक मुमुक्षु भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी तसेच दत्तभक्तीचा प्रचार करण्यात घालविले. ते दत्तप्रभूंच्या आदेशवरून कठोर नैष्ठिक सन्यस्त जीवन जगले. संपूर्ण जीवन महाराष्ट्रापासून हिमालयापर्यंत अनवाणी फिरून वैदिकधर्म व श्रीदत्तसंप्रदायाचा प्रचार केला.\nसंन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती अशा अनेक वैशिष्ठ्यांनी संपन्न असणारे स्वामीजी उत्तम वैद्य, मंत्रसिद्ध, यंत्र-तंत्रज्ञ, उत्कृष्ठ ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यत्मिक साहित्यातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिद्धकवी, वक्ते, सिद्ध हठयोगी व उत्कृष्ठ दत्तभक्त होते.\nत्यांनी श्रीदत्तपुराणासारख्या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती करून, अनादी दत्तसंप्रदायास एक संहिता व निश्चित तोंडावळा दिला, ज्यात वेदपादस्तुतीसारखी अलौकिक कृती समाविष्ट आहे. दत्तगुरूंच्या आज्ञेने घडलेल्या श्रीगुरुचरित्रासारख्या दिव्य ग्रंथाचा केवळ मराठी भाषेमुळे अखिल भारतीय भक्त आध्यात्मिक लाभ घेऊ शकत नव्हते, यासाठी यांनी सदर ग्रंथांची समश्लोकीसंहिता व द्विसाह्स्त्री संहिता नावाचे संस्कृत संक्षेप करून, सर्वांपर्यंत यातील भक्तीविज्ञान पोहचविले. स्त्रियांदिकांसाठी सप्तशती गुरुचरित्रसार नावाने यांनी गुरुचरित्राचा प्राकृतसंक्षेप केला. दकारादिसह्स्रनाम, सत्यदत्तव्रत अशा अनेक वैशिष्ट पूर्ण वाङमयाची व पंचपाक्षिक नावाने एक स्वतःची ज्योतिष पद्धती निर्माण केली. अनेक देवता सत्पुरुष नद्या इ.वर विपुल स्तोत्ररचना व अभंगरचना केली. त्यांनी रचलेली करुणात्रिपदी आणि इतर भक्ती रचना महाराष्ट्राच्या घराघरात आजही गायल्या जातात.\nयाच बरोबर नृसिंहवाडीसारख्या जागृत दत्तस्थानी सुयोग्य उपासनापद्धती लावून देण्याबरोबरच पीठापुरचे श्रीपादवल्ल्भांचे जन्मस्थान, कुरवपुरचे साधनास्थान व कारंजाचे गुरुनृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान, अशा स्थानांचे दैवीमाध्यमातून संशोधन करून दत्त सांप्रदायीकांच्यावर शाश्वत उपकार केला आहे. स्वामी महाराजांचे एकूण २३ चातुर्मास ठिकठिकाणी झाले.\nदत्तअवतारी प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी वयाच्या ६० व्या वर्षी मंगळवार आषाढ शुक्ल प्रतिपदा शके १८३६, दिनांक २४ जून १९१४ या दिवशी नर्मदाकिनारी श्री क्षेत्र गरुडेश्वर, (जिल्हा नर्मदा, गुजरात) मुक्कामी समाधी घेतली.\nप.प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे कार्य, त्यांच्या ग्रंथरचना, परीव्रजाकावास्थेतील भ्रमण, त्यांचे कार्य पुढे चालविणाऱ्या विविध संस्था यांची समग्र माहिती देणारी वेबसाईट श्री वासुदेव निवास यांनी निर्माण केली आहे. वेबसाईटला भेट देण्यासाठी http://www.shrivasudevanandsaraswati.com/ या लिंक वर क्लिक करा.\nप. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजकृत प्रश्नावली पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\n<< गुरुतत्व पृष्ठावर जा\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/kodak-easyshare-max-z990-digital-camera-black-price-p2pFS.html", "date_download": "2018-08-21T13:49:52Z", "digest": "sha1:2SZZ2D42MHZDWFH7CTVOOQBWI6KG4WAJ", "length": 16687, "nlines": 415, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकोडॅक इत्स्यशारे मॅक्स झं९९० डिजिटल कॅमेरा\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black किंमत ## आहे.\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Blackइन्फिबीएम उपलब्ध आहे.\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 13,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black दर नियमितपणे बदलते. कृपया कोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे f/2.8 - f/5.6\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nसेन्सर सिझे 1/2.33 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 - 16 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/2 - 1/2000 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन 1.0 EV with 1/3 EV Steps\nडिस्प्ले तुपे TFT Color LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080, 30 fps\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 3:2, 4:3\nविडिओ फॉरमॅट H.264, MP4\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC\nइनबिल्ट मेमरी 128 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकोडॅक इत्स्यशारे Max झं९९० डिजिटल कॅमेरा Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/gadchiroli/gadchiroli-and-gondia-districts-have-blamed-19-naxals-past-one-year/", "date_download": "2018-08-21T14:40:17Z", "digest": "sha1:T4ZP2D57L6D7JGCBNY7E5OYOSTAP5SDI", "length": 33105, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gadchiroli And Gondia Districts Have Blamed The 19 Naxals For The Past One Year | गत वर्षभरात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात १९ नक्षलवाद्यांना कंठस्नान | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nगत वर्षभरात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात १९ नक्षलवाद्यांना कंठस्नान\nगडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना २०१७ या संपलेल्या वर्षात चांगलेच यश प्राप्त झाले. वर्षभरात १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले.\nठळक मुद्दे२२ जणांचे आत्मसमर्पण६७ समर्थकांना अटक\nगडचिरोली : गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना २०१७ या संपलेल्या वर्षात चांगलेच यश प्राप्त झाले. वर्षभरात १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर ६७ नक्षलवादी व नक्षल समर्थकांना अटक करण्यात यश मिळाले. तसेच २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.\nसुरुवातीला राज्याच्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि नांदेड या सहा जिल्ह्यात कार्यरत असलेला नक्षलवाद हा आता केवळ गडचिरोली जिल्हा तसेच गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यापुरताच मर्यादित राहिला आहे. नक्षलग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां लोककल्याणकारी व विकासाच्या विविध योजनांमुळे तसेच पोलिसांचा दुर्गम भागातील ग्रामस्थांशी वाढलेला जनसंपर्क व संवादामुळे शासनाच्या विकासाला जनतेचा पाठींबा मिळू लागला आहे. पोलिसांच्या यशस्वी विशेष रणनितीमुळे २०१७ या वर्षात नक्षली चळवळीला मोठ्या प्रमाणात हादरा बसून नक्षल चळवळीची मोठी हानी झाली आहे. नक्षल्यांबरोबरीच्या लढाईत पोलिसांनी उत्तम कामगिरी राहिली.२०१७ या वर्षात एकूण १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. यामध्ये मात्र ३ पोलिस शहीद झाले. पोलिसांनी ६७ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यातही यश मिळविले असून २२ नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारला.\nत्यामुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला. १८१ गावांनी गावबंदी ठराव करून नक्षल्यांना गावाबाहेरच रोखल्यामुळे नक्षल्यांचा जनाधार ओसरला. या वर्षात मोठ्या प्रमाणावर नक्षली मारले गेल्यामुळे नक्षल्यांचे संख्याबळही कमी झाले आहे. एकीकडे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन अनेक नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करीत असल्यामुळे नक्षल्यांना त्यांचे उर्वरीत संख्याबळही टिकवून ठेवणे कठीण झाले आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील स्थानिक जनतेने नक्षल्यांना गावबंदी करून शासनाच्या विकासाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे नक्षल भरतीसाठी तरूण मिळत नसल्याने नक्षल्यांची चळवळ कमकुवत झाली आहे. पोलिसांच्या यशस्वी रणनितीमुळेच नक्षल्यांचा मुख्य गड असलेल्या अबुझमाड जंगलातील शिबीर उध्वस्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये स्थानिक गावकºयांनी नक्षली बॅनर, नक्षल नेत्यांचे पुतळे जाळल्याने, तसेच नक्षल स्मारक तोडल्यामुळे उरलेला जनाधारही नक्षल्यांचा कमी झालेला आहे. असल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे.\nपोलिसांनी नक्षलग्रस्त व दुर्गम भागात जनसंपर्क वाढवून स्थानिक जनतेचा विश्वास संपादन केला. तसेच ग्रामभेट, जनजागरण मेळावे आदी उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांशी समन्वय ठेवून नागरीकांच्या समस्या पोलिसांकडून नियमित सोडविल्या जात असल्यामुळे जनतेचा शासनावर विश्वास वाढला आहे. नक्षली केवळ दिशाभूल करीत असल्याची जाणीव नक्षलग्रस्त भागातील नागरीकांना झाली असल्यामुळे त्यांनी शासनाच्या विकासाला होकार व नक्षल्यांना नकार दिला आहे.\n-शरद शेलार, पोलिस महानिरीक्षक तथा नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख\nनक्षली भागात सेवेची तयारी ठेवा : सतीश माथूर\nछत्तीसगढमध्ये ३ नक्षली ठार\nनक्षलसमर्थक शोमा सेनला विद्यापीठाचा ‘धक्का’\nनक्षलवाद्यांनी गोंदिया जिल्ह्यात जाळला लाकूड डेपो\nगावकऱ्यांनी उभारले दोन स्मारक\nअन् मृत्यूच्या दाढेतून ते सुखरूप बाहेर आले\nचामोर्शी मुख्य डांबरी मार्ग पुन्हा गेला खड्ड्यात\nभर पावसात धडकला शिवसेनेचा मोर्चा\nमुसळधार पावसाने जनजीवन ठप्प\nपुराच्या पाण्यात कोसळली बस, प्रवाशांना सुखरुप वाचविण्यात यश\nगडचिरोली जिल्ह्यात नद्यांना पूर, भामरागडसह अनेक गावे जलमय\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/2018/02/", "date_download": "2018-08-21T14:34:11Z", "digest": "sha1:UBL4LOOERDUDFQLDMHFD6QHMKQM3WHTU", "length": 9569, "nlines": 265, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "2018 February Archive - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री महागणपती मंदिर, गणपतीपुळे\nadmin | पवित्र प्रार्थनास्थळे |\nअखिल महाराष्ट्राचे श्रध्दास्थान म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते ते श्री क्षेत्र गणपतीपुळे हे रत्नागिरीतील अग्रणी स्थानांपैकी एक आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांमधून घरोघरी लाडक्या गणेशाचे आगमन झाले की सकाळ संध्याकाळ समुहाने, साग्रसंगीत टाळ मृदुंगाच्या साथीने म्हंटल्या जाणाऱ्या आरत्यांचे सूर घराघरातून ऐकू येऊ लागतात.\nadmin | नवल व आश्चर्ये |\nकोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर हीनयान बौध्द, गाणपत्य व नाथ संप्रदायातील २९ लेण्यांचा समूह इथे कित्येक शतके आपले गतवैभव सांभाळत उभा आहे.\nadmin | नवल व आश्चर्ये |\nखूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानलं जातं.\nadmin | नवल व आश्चर्ये |\nखेड तालुक्यातील बौद्धकालीन खेडची लेणी खेड बसस्थानकापासून जवळच आहेत. खूप पूर्वी ही लेणी व्यापारी मार्गावरील विश्रांती स्थळ म्हणून वापरली जात असावीत असा अंदाज आहे.\nadmin | नितांत सुंदर सागरतीर |\nमऊ पुळणीवर पावलांना गुदगुल्या करणारी मखमली वाळू अनुभवताना तासंनतास केव्हा निघून जातात ते कळतंच नाही. वाळूतून हिंडणार्‍या छोट्या छोट्या खेकड्यांचं निरीक्षण करतानाही मजा वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/rekha-bhardwaj-sings-marathi-cinema-esakal-news-53433", "date_download": "2018-08-21T14:56:46Z", "digest": "sha1:RVJZPFUTNRZRJS7CUZJGVDBH3JTXMHE7", "length": 12441, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rekha bhardwaj sings for marathi cinema esakal news 'लपाछपी'च्या अंगाईला लाभला रेखा भारद्वाज यांचा आवाज | eSakal", "raw_content": "\n'लपाछपी'च्या अंगाईला लाभला रेखा भारद्वाज यांचा आवाज\nरविवार, 18 जून 2017\nमराठी सिने संगीताच्या आकर्षणाने हिंदीतील सुप्रसिद्ध गायक-गायिका मराठीत गाताना दिसून येत आहे, 'ईश्कीया' फेम हिंदीच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका रेखा भारद्वाज या देखील त्याला अपवाद नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या 'लपाछपी' या सिनेमातील अंगाईला त्यांचा आवाज लाभला आहे. 'एक खेळ लापाछपीचा...' असे बोल असलेल्या या अंगाई गीताचे भारद्वाज स्टुडियोमध्ये, नुकतेच रेखाजीच्या आवाजात रेकॉर्डींग करण्यात आले.\nमुंबई: मराठी सिने संगीताच्या आकर्षणाने हिंदीतील सुप्रसिद्ध गायक-गायिका मराठीत गाताना दिसून येत आहे, 'ईश्कीया' फेम हिंदीच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका रेखा भारद्वाज या देखील त्याला अपवाद नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या 'लपाछपी' या सिनेमातील अंगाईला त्यांचा आवाज लाभला आहे. 'एक खेळ लापाछपीचा...' असे बोल असलेल्या या अंगाई गीताचे भारद्वाज स्टुडियोमध्ये, नुकतेच रेखाजीच्या आवाजात रेकॉर्डींग करण्यात आले.\nअरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर यांची निर्मिती असलेला हा हॉंरर सिनेमा असून, याचे दिग्दर्शन लेखन विशाल फुरिया यांनी केले आहे. तसेच दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर या जोडीने सिनेमाचे लेखन केले आहे. 'लपाछपी' सिनेमातल्या या अंगाई गाण्याच्या मूळ गायिका नंदिनी बोरकर जरी असल्या तरी रेखाजींच्या आवाजातील जादू या गीताला लाभली असल्यामुळे, ही अंगाई श्रोत्यांसाठी वेगळीच अनुभूती देणार आहे.\nस्वयेश्री शसीन वर्धावे यांनी ही अंगाई लिहिली असून, रंजन पटनाईक, टॉनी बसुमातरी आणि उत्कर्ष धोटेकर या तिघांनी त्याला ताल दिला आहे. पूजा सावंतची मध्यावर्ती भूमिका असलेल्या या सिनेमात उषा नाईक, अनिल गवस आणि विक्रम गायकवाड या कलाकरांचीदेखील भूमिका आहेत. येत्या १४ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.\nअभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूचे बॉलिवूड पदार्पण; ट्रेलर रिलीज\nमुंबई : 'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यू बॉलिवूडमध्ये एंन्ट्री करण्याच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरु होत्या. 'मर्द को...\nयुवा महोत्सवासाठी यंदाही महाविद्यालये अनुत्सुक\nसोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमधील विविध कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने युवा महोत्सव आयोजित...\nमाचणूर येथे श्रावण मासानिमित्त सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल\nब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली...\nगुरूकुल संगीत वर्गाचा गुरूपौर्णिमा उत्सव साजरा\nपुणे - केवळ आयडॉलच्या स्पर्धेसाठी संगीत शिक्षण ही सांस्कृतिक क्षेत्रातील विकृती आहे. त्यासाठी गुरू-शिष्यांनी आपली संगीत परंपरा लक्षात घेतली पाहिजे....\nऔरंगाबाद - वर्षानुवर्षे सुरू असलेल्या विनापरवाना रुग्णालयांचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने छावणी परिषदेतर्फे सोमवारी (ता. २०) अशी रुग्णालये ‘सील’ करण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/rural-watersupply-department-take-charge-43647", "date_download": "2018-08-21T14:56:33Z", "digest": "sha1:IWALFVKGAKNHIX3TI7OGMQOQSY4AXU3Z", "length": 13361, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "rural watersupply department take charge ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा प्रभार काढा | eSakal", "raw_content": "\nग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा प्रभार काढा\nशनिवार, 6 मे 2017\nनागपूर - उन्हाळा संपण्यास महिनाभराचा कालावधी असताना पाणीटंचाई निवारणाची कामे मंद गतीने सुरू आहेत. परिणामी गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या विभागाचा प्रभार असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रभार त्वरित काढण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिखले यांनी केली आहे.\nनागपूर - उन्हाळा संपण्यास महिनाभराचा कालावधी असताना पाणीटंचाई निवारणाची कामे मंद गतीने सुरू आहेत. परिणामी गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या विभागाचा प्रभार असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रभार त्वरित काढण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिखले यांनी केली आहे.\nजिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्यावर्षीसुद्धा पाणीटंचाईची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. तेच चित्र यावर्षी कायम आहे. जिल्ह्यातील २४ गावांना ३८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असतानादेखील पाणीटंचाई निवारणाच्या कामाला गती आलेली नाही. सध्या या विभागाचा प्रभार लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे यांच्याकडे आहे. लघु सिंचन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग हे दोन्ही महत्त्व पूर्ण विभाग आहे. वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. ग्रामीण भागात पहाटेपासूनच पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू होत असल्याचे चित्र आहे. तर, काही गावात दूरवरून पाणी आणून गावकरी पाण्याची गरज भागवित आहे.\nमात्र, पाणीटंचाई निवारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध असूनदेखील केवळ अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे संथ गतीने सुरू आहे. आजवर ९०० बोअरवेलपैकी केवळ बोटावर मोजण्या एवढ्याच बोअरवेलची कामे झाली आहेत. तर, विहिरी अधिग्रहीत करण्याचे आदेश अद्याप न काढल्याचा आरोप चिखले यांनी केला आहे.\nजलव्यवस्थापन समितीची सभा होणार वादळी\nजिल्ह्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती असताना त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. सीईओंचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने पाणीटंचाई निवारणाच्या कामाचे तीनतेरा वाजले आहे. हे मुद्दे ८ तारखेला होणाऱ्या जलव्यवस्थापन समिती सभेत सदस्य लावून धरणार असल्याने ही सभा वादळी होण्याची शक्‍यता आहे.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\n ध्रुवीय प्रदेशात सापडले बर्फाचे साठे\nवॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार)...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://drdaahmednagar.gov.in/bplindex.html", "date_download": "2018-08-21T13:29:35Z", "digest": "sha1:YZKFIXC7PWJEZJ3HIWCOHUZYFFBLI4CH", "length": 1091, "nlines": 8, "source_domain": "drdaahmednagar.gov.in", "title": "DRDA, Ahmednagar", "raw_content": "जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा\nमुख्य पृष्ठ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम इंदिरा आवास योजना राजीव गांधी निवारा १ व २ आणि रमाई आवास योजना सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११\nदारिद्रय रेषा सर्वेक्षण यादी २०११\n-: सामाजिक,आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ :-\nसामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ प्रारूप यादी पाहण्यासाठी लिंक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-farmer-loanwaiver-karanataka-54434", "date_download": "2018-08-21T14:57:39Z", "digest": "sha1:SK5OUVY6DVIV7HQDG6S7ST5M24ENPU27", "length": 13336, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news farmer loanwaiver in karanataka कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 जून 2017\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची विधिमंडळात घोषणा; तत्काळ प्रभावाने होणार लागू\nबंगळुरू कर्नाटक - राज्यातील शेतकरी मोठ्या आथिक अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी (ता. २१) विधिमंडळात केली. ही कर्जमाफी तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची विधिमंडळात घोषणा; तत्काळ प्रभावाने होणार लागू\nबंगळुरू कर्नाटक - राज्यातील शेतकरी मोठ्या आथिक अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी (ता. २१) विधिमंडळात केली. ही कर्जमाफी तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nमुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्यासाठी सरकारने पीक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सरकारी बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या २२ लाख २७ हजार ५०६ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांवर असलेले सुमारे ५० हजार रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ केले जाणार आहे.\nगेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाकडून शेतकरी प्रश्नांवर राज्य सरकारवर हल्लाबोल होत होता. तसेच कर्जमाफीची मागणीही लावून धरण्यात आली होती.\n२२ लाख २७ हजार ५०६ शेतकऱ्यांना मिळणार लाभ\n२० जूनपर्यंतचे ५० हजारांपर्यंतचे पीककर्ज/अल्पमुदत कर्ज माफ होणार\nपीक कर्जमाफीच्या या निर्णयामुळे सिद्धरामय्या यांचे कॉंग्रेस सरकार गोरगरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करीत असल्याचा विश्वास निर्माण होणार आहे.\n- राहुल गांधी, उपाध्यक्ष, कॉंग्रेस\nकेंद्र सरकारने कर्जमाफीसंदर्भात शेतकरीहिताचा निर्णय घेऊन राज्यांना मदत केली पाहिजे.\nराज्य सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी आपण सर्व मिळून केंद्रीय मदत मिळविण्याचा प्रयत्न करूया.\n- जगदीश शेट्टर, विरोधी पक्षनेते\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nमाचणूर येथे श्रावण मासानिमित्त सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल\nब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/beaches/velas-beach/", "date_download": "2018-08-21T14:38:43Z", "digest": "sha1:4CSYY3TSGGAXR5FJWPYXDKLMRJOUZNCZ", "length": 9955, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "वेळासचा समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nअनेक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. या अंड्यांचे व्यवस्थित संरक्षण केले जाते. गावकरी कासवांची पिल्लं वाळूमधून बाहेर यायच्या तारखांचा अगोदरच अंदाज घेऊन येथे कासव महोत्सव भरवतात. शेकडो कासवप्रेमी या महोत्सवाला दरवर्षी हजर असतात. या निमित्ताने वेळास गावात आता निसर्गपर्यटन सुरू झाले आहे.\nबस स्थानक - वेळास\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nसह्याद्री निसर्गमित्र संस्थेने या किनाऱ्याचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य ओळखलं. संपूर्ण गावाने एक होत श्री. भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कासव संरक्षणाची शपथ घेतली आणि एकेकाळी दुर्लक्षित असलेलं वेळास गाव जगाच्या नकाशावर आलं.\nदर वर्षी डिसेंबर ते मे या पाच महिन्यांत किनाऱ्यावर वर्दळ वाढू लागते,अर्थात कासवांची अनेक स्थानिक महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांची राहाण्याची व जेवणाची सोय करतात. यातून एक उत्पन्नाचा चांगला स्रोत येथील स्थानिकांसाठी निर्माण झाला आहे.\nसह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि वेळासच्या गावकऱ्यांनी मिळून गेल्या १५ वर्षांत कासवाच्या ५०,००० हून जास्त पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडले आहे. असा हा आगळावेगळा सोहळा बघणं हा न विसरता येणारा अनुभव असतो.\nचुना कोळवणचा धबधबा, राजापूर\nगोवळकोट उर्फ गोविंदगड, चिपळूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bishnoisect.com/29raj.php", "date_download": "2018-08-21T14:20:30Z", "digest": "sha1:JCPJD4GFTW5CBZUG3YWN73WE56NCJ6JI", "length": 3333, "nlines": 78, "source_domain": "bishnoisect.com", "title": "The Bishnois", "raw_content": "\n29 धर्म नियम (भोजपुरी)\n1. जापायती, लुगाई ने पुरे तीस दिन रो सूतक राखणो\n2. कनातणी, लुगाई ने पांच दिना ताई घर रा कामा सूं अलगो रेवणो\n3,दिन उगां, पहली पहली संपाङो, करणो\n4. धणी, अर लुगाई दोना ने शील धर्म निभावणो\n5. दिन मे दो बगत माला अर सांझ रा भगवान री आरती करणी\n6. होम भलाई वास्ते, साचे मन सूं श्रधा राखतां, थकां, करणो\n7. पाणी छांण, ने बरतणो\n8. बोली विचार कर बौलणी\n9. ईधण, ठठोक, अर झाटक, ने काम लेणो\n10. दूध ने छांण अर घर मे बरतणो\n11. क्षमा और दया हरदम मन मे राखणी\n12. चोरी निंदा अर चुगली नी करणी\n13. कूङ (झूट)नी बौलणो\n14. विश्वास घात नी करणो\n15. बरजीयोङो काम नी करणो\n16. अमावस रो इकासणो, राखणो\n17. विष्णु रो भजन करणो\n18. जीव मात्र रे माथे दया राखणी\n19. लिले, रूंख, ने घाव नी घालणो\n20. सहन नी हुवे जैङी बात ही सहन करणी\n21. रसोई आपरा, दौना, हाथां सू कमायोङी खरी कमाई री करणी\n22. भैङ, अर बकरी ने थाट भैली, घालणी\n23. बलद, ने तणी, नी उतरावणो\n25. जरदो, नी खावणो\n26. भांग, नी पीवणी\n27. मास नी खावणो\n28. दारू नी पीवणो\n29. गुली, रंग रो गाबो, नी पेरणो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/shirdi-cosmopolitan-marriage-ceremony-opportunity-grow-only-after-conversion/", "date_download": "2018-08-21T14:43:10Z", "digest": "sha1:XQTARVXDGYBBXHRUOIARW7LRNZZZL2L5", "length": 29160, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shirdi Cosmopolitan Marriage Ceremony; Opportunity To Grow Only After The Conversion | शिर्डीत सर्वधर्मीय विवाह सोहळा; अवघ्या रूपयात बोहल्यावर चढण्याची संधी | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nशिर्डीत सर्वधर्मीय विवाह सोहळा; अवघ्या रूपयात बोहल्यावर चढण्याची संधी\nबेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर साईनगरीत केवळ एक रूपयात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची संधी मिळणार आहे. साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या गोरज मुहूर्तावर १०१ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.\nशिर्डी : दुष्काळ, बेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर साईनगरीत केवळ एक रूपयात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची संधी मिळणार आहे. साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या गोरज मुहूर्तावर १०१ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यात राज्यातील व देशातील जास्तीत जास्त वधू वरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोहळ्याचे निमंत्रक स्वागताध्यक्ष, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आयोजक कैलास कोते यांनी केले आहे.\nसोळा वर्षांपासून माजी नगराध्यक्ष कैलास कोते व त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते या सोहळ्याचे आयोजन करतात. आजवर या माध्यमातून सतराशे जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. या सोहळ्यात आयोजकांच्या वतीने वधू वरांना पोषाख, साडी, वधुसाठी मंगळसूत्र, संसारोपयोयी वस्तू, साईंची प्रतिमा तसेच व-हाडी मंडळींसाठी मिष्टान्न भोजन देण्यात येते. तसेच वरांची साईदर्शनानंतर शिर्डी गावातून घोडे, उंट व सजविलेल्या वाहनांतून ढोल ताशांच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात येते़ या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधू वरांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे.\nश्रीगोंद्यात महिला आरोपीची कोठडीत प्रसुती\nकल्याण - विशाखापट्टणम महामार्गावर एस.टी बस आणि कारचा भिषण अपघात, पती -पत्नी ठार\nगावठी कट्टा विकणारा अटकेत\nबिबट्याच्या हल्ल्यात तरूण जखमी\nपाथर्डी-नगर बसच्या चालक, वाहकास मारहाण करून लुटले\nसेवानिवृत्त पोलिस अधिका-याने उभारले मोफत अभ्यासिका मंदीर\nघारगावमध्ये भूकंप सदृश्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nशिर्डीत हरिनाम सप्ताहात मुस्लिम धर्मगुरूंचे प्रवचन\nशिर्डी विमानतळावरुन विमान घसरले, संरक्षण भिंतीच्या कुंपणातच शिरले\nदरोडेखोरांच्या गोळीबारात सराफाचा मृत्यू, लाखोंचा ऐवज लुटला\nनिळवंडे ९० टक्के भरले\nशूरा आम्ही वंदिले : सोडूनी घरदार...झुंजला वीर\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.maanbindu.com/2011/05/balgandharva-marathi-fim-must-watch.html", "date_download": "2018-08-21T13:33:06Z", "digest": "sha1:MMMBATNMDODDYFEXMK6QGDS6K54JDBKD", "length": 10341, "nlines": 44, "source_domain": "blog.maanbindu.com", "title": "Maanbindu.com Blog: Balgandharva Marathi fim: A must watch | Balgandharva Review । बालगंधर्व परीक्षण", "raw_content": "\n\"जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा\nतसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे\nअप्रतिम, देखणा आणि भव्य असं बालगंधर्व या चित्रपटाचं तीन शब्दात वर्णन करता येईल. बालगंधर्वांनी साकारलेली संगीत नाटकं रात्रीपासून पहाटेपर्यंत चालत असत, त्यामुळे चित्रपट पाहिल्यावर असं जाणवतं की बालगंधर्वांसारख्या महान कलाकाराचं गंधर्वयुग साकारण्यासाठी अडीच-तीन तास ही अगदीच अपुरी वेळ आहे. केवळ त्यामुळेच चित्रपट पाहूनही कुठेतरी अतृप्त राहील्यासारखं वाटतं रहातं; अन्यथा नितीन देसाईंनी हा चित्रपट ज्या भव्यतेने साकारला आहे ते पहाताना अस वाटतं की हा चित्रपट अजून दिवसभर चालला असता तरी अगदी आनंदाने पाहिला असता :)\nया चित्रपटातली फ्रेम अन फ्रेम अतिशय देखणी आहे. नितीन देसाईंची ही खासियत असून ती बालगंधर्व या चित्रपटाच्या निर्मीतीमध्ये पुन्हा प्रकर्षाने जाणवते सुबोध भावेचा अभिनय तर दृष्ट लागण्यासारख्या झाला आहे. उंची भरजरी वस्त्र आणि दागदागिने घातलेला स्त्रीवेषातला सुबोध सुंदरच दिसतो. मध्यंतरापूर्वीचे तरुण बालगंधर्व आणि मध्यंतरानंतर वयस्कर झालेले बालगंधर्व दाखवण्यासाठी सुबोधने देहबोलीत केलेला बदल केवळ लाजवाब आहे सुबोध भावेचा अभिनय तर दृष्ट लागण्यासारख्या झाला आहे. उंची भरजरी वस्त्र आणि दागदागिने घातलेला स्त्रीवेषातला सुबोध सुंदरच दिसतो. मध्यंतरापूर्वीचे तरुण बालगंधर्व आणि मध्यंतरानंतर वयस्कर झालेले बालगंधर्व दाखवण्यासाठी सुबोधने देहबोलीत केलेला बदल केवळ लाजवाब आहे विभावरी देशपांडेनेही बालगंधर्वांच्या पत्नीचा अप्रतिम आणि लक्षात रहाण्यासारखा रोल केलाय विभावरी देशपांडेनेही बालगंधर्वांच्या पत्नीचा अप्रतिम आणि लक्षात रहाण्यासारखा रोल केलाय पूर्वी संगीत नाटकांची सुरुवात नांदीने व्हायची, म्हणून या चित्रपटाचीही सुरूवात देखील नांदीने होईल अशी एक अपेक्षा होती पण ती पूर्ण नाही झाली. नांदी या चित्रपटात शेवटी येते. पण या नांदीच्या सुरुवातीला वाजलेल्या अनेक तबल्याच्या एकत्र ठेक्याने अंगावर शहारा मात्र येऊन जातो पूर्वी संगीत नाटकांची सुरुवात नांदीने व्हायची, म्हणून या चित्रपटाचीही सुरूवात देखील नांदीने होईल अशी एक अपेक्षा होती पण ती पूर्ण नाही झाली. नांदी या चित्रपटात शेवटी येते. पण या नांदीच्या सुरुवातीला वाजलेल्या अनेक तबल्याच्या एकत्र ठेक्याने अंगावर शहारा मात्र येऊन जातो या नांदीच्या शेवटी असलेल्या \"असा बालगंधर्व आता न होणे\" या ओळी चित्रपटातल्या महत्वाच्या क्षणी पार्श्वसंगीतासाठी वापरल्या असत्या तर चित्रपट आणखी परिणामकारक झाला असता.\nचित्रपटाचं संगीत हे अर्थातच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. बालगंधर्वांनी अजरामर केलेली अनेक गाणी या चित्रपटात झलक स्वरुपात घेतलेली आहेत, त्यामुळे संपूर्ण गाण्यांचा आस्वाद घेण्याचा आनंदापासून कुठेतरी वंचित राहिल्यासारखं वाटतं. वेळेचं बंधन नाईलाजाने पुन्हा आडवं आलय. खरतर गंधर्वांची गायकी आत्ताच्या काळात पडद्यावर उतरवणं हेच एक मोठं आव्हान होतं. कौशल इनामदारांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की,\" या चित्रपटासाठी बालगंधर्वांची गाणी पुन्हा रेकॉर्ड करायची होती. पण असं करायचं झाल्यास त्यांच्या आवाजाला आत्ताच्या काळात कुणाचा आवाज देणार हा खूप मोठा प्रश्न होता. बालगंधर्व हे एक चमत्कार होते आणि चमत्कारांची प्रतिकृती नाही करता येत पण सुदैवाने आनंद भाटे(आनंद गंधर्व) यांच्या रुपात तो आवाज मला दिसला आणि सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले पण सुदैवाने आनंद भाटे(आनंद गंधर्व) यांच्या रुपात तो आवाज मला दिसला आणि सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले\". कौशल इनामदारांची निवड सार्थ ठरवत आनंद भाटेंनी बालगंधर्वांची सगळी गाणी चित्रपटात अप्रतिमच गायली आहेत. राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंची एका गाण्यात असलेली जुगलबंदी हाउसफुल्ल चित्रपटगृहातही दाद मिळवून जाते.\nपण चित्रपट झाल्यानंतरही एक गाणं विशेष लक्षात रहातं ते म्हणजे कौशल इनामदारांनी या चित्रपटासाठी नव्याने संगीतबद्ध केलेलं आणि बेला शेंडेने गायलेलं \"पावना\" हे गीत या गाण्यातल्या \"आज\" या शब्दाचा उच्चार बेलाने इतका लडीवाळ केलाय आणि एकूणच गाणं इतकं सुंदर गायलय की क्या बात है\nएकूणच हा चित्रपट चित्रपटगृहात पहाताना पडद्यावरची नजर एकही क्षण हलत नाही आणि एकदा पाहिला तरी पुन्हा पहावासा वाटतो हे निश्चित चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली दाखवताना बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे दाखवली असल्याने चित्रपट संपल्यावरही अनेकांचे पाय चित्रपटगृहातून निघता निघत नाहीत चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली दाखवताना बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे दाखवली असल्याने चित्रपट संपल्यावरही अनेकांचे पाय चित्रपटगृहातून निघता निघत नाहीत बालगंधर्वसारखे चित्रपट वारंवार येत नाही म्हणूनच गंधर्वयुग अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहायलाच हवा\nMaanbindu Music Shopee-नवीन मराठी संगीत खरेदी करून मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या\nमराठी ब्लॉगसमधून उत्पन्न मिळवण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/923", "date_download": "2018-08-21T13:56:42Z", "digest": "sha1:RBDN64TSIIM6CIMQEAG2XAOTWLFYB6G4", "length": 10288, "nlines": 41, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आजी - आजोबांच्या वस्तु - ४ (टाईपरायटर)", "raw_content": "आजी - आजोबांच्या वस्तु - ४ (टाईपरायटर)\nकाल मी दादाच्या खोलीत बसून कॉम्प्युटरवर मस्तपैकी गेम्स खेळत बसलो होतो. आबा कधी मागे येऊन उभे राहिले कळलंच नाही. माझ्या ३ लेवल्स पार झाल्यावर मी मागे वळून पाहिलं तर आबा अगदी चष्मा लावून स्क्रीनकडे कौतुकाने पाहत होते. मला गंमत वाटली, म्हटलं \"आबा, इतकं काय बघताय फ़क्त गेम आहे तो.\"\n\"अरे, आमच्या लहानपणी नव्हते असे खेळ. असो मी आलो कारण मला माझं पाकिटावर नाव घालायचंय. हाताने लिहिलं असतं पण आपल्या अक्षरापेक्षा छापील अक्षर असलं की सरकारी पत्राला जास्त वजन येतं असा अनुभव आहे.\"\n\"पाकीट म्हणजे एन्व्हलप ना\n\"हो रे बाबा. करतोस का नाव पत्ता टाईप मग आपण पाकिटावर प्रिंट करूया\"\n\"मला टायपिंगच येतं फक्त, पाकिटावर प्रिंट कसं करायचं ते फक्त दादालाच माहीत आहे. मी टाईप करून ठेवतो. मग दादा आला की काढा प्रिंट\"\n\"हं ठीक आहे. पण जर घरात टाईपरायटर असता तर किती बरं झालं असतं दोन मिनिटात पत्ता छापून तयार.\"\nतसा मी हुशार आहे \"टाईपरायटर म्हणजे ते पेपर घालून टायपिंग करतात तेच ना\n\"हो होता. अजूनही असेल चल आईला विचारूया तुझ्या\"\nमी आणि आबा किचनमधे म्हणजे स्वयंपाकघरात गेलो. मी लगेच आईला विचारले\n\"आई, आपल्याकडे टाईपरायटर आहे का\n\"का रे आता कुठे मध्येच आठवला तुला\n\"अगं त्याला नाही मलाच \" आबा पुढे आले \"म्हटलं असेल बाहेरच तर बघू थोडं तेल-पाणी करून ठेवतो बसल्या बसल्या\"\n\"अहो, हे आले की काढायला सांगते माळ्यावर असेल\"\n आम्हीच काढतो की. तेवढीच दुपार व्यस्त राहील, चल रे\"\nआबां मग स्वतः माळ्यावर चढले. कसले ग्रेट आहेत ते आणि हनुमानासारखा तो टाईपरायटर खाली आणला.\nत्या टाईपरायटरवर खूप धूळ जमा झाली होती. आजोबांनी तो फडक्याने नीट पुसून काढला.\n\"आबा, आता हा वापरायचा कसा\n\"हा टाईपरायटर कार्बनच्या एका पट्टीमुळे प्रिंट करतो. याला ही जी बटणं आहेत ना ती आतून धातूच्या ठश्यांना जोडलेली असतात.\"\n\"हं.. हे बघ.. हा कार्बनचा रोल. यावर तू जे काही ठेवशील, लिहिशिल त्याची आकृती मागच्या कागदावर उमटेल.\nटाईपरायटरमध्येही जेव्हा तू बटण दाबतोस तेव्हा त्याचा ठसा या कार्बनच्या पट्टीवर जोरात आपटतो आणि कागदावर अक्षर उमटतं. आपण टाईपरायटर चालू करूया म्हणजे कळेल तुला\" आजोबांनी टाईपरायटर उघडला. मला म्हणाले\" हं आता एक एक बटण दाबून बघ\"\nमी एक एक बटण दाबत होतो. जे बटण दाबलं जायचं नाई तिथे आबा थोडं तेल टाकत. मग हळू हळू सगळी बटण नीट दाबली जाऊ लागली.\n\"पण मग हे सगळे पार्टस काय आहेत\n\"माझ्याकडे एका जुन्या टाईपरायटरचं चित्र आहे. यात बघ. आपला टाईपरायटर जरी या चित्रातल्या यंत्रापेक्षा खूप प्रगत असला तरी तुला पार्टस ची म्हणजे वेगवेगळ्या भागांची कल्पना येईल.\" आजोबांनी पुढील चित्र दाखवले\n\"तू रिबिन म्हणजे कार्बनची पट्टी तर बघितली आहेसच. प्लॅटन म्हणजे धावपट्टी. ही पट्टी पेपरला मागून आधार देते. जेव्हा आपण बटण दाबतो तेव्हा हे टाईपबार्स म्हणजे टंकपट्ट्या ठसा रिबिनीवर आपटतात. रिबीन आणि धावपट्टी यांच्यामध्ये असलेल्या पेपरवर अक्षरे उमटतात. तू जसजसं टाईप करत जातोस तसतसं ही धावपट्टी पुढे पुढे सरकत जाते. पान संपलं की तुला हे हँडल दाबून धावपट्टी परत पहिल्या जागी आणायला लागते.\"\n\"म्हणजे हे असं दर वेळी करत बसायचं\n\"त्यापेक्षा आमचा काँप्युटर बरा\" मी आजोबांना चिडवायला म्हटलं. पण आजोबांना हे माहीत होतं बहुतेक. तेच म्हणाले.\n आता टाईपरायटर वापरण्यापेक्षा संगणक उत्तमच. पूर्वी हाताने लिहावं लागत असे. तेव्हा त्यापेक्षा टाईपरायटर बरा होता. पुढे संगणक आल्यावरही टाईपरायटर वापरणं गरजेचं राहिलं नाही. पण म्हणून तो माहीत नसावा का\n मला तर फार आवडला. गंमत म्हणून किंवा घरच्याघरी प्रिंट करायला चांगला आहे.\" मी एकदम मोठ्या माणसांसारखं बोललो. आबा मोठ्याने हसले आणि पाठिवर थाप मारली\n\"पण आबा, याच्या बार्सवर ही अक्षर उलट का हो आणि हा 'रिबन व्हायब्रेटर' कशासाठी आणि हा 'रिबन व्हायब्रेटर' कशासाठी\n\"तू ठसा बघितला आहेस का\n\"म्हणजे स्टँप. पोस्टाचा नाही. स्टँपिंगवाला\"\n\"त्यात कस उलट अक्षरं असतात. ती कागदावर सरळ होऊन उमटतात तसंच हे. आणि हा व्हायब्रेटर म्हणजे कार्बनपट्टीला वरखाली करतो. कार्बनची पट्टी सतत हवेच्या संपर्कात आली तर लवकर सुकते. म्हणून फक्त ठसा जवळ आला की हा व्हायब्रेटर रिबिन वर करतो.\"\nमी मग त्या टाईपरायटरमध्ये कागद घातला. तिथे दोन पट्ट्या होत्या त्याने कागद धावपट्टीवर घट्ट बसला. मग मी माझं नाव, आईचं नाव, बाबांचं नाव, आबा-आजींची नावं सगळं टाईप करून बघितली.\nआता आबा पुढे झाले आणि त्यांनी त्यांच्या पाकिटावरही नाव टाईप करून घेतलं. आता आज आम्ही पोस्टात जाणार आहोत ते पाकीट पाठवायला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/national/haryana-violence-against-padmavat-movie-gururgaon/", "date_download": "2018-08-21T14:41:37Z", "digest": "sha1:AOZHMH6SFNESBDW2AC4YPH2ZY2U2FNE7", "length": 30245, "nlines": 482, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nहरियाणा : गुरुग्रामध्ये 'पद्मावत'विरोधात हिंसाचार\nगुरुग्राममध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय महामार्ग 248 वर वाहनांची जाळपोळ.\nकरणी सेनेनं वाहनांची जाळपोळ केल्यानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी वातावरणात तणाव निर्माण झाला होता.\nहिंसाचारात सरकारी-खासगी मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं. शिवाय 'पद्मावत' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृहाबाहेर पोलिसांची कडेकोट बंदोबस्त\nकरणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जी.डी गोएंका शाळेच्या बसवर हल्ला केला. दगडफेक व लाठकाठ्यांनी हल्ला करत बसच्या काचा फोडण्यात आल्या. ज्यावेळी हा हल्ला करण्यात आला तेव्हा बसमध्ये विद्यार्थी व शाळेचे कर्मचारी होते.\nपद्मावत करणी सेना संजय लीला भन्साळी दीपिका पादुकोण\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\n'विजयी विश्व तिरंगा प्यारा' - हटके क्लीक\nस्वातंत्र्य दिवस व्हायरल फोटोज्\n12 वर्षांतून एकदा उमलतं हे फूल, मोदींनी केला उल्लेख\nIndependence day : प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा अशा अभिमानास्पद गोष्टी\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nIndependence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार\nभारतीय परंपरा भारतीय सण\nPHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस\nShravan Special: ही आहेत भारतातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिरं\nदेशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दोन दिवस आधी असे होते वातावरण...\nकेरळात महापूर - जनजीवन विस्कळीत...\n'ही' आहेत भारतातील हरित शहरं\nही आहेत स्वित्झर्लंडला तोडीस तोड असलेली भारतातील ठिकाणे\nकरूणानिधी काळाच्या पडद्याआड, 50 वर्षांचा राजकीय प्रवास संपला...\nया आहेत भारतातील अद्भूत लेण्या\nकंगनाच नाही या बॉलिवूड सेलिब्रिटींनी केले आहे नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक\nएक तप - 12 वर्षांनी फुलतेय नीलाकुरिंजी\nतेलंगाणाचा आगळावेगळा उत्सव बोनालू\nGuru Purnima : गुरू शिष्यांच्या 'या' काही जोड्या कदाचित तुमच्यासाठीसुदधा असतील आदर्श\nअमित शाह सचिन तेंडूलकर\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nपर्यटन निसर्ग गोंदोडा गुंफा\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nमहाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत.\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nजगभरातील 'ही' घरं पाहाल तर नक्कीच चक्रावून जाल\nश्रावणात 'या' ठिकाणी आवर्जून फिरायला जा \nमामी 'ऐश्वर्या राय'हून भाची 'नव्या नवेली'च्या अदा आहेत हॉट\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/bhujbal-was-released-on-bail-what-next-289157.html", "date_download": "2018-08-21T14:45:15Z", "digest": "sha1:CIBARLQVIBDEUOFMM36RY5IHRQTNAS7C", "length": 19610, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भुजबळ जामिनावर सुटले, पुढे काय ?", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nभुजबळ जामिनावर सुटले, पुढे काय \nभुजबळ यथावकाश या आरोपातून पुन्हा एकदा सहीसलमात सुटतीलही..पण त्यांच्यापुढे लागलेला भ्रष्टाचाराचा डाग मात्र, सहजासहजी नक्कीच पुसला जाणार नाही.\nमुंबई, 04 मे : छगन भुजबळ हे खरंतर एक लढवय्यं आणि उमदं ओबीसी नेतृत्त्वं...पण तेच 'आर्मस्ट्रॉग' भुजबळ भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडल्याने तुरुंगात जावं लागलं. आज भुजबळांची जामिनावर सुटका झाली. पण यापुढचा राजकीय प्रवास कसा राहणार हे पाहण्याजोगं ठरणार आहे.\nओबीसी नेतृत्वं, राष्ट्रवादीची मुलूखमैदानी तोफ,ओबीसींचे स्वयंघोषित तारणहार...अशी नानाविध विशेषणं खरंतर भुजबळांनी स्वत:च्या हिमंतीवर मिळवलीत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही भुजबळांनी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. नव्हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचीही ते आस बाळगून होते. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत असूनही भुजबळांनी नेहमीच आपली स्वतःची वेगळी ओळख आणि राजकीय महत्व कायम दाखवून दिलं. समता परिषदेच्या माध्यमातून तर भुजबळांनी थेट दिल्लीपर्यंत धडक दिली.\nपण, एखादा लोकनेता कालऔघात पैशांच्या मागे धावला की, त्याचं पुढे नेमकं काय होतं. याचं ताजं उदाहरण म्हणजे आर्मस्ट्रॉग....छगन भुजबळ....खरंतर तेलगी घोटाळ्यातही छगन भुजबळांचं नाव समोर आलं होतं. याच आरोपापोटी त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री गमवावं लागलं होतं. पण, अटकेची कारवाई टाळण्यात मात्र, ते त्यावेळी यशस्वी झाले होते. या आरोपातून सहिसलामत सुटताच भुजबळ राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आणि त्यांनी पवारांकडून सार्वजनिक बांधकाम खातं पदरात पाडून देखील घेतलं.\nसार्वजनिक बांधकाम हे खरं तर फारपूर्वीपासून भ्रष्टाचारासासाठी बदनाम आहे. पण, या खात्याच्या मंत्र्याला अटक होण्याची होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोट्यवधींची लाच स्वीकारल्यांचा आरोप भुजबळांवर आहे. ही लाच स्वीकारण्यासाठी भुजबळ कुटुंबियांनी चक्क बोगस कंपन्या स्थापन केल्या आणि त्याद्वारे करोडो रुपये हवालामार्फत आपल्या खात्यांवर वळते करून घेतले, असा आरोप ईडीने भुजबळ कुटुंबीयांवर ठेवलाय. याच प्रकरणात भुजबळ चुलता पुतण्यावर ही अटकेची कारवाई झालीये.\nभुजबळांना अटक आणि मोर्चे\nभुजबळांच्या अटकेनंतर अपेक्षेप्रमाणेत त्यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात हिंसक पडसाद उमटलेत. जाळपोळ, रास्तारोको ही आंदोलनं देखील सुरू झालीत. नेहमीप्रमाणेच ओबीसी नेतृत्वाला संपवण्याचा डाव, अशा स्वरूपाचा कांगावा भुजबळ समर्थकांकडून झाला. भुजबळांच्या अटकेच्या विरोधात येवल्यात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे इतर नेते सहभागी होती. मध्यंतरी भाजपचे नेत्या पंकजा मुंडे यांनी भुजबळांची रुग्णालयात भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. प्रकाश आंबडेकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी तर भुजबळांवर अन्याय होतो अशी जाहीर प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाहीतर मागील महिन्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांच्या जिवाचं बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहतील असा इशारा दिला होता.\nभुजबळ यथावकाश या आरोपातून पुन्हा एकदा सहीसलमात सुटतीलही..पण त्यांच्यापुढे लागलेला भ्रष्टाचाराचा डाग मात्र, सहजासहजी नक्कीच पुसला जाणार नाही. 2019 ची निवडणूक पाहता राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केलीये. खुद्द शरद पवार पंतप्रधानपदाची आशा बाळगून तिसऱ्या आघाडीची मोट बांधत आहे. राज्यातही राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रा काढून ठिकठिकाणी जागर केलाय. प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील नव्यानेच नियुक्त झाले आहे. पाच वर्ष सत्तेपासून दूर राहणं हे कोणत्याही पक्षाला सहन न होणार आहे.\nम्हणूनच राष्ट्रवादीने ओबीसी गटाला जास्त काळ नाराज ठेवणं आपल्याला जड जाईल हे लक्षात घेऊन भुजबळांचा वापर आता खऱ्या अर्थाने करता येईल. पण भुजबळांना पक्षांअंतर्गत जयंत पाटील, अजित पवार सारखी तगडी आव्हानं आहे. अजित पवार हे राज्याचं नेतृत्त्व करतील असं खुद्द सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. ते नाकारणं सुनील तटकरेंना किती महागात पडलं हे प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीवरून दिसून आलं. त्यामुळेच मागील चुका टाळत भुजबळांना आता पक्षात कसं स्थान मिळतं हे पाहण्याचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #छगनभुजबळ मनी लाँड्रिंगchagan bhujbalNCPआर्थर रोडछगन भुजबळराष्ट्रवादी\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nविशेष : 'केरळ'सारखा महाप्रलय पिंपरी चिंचवडच्या वेशीवर \nप्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-44839613", "date_download": "2018-08-21T14:33:26Z", "digest": "sha1:XGXYOBDF3EOW5SFNKHXS4533E52BWKZN", "length": 9296, "nlines": 129, "source_domain": "www.bbc.com", "title": "Wimbledon 2018 कोण जिंकणार – नोवाक जोकोविच की केव्हिन अँडरसन? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nWimbledon 2018 कोण जिंकणार – नोवाक जोकोविच की केव्हिन अँडरसन\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा नोवाक जोकोविच आणि केव्हिन अँडरसन\nनोवाक जोकोविच आणि केव्हिन अँडरसन यांच्यात विम्बल्डन फायनल सुरू आहे.\nसर्बियाचा जोकोविच आपल्या चौथ्या विम्बल्डन आणि अकराव्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी खेळतोय, तर दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनची ही पहिलीच विम्बल्डन फायनल आणि दुसरीच ग्रँड स्लॅम फायनल आहे.\nअँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात शुक्रवारी झालेला उपांत्य सामना ऐतिहासिक ठरला. हा सामना तब्बल सहा तास 36 मिनिटं चालला. अखेर अँडरसनने हा सामना 7-6, 6-7, 6-7, 6-4, 26-24 असा जिंकला.\nपाहा क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट्स इथे\nप्रतिमा मथळा विम्बल्डनमध्ये अँजेलिक कर्बरने महिला गटात विजय मिळवला आहे.\nदुसरीकडे, या मॅरथॉन सामन्यामुळे पुढची नियोजित लढत शनिवारी झाली. पाच तास 16 मिनिटं चाललेल्या या उपांत्य लढतीत 'जोकर' अर्थात जोकोविचने जागतिक क्रमवारीत अव्वल राफेल नदालला 6-4, 3-6, 7-6, 3-6, 10-8 अशा पाच सेट्समध्ये नमवलं. म्हणून आजची लढत आणखी दमदार आणि ऐतिहासिक होण्याची चिन्हं आहेतच.\nकाल झालेल्या महिलांच्या विम्बल्डन फायनलमध्ये अँजेलिक कर्बरने सेरेना विल्यम्सला 6-3, 6-3 ने पराभूत केलं. 1996 साली स्टेफी ग्राफच्या विजयानंतर विम्बल्डन सिंगल्स जेतेपद पटकावणारी अँजेलिक कर्बर पहिलीच जर्मन टेनिसपटू ठरली.\nतर मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या 10 महिन्यातच विम्बल्डनच्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या सेरेनासाठीही ही लढत खास ठरली. सेरेनाचा थक्क करणारा प्रवास हा स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरला.\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन हे एकाच वर्षी जिंकणं कठीण का आहे\nया 5 कारणांसाठी यंदा विम्बल्डन अजिबात चुकवू नका\nआई झाल्यानंतर 10 महिन्यातच विम्बल्डन फायनल खेळणारी सेरेना\nकथा विम्बल्डनची : हिरवळीवरचं टेनिस, राजघराणं आणि स्ट्रॉबेरी क्रीम\nहे विम्बल्डनमध्ये 97 वर्षांनंतर घडतंय...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकेरळ पूर : भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं सगळं गेलं...\nहज यात्रा : मक्केतल्या काबामध्ये आधी होत होती मूर्तिपूजा\n'वाजपेयींच्या अंत्यसंस्काराला डेव्हिड हेडलीचा भाऊ'\n'शायनिंग मंडे' : आता या देशात सोमवारीही सुट्टी मिळणार\nव्हीडिओ : गटारीत सापडलेल्या नवजात बाळाला असं मिळालं जीवदान\nचर्चमधल्या धर्मगुरूंकडून मुलांचे लैंगिक अत्याचार रोखण्यात अपयश : पोप\nपाहा व्हीडिओ : बाळंतपणानंतर येऊ शकतं नैराश्य\nकोरियन युद्ध : 65 वर्षांचा विरह आणि भेटीचे हळवे क्षण\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%81-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A4%BF/", "date_download": "2018-08-21T13:48:26Z", "digest": "sha1:6JPVX37XNZVEFY7WSHBWPLIA5BLORQFK", "length": 7919, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आता राधे माँ दिसणार वेब सिरीजमध्ये | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nआता राधे माँ दिसणार वेब सिरीजमध्ये\nShajiya Shaikh 10 Aug, 2018\tठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई: देश कितीही आधुनिक झाला तरीही अंधश्रद्धा ही कधी संपणार नाही हे भारतात नेहमी दिसून येते. याचेच उदाहरण म्हणजे, भारतात अध्यात्मिक गुरु मानली जाणारी राधे माँ आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तिची ‘राह दे माँ’ नावाची वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.\nया वेबसीरिजमध्ये राधे माँ खुद्द मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजमधून राधे माँच्या आयुष्य दाखवले जाणार असून तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांवर आधारित ही वेबसीरिज असणार आहे. स्वतः राधे माँ ही वेबसीरिज प्रोड्यूस करत आहे. ट्रेलर लाँचच्या वेळीस राधे माँ अगदी मॉडर्न लूकमध्ये कार्यक्रमात पोहोचली होती.\nPrevious कत्तलीच्या उद्देशाची गुरांची वाहतूक : सावद्यात 39 गुरांची सुटका\nNext भुसावळात माळी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-jaipur-foot-free-fitting-handicaped-52740", "date_download": "2018-08-21T15:00:36Z", "digest": "sha1:R3I4AGJDAC6I34SNTRC6IFY5L5FT56OL", "length": 12606, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news jaipur foot free fitting to handicaped ...अन्‌ ‘ते’ उभे राहिले स्वतःच्या पायावर! | eSakal", "raw_content": "\n...अन्‌ ‘ते’ उभे राहिले स्वतःच्या पायावर\nगुरुवार, 15 जून 2017\nहडपसर - महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रात ४७ दिव्यांगांना जयपूर फूट मोफत बसविण्यात आले. यामुळे आम्हाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यामध्ये ६ ते ८५ वयोगटातील दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. कृत्रिम पाय बसविल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.\nहडपसर - महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रात ४७ दिव्यांगांना जयपूर फूट मोफत बसविण्यात आले. यामुळे आम्हाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यामध्ये ६ ते ८५ वयोगटातील दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. कृत्रिम पाय बसविल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.\nमहाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर म्हणाले, ‘‘ज्या दिव्यांगांनी यापूर्वी पायाची मापे दिली आहेत, त्या उर्वरित ३६ दिव्यांगांना १५ ऑगस्ट रोजी जयपूर फूट बसविण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यात दिव्यांगांसाठी ‘एलएन ४’ हा अत्याधुनिक कृत्रिम हात बसविण्याचे शिबिर घेतले होते. पाय नसल्यामुळे दिव्यांगांच्या सर्वच दैनंदिन हालचालींवर मर्यादा निर्माण होतात. त्यांना सामान्य माणसारखे जगणे शक्‍य होत नाही. त्यासाठी मंडळाने रोटरी क्‍लबच्या मदतीने पाय नसलेल्या दिव्यांगांसाठी जयपूर फूट बसवून, दिव्यांगाच्या सेवेचे अजून एक पाऊल उचलले आहे.\nकार्यक्रमाच्या अध्यक्ष ‘सीजी लाइफ स्टाइल’चे अध्यक्ष दादा गुजर यांनी महाराष्ट्र आरोग्य मंडळ व रोटरी क्‍लब करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्‌गार काढले. कार्यक्रमामध्ये जयपूर फूट बनविणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र आरोग्य मंडळ, रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनचे रोटरी लोककल्याण मंडळ, रोटरी क्‍लब ऑफ पूना डाउन टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट बसविण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nमाचणूर येथे श्रावण मासानिमित्त सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल\nब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-08-21T13:39:16Z", "digest": "sha1:TNJVUNYW6AQ6YSJHMRIGAEJ7CPSH5LIL", "length": 6502, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nसान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्सचे मानचिह्न\nसान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्स हा अमेरिकेच्या सान फ्रांसिस्को शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स या गटातील पश्चिम विभागातून खेळतो. इ.स. १९४६ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर पाच वेळासुपर बोल जिंकलेला आही.\nअमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स (ए.एफ.सी.)\nपूर्व उत्तर दक्षिण पश्चिम\nबफेलो बिल्स बॉल्टिमोर रेव्हन्स ह्युस्टन टेक्सन्स डेन्व्हर ब्रॉन्कोज\nमायामी डॉल्फिन्स सिनसिनाटी बेंगाल्स इंडियानापोलिस कोल्ट्स कॅन्सस सिटी चीफ्स\nन्यू इंग्लंड पेट्रियट्स क्लीव्हलंड ब्राउन्स जॅक्सनव्हिल जॅग्वार्स ओकलंड रेडर्स\nन्यू यॉर्क जेट्स पिट्सबर्ग स्टीलर्स टेनेसी टायटन्स लॉस एंजेलस चार्जर्स\nनॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स (एन.एफ.सी.)\nपूर्व उत्तर दक्षिण पश्चिम\nडॅलस काउबॉईज शिकागो बेअर्स अॅरिझोना कार्डिनल्स अटलांटा फाल्कन्स\nन्यू यॉर्क जायंट्स डेट्रॉईट लायन्स कॅरोलायना पँथर्स लॉस एंजेलस रॅम्स\nफिलाडेल्फिया ईगल्स ग्रीन बे पॅकर्स न्यू ऑर्लिन्स सेंट्स सॅन फ्रान्सिस्को फोर्टीनाइनर्स\nवॉशिंग्टन रेडस्किन्स मिनेसोटा व्हायकिंग्स टँपा बे बक्कानियर्स सिअ‍ॅटल सीहॉक्स\nनॅशनल फुटबॉल लीग संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ डिसेंबर २०१७ रोजी ०४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/atul-tapkir-suiside-note-on-facebook-260617.html", "date_download": "2018-08-21T14:42:02Z", "digest": "sha1:HBTNGNQDMJID76OLXWGCAHTS3UTCMIBR", "length": 28255, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "का केली निर्माते अतुल तापकीर यांनी आत्महत्या ?", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nका केली निर्माते अतुल तापकीर यांनी आत्महत्या \nचित्रपट लॉसला गेला. मी थोडा कर्जबाजारी झालो म्हणून प्रियंकाने मला त्रास द्यायला चालू केला.\n14 मे : मी अतुल तापकीर आज तुमच्याबरोबर माझ्या आयुष्यातील एक गोष्ट facebook द्वारे share करत आहे.\nमी ढोल ताशे हा चित्रपट काढला.मी चित्रपट काढून व्यवसाय म्हणून हा चित्रपट केला.त्यात मला लॉस आला,मी निराश झालो पण या चित्रपटाने मला खूप मानसन्मान मिळवून दिला.चित्रपट लॉसला जाऊन ही मला माझ्या वडिलांनी, बहिणींनी खचून नाही दिले,.मला हिम्मत दिली.मीही हिंमतीने जगू लागलो.\nचित्रपट लॉसला गेला. मी थोडा कर्जबाजारी झालो म्हणून प्रियंकाने मला त्रास द्यायला चालू केला,व्यवसायात होतो कधी कधी लॉस मलाही झाला.कोणाच्या घरात वादविवाद होत नाहीत माझ्याही घरात झाले पण प्रियंकाने हे समजून न घेता मला घरातून बाहेर काढले मी आजच्या दिवसापर्यंत 6 महिने झाले घरातून बाहेर राहतो आहे.मला माझ्या मुलांपासून दूर केले आणि माझ्यावर नाही तसले आरोप करून माझ्याबद्दल आमच्या परिसरातील लोकांना जाऊन घरोघरी जाऊन बदनामी करू लागली.आणि या गोष्टीचा गैरफायदा माझ्या काही मित्रांनीही घ्यायला चालू केला.मी रस्त्याने जात असताना मला थांबवून किंवा फोन करून छेडायला चालू केले जे आता मला सहन नाही होतेय.\nएवढ्यावरच न थांबता प्रियंकाने तिच्या मानलेल्या भावांना कल्याण गव्हाणे आणि बाळू गव्हाणे यांना मला मारायला लावले व त्यांना नंतर जेवणाची पार्टी दिली.यात यांना साथ तिचा मावस भाऊ बाप्पू थिगळे यानी दिली.व मला फोन करून वेळोवेळी धमकी द्यायला चालू केले.यातून प्रियंकाला हिम्मत मिळाली आणि ती माझ्या वडिलांना बहिणीला शिवीगाळ करू लागली.\nपण तरीही मी सर्व विसरून काहीतरी चांगले व्हावे यासाठी घरगुती एक मिटिंग घेतली ज्यात हे ठरले की प्रियंका चा राग शांत होई पर्यंत ती वरच्या घरात राहील आणि तिला दर महिना 10000 हजार दयायचे ठरले, ज्यासाठी मी वोडाफोन स्टोरचे 5 हजार आणि पप्पा 5 हजार असे एकूण 10 हजार दयायला लागलो,ज्यातून तिचा आणि मुलांचा खर्च भागेल,पण प्रिंयकाने या पैशातून नविन गाडी घेतली,\nएकवेळचे जेवण नसले तरी चालेल पण टेन्शन नसावे,प्रियंका सारखा संशय घेत माझ्यावर आणि शिवीगाळ करू लागली,माझे जगणे मुश्किल करून टाकले, यातून मी दारूच्या आहारी गेलो जी दारू मी सोडली होती ती पुन्हा कधीतरी घेऊ लागलो.माझा संसार ज्या तिच्या भावांनी उदवस्त केला आहे,त्यांनाही मुलं मुली आहेत पण मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल की जे माझ्याबरोबर घडले ते दिवस त्यांना त्यांच्या किंवा त्यांच्या मुलांच्या आयुष्यात कधीच येऊ नयेत..\nमी 2 ते 3 दिवसापूर्वी प्रियंकाला फोन केला होता ज्यावेळी मी थोडी ड्रिंक केली होती आणि मी तिला वाईट बोललो शिवीगाळ केली,पण प्रियंकाने समजून न घेता मला उलट शिवीगाळ केली,माझ्या मुलांना माझ्यापासून दूर केले हे मला आता सहन होत नव्हते म्हणून मी ड्रिंक केली,पण हे प्रियंका ने समजून घेतले असते की यांनी आता ड्रिंक केली आहे फोन बंद करावा आणि नंतर बोलावे ,पण तिने असे न करता माझ्या वडिलांच्या बहिणीच्या नावाने शिवीगाळ केली व माझी पोलिस चौकीत जाऊन complaint केली.आणि तिने या आधीही माझी आणि वडिलांची complaint करून आमची कशी बदनामी करता येईल हे पाहिले.\nमाझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की जसे पोलिस महिलांची बाजू ऐकून घेतात तशीच बाजू पुरुषांचीही ऐकून घेतली पाहिजे.त्यावेळी मला आणि वडिलांना अटक होऊ नये म्हणून पोलिसांनी 10 हजार मागितले आणि मी माझी बाजू स्पष्ट केल्यावर मला म्हणले की कळते आहे आम्हाला सर्व की तू बरोबर आहेस पण पहिली complaint तिने केली आहे म्हणजे तुम्हाला अटक करावी लागेल.आणि अटक होऊ नये म्हणून आम्ही 10 हजार देऊन शांत बसलो.10 हजार घेऊद्या पण त्यानंतर पोलिसांनी तिलाही रागावले पाहिजे होते..मी असे नाही म्हणत की सगळे पोलिस असे असतात.बरेच पोलीस माझे मित्र आहे ते खूप चांगले आहेत,पण मला जो अनुभव आला मी त्या पोलिसांबद्दलची माझी भूमिका मांडतो आहे..\nपण पोलिसांनी तिला काहीच न बोलल्यामुळे तिला जास्त बळ मिळाले की कायदा हा हिच्या बाजूने आहे पण तरीही मी वडील शांत राहिलो कारण मुलांना भेटता येत नसले तरी कमीत कमी मुलं दारासमोर खेळतांना पाहून आम्ही समाधानी राहिलो,पण जर कधी मुलं घरात आलीच तर ही माझ्या मुलांना धमकी भरायची, मारायची आणि खाली जाऊ नका असे सांगायची.त्यामुळे मुलंही घाबरत तिला आणि खाली येत नसत..\nमी नाही म्हणत की सर्वच महिला ह्या कायदाचा गैरवापर करतात पण प्रियंकासारख्या महिला हया या कायद्यांचा गैरवापर करून मानसिक छळ करतात सर्वच कुटुंबाचा..\nप्रियंकाने कधीही माझ्या वडिलांची किंवा बहिणींची काळजी नाही घेतली तरी ती आमच्या दोघांच्या भांडणात त्यांना का शिव्या देत होती हेच नाही समजले..\nमाझी आई 10 वर्षापूर्वीच आम्हाला सोडून गेली पण हिने तिलाही नाही सोडले तिच्याही नावाने शिव्या देऊ लागली.\nमाझ्या मुलाला जखम झाली होती नाकाला आणि हाताला जी पाहून अक्षरशः मला रडायला आले त्यावेळी मी त्याला घेऊन दवाखान्यात चाललो असताना मला प्रियंकाने शिवीगाळ केली आणि मुलाला दवाखान्यात नाही नेऊन दिले.व माझ्या मुलांना रस्त्यावर भीक मागायला लावणार आणि तापकीरांचे खानदान उदवस्त करणार असे बोलली जे आमच्या इथल्या सर्व लोकांनी ऐकले.\nकिती ही माझी आणि माझ्या घरच्यांची इज्जत घालवणार त्यापेक्षा मेलेले बरे.\nमाझी एकच इच्छा आहे की माझ्यानंतर प्रियंका मुलांचा संभाळ नाही करू शकत म्हणून माझ्या मुलांचा संभाळ माझ्या वडिलांनी करावा आणि प्रियंकाला तिची आईशो आरामाची जिंदगी जगून दयावे. जी तिला हवी आहे....\nतिच्या भावांनी मला जी शिवीगाळ केली होती ती सर्व मी pen drive मध्ये save करून ठेवले आहे..आणि माझ्या मुलाला ज्या जखमा झाल्या होत्या त्याचे फोटो ही आहेत.\nमाझी एकच इच्छा आहे की माझ्यानंतर प्रियंका मुलांचा संभाळ नाही करू शकत म्हणून माझ्या मुलांचा संभाळ माझ्या वडिलांनी करावा आणि प्रियंकाला तिची आईशोआरामाची जिंदगी जगून द्यावी, जी तिला हवी आहे.\nतिच्या भावांनी मला जी शिवीगाळ केली होती ती सर्व मी pen drive मध्ये save करून ठेवले आहे आणि माझ्या मुलाला ज्या जखमा झाल्या होत्या त्याचे फोटोही आहेत.\nमी नाही जगू शकत टेन्शनमध्ये रोज रोज जगून मरण्यांपेक्षा एकदाच मेलेले बरे.मी या आधीही आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता त्यावेळी प्रियंका बोलली होती की मरतो आहे तर मर पण मला त्रास नको देऊस, मला हेच नाही कळत की वाईट हिच्या मनात यायचे, घरातून मला बाहेर हिने काढले,मला माझ्या मुलांन पासून लांब हिने केले,माझी समाजात इज्जत हिने घालवली, मग मी हिला त्रास नक्की कधी दिला,जिला आपला नवरा आत्महत्या करतो आहे त्याचेही वाईट वाटत नव्हते तिला मी कसा काय त्रास देऊ शकतो..त्रास माझ्यामुळे झाला आहे माझ्या वडिलांना, घरच्यांना..कारण माझ्यामुळे त्यांना प्रियंकाच्या शिव्यापण सहन कराव्या लागत होत्या..माझा मानसिक छळ होत आहे..माझ्या नावाचे जे कासारंआंबोली मध्ये 2 फ्लॅट आहे ते माझ्या मुलाच्या नावे करावे जर ते माझ्या वडिलांच्याकडे राहणार असतील तर आणि नसतील राहणार तर ते फ्लॅट माझ्या दोन्ही बहिणीच्या नावे करावे.\nप्रियंकाच्या तीन चार मैत्रिणी आहेत गणेश नगरमध्ये ज्या तिला साथ देतात कारण त्यांना एखाद्याच्या घराचा तमाशा कसा होतो ते पाहायला मज्जा वाटते पण हे प्रियंकाला कधीच नाही समजले.खूप त्रास सहन केला पण आता नाही सहन होत या त्रासामुळे माझी मानसिकता सारखी जीवन संपवण्याकडे जाऊ लागली..म्हणून मी आज माझा जीवन प्रवास विष पिऊन संपवत आहे.विष प्यायची माझी हिम्मत नाही होत म्हणून आज परत मी drink करतो आहे.\nपप्पा, माझी बहिण निर्मला, उज्वला,माझे लाडके संतोष दाजी,माझा मुलगा विश्वजित ,मुलगी साक्षी,माझी भाची आराध्या आणि भाचे वेदांत आणि युवराज,माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या आत्या ,त्यांच्या मुली,मुले आणि जावई आणि दाजींच्या घरचे तसेच आमचे वाड्यातील सर्व तापकीर, व सर्व नातेवाईक आणि माझ्यावर प्रेम करणारा माझा मित्र परिवार यांची मी जाहीर माफी मागतो.\nमाझ्यामुळे ज्या कोणाला त्रास झाला असेल त्यासर्वानी मला मोठ्यामनाने माफ करावे..\nतुमचा सर्वांचा लाडका पण तुम्हाला सर्वाना अर्ध्यातून सोडून तुमच्याबरोबर बेईमान झालेला तरीही तुमचाच असलेला.\nपण एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की मी आता माझ्या आईबरोबर राहणार.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: atul tapkirsuisideअतुल तापकीरआत्महत्या\nकामावरून परतल्यावर पत्नीला धक्का, समोर होते नवरा आणि 2 मुलांचे मृतदेह\nपुण्याच्या विद्यापीठ चौकात गोळीबार, एक गंभीर जखमी\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल\n'Cosmos Bank'वर मोठा सायबर हल्ला, 94 कोटी विदेशात केले लंपास\nऐ भाई जरा देख के चलो...नाहीतर कंबरडं मोडेल \nपुणे: 12 नामांकित बार-हुक्का पार्लरवर धाडी, 6 हजाराहून जास्त तरुण पार्टीत धुंद\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/quick-picks-2/", "date_download": "2018-08-21T14:36:49Z", "digest": "sha1:CJNWZ3XITSZOEP7GKBTGHK3IEXRPCTP7", "length": 9245, "nlines": 272, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "निवडक २ - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यातील ५ अविस्मरणीय समुद्र किनारे\nरत्नागिरी जिल्ह्याला १६७ किमी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून इथले शुभ्र व रुपेरी वाळूचे सुंदर किनारे पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात.\nदापोलीच्या दक्षिणेस डोंगरमाथा पार केल्यावरएका स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.\nथंडीच्या दिवसांत समुद्र शांत असल्यावर छोट्या बोटींमधून समुद्रात जाऊन डॉल्फिंन्सची जलक्रिडा अनूभवता येते.\nमऊ पुळणीवर पावलांना गुदगुल्या करणारी मखमली वाळू अनुभवताना तासंनतास केव्हा निघून जातात ते कळतंच नाही.\nडोंगराच्या समुद्रात घुसलेल्या टोकामुळे निर्माण झालेले इथले दोन जुळे समुद्रकिनारे म्हणजे आरे आणि वारे.\nउंच उंच गेलेल्या सुरुच्या झाडांमधून दिसणारा निळाशार दर्या आणि चमकत्या लाटा आपल्याला थांबायला भाग पाडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3371", "date_download": "2018-08-21T13:59:38Z", "digest": "sha1:OOEP7VJ5E5P3WDGHLMQWSM2JX6ZBOZZ5", "length": 29593, "nlines": 80, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ७ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ७\nग्राफाइट मॉडरेटेड आणि गॅस कूल्ड रिअॅक्टर्स\nवीज आणि ऊष्णता या ऊर्जेच्या दोन रूपांमध्ये काहीसा एकतर्फी संबंध असतो. आपल्या घरातले दिवे, टोस्टर, गीजर किंवा कारखान्यातल्या विजेच्या भट्ट्या, वेल्डिंग मशीन्स वगैरे असंख्य उपकरणांमध्ये विजेचे रूपांतर ऊष्णतेमध्ये सहजपणे होते. त्यासाठी या उपकरणातून विजेचा प्रवाह फक्त वहात जातो आणि त्याच्या वहनाला होत असलेल्या अडथळ्यामुळे ऊष्णता बाहेर पडते. पण याच्या उलट ऊष्णतेच्या इकडून तिकडे जाण्यामधून मात्र वीज तयार होत नाही. थर्मोकपलमध्ये अत्यंत सूक्ष्म प्रमाणात ऊष्णतेपासून वीज मिळते आणि त्यावरून ऊष्ण वस्तूचे तपमान मोजता येते. कृत्रिम उपग्रहांमधील थर्मोपाइल्समध्ये अशा प्रकारे अल्पशी वीज तयार करून काही इन्स्ट्रुमेंट्स चालवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. ऊष्णतेपासून मोठ्या प्रमाणावर थेट वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आजमितीला उपलब्ध नाही. ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ बनवायची आणि त्यावर इंजिन किंवा टर्बाइन चालवून त्याला विजेचा जनरेटर जोडायचा हाच राजमार्ग पन्नास वर्षांपूर्वी उपलब्ध होता आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही.\nअणू ऊर्जेचा शोध लागल्यानंतर तिचा वीजनिर्मितीसाठी वापर करण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. शिकागो पाइल या पहिल्या मानवनिर्मित रिअॅक्टरमध्ये अणूऊर्जेची निर्मिती झाली. पण या प्रयोगाची माहिती या कानाची त्या कानालासुद्धा कळणार नाही याची दक्षता त्या काळात घेतली होती. अमेरिकेत हा यशस्वी प्रयोग झाला असला तरी रशिया, इंग्लंड, जर्मनी आदि इतर प्रगत देशातसुद्धा यावर गुप्तपणे संशोधन चालले होतेच. अणूशक्तीच्या क्षेत्रामधील त्यांची स्पर्धा पडद्या आड चालली होती. तो काळ महायुद्धाचा होता आणि संशोधकांचे लक्ष विनाशकारी अस्त्रांच्या निर्मितीवर एकवटले होते. तरीसुद्धा त्याबरोबर विजेच्या निर्मितीसाठीही संशोधन होत होते आणि युद्ध संपल्यानंतर त्याला वेग आला.\nशिकागो पाइल या पहिल्या मानवनिर्मित रिअॅक्टरमध्ये युरेनियम हे इंधन आणि ग्राफाइट हे मॉडरेटर होते. प्रयोगासाठी रचना आणि पुनर्रचना करायला हे सोयीचे होते. या विषयावर अत्यंत गुप्तता बाळगण्याच्या त्या काळात अमेरिकेखेरीज इतर प्रगत राष्ट्रांनीसुद्धा अशा प्रकारचे प्रायोगिक रिअॅक्टर बनवले असणारच. त्यापासून वीजनिर्मितीसाठी करण्याचे प्रयत्नही सगळ्यांनी गुपचुपपणे निरनिराळ्या मार्गांनी केले. त्यांना यश येऊन त्यापासून तयार झालेली वीज ग्राहकांना पुरवली जाऊ लागल्यानंतर त्याविषयीची माहिती हळूहळू बाहेर आली. ग्राफाइट मॉडरेटेड रिअॅक्टर आणि साधा बॉयलर यांचा संयोग करून सोव्ह्एट युनियनने आरबीएमके नावाचे रिअॅक्टर्स उभारले. रशियन भाषेत (reaktor bolshoy moshchnosti kanalniy म्हणजे High Power Channel-type Reactor). या रिअॅक्टरमध्ये बसवलेल्या नलिकांमधून पाणी आत सोडले जाते आणि ते उकळून तयार झालेली वाफ बाहेरील ड्रममध्ये जमा होते. अशा प्रकारचे रिअॅक्टर्स फक्त कम्युनिस्ट जगातच होते. इतर कोणी त्यांची उभारणी केली नव्हती. १९८६ साली झालेल्या चेर्नोबिल येथील अॅक्सिडेंटनंतर अशा प्रकारचे नवे रिअॅक्टर्स उभारणे बंद झाले. सोव्हिएट युनियनची शकले झाल्यानंतर युक्रेन आणि लिथुआनियामधले चालत असलेले सारे आरबीएमके रिअॅक्टर बंद केले गेले. रशियामध्ये मात्र असे काही रिअॅक्टर्स मूळच्या डिझाइनमध्ये सुधारणा करून अजूनही कार्यरत आहेत. आरबीएमके रिअॅक्टर्समध्ये प्रत्यक्षात किंचित समृद्ध (स्लाइटली एन्रिच्ड) युरेनियम हे इंधन वापरले जाते. पण नैसर्गिक युरेनियम आणि नैसर्गिक पाणी यांचा उपयोग करून रिअॅक्टर्स उभे करणे अशा प्रकारात तात्विक दृष्ट्या (थिअरॉटिकली) शक्य आहे. यामुळे त्यातल्या तांत्रिक अडचणींवर मात करता आली आणि त्याच्या सुरक्षिततेची संपूर्णपणे विश्वासार्ह अशी भक्कम प्रकारची व्यवस्था करता आली तर भविष्यकाळात या प्रकाराचे पुनरागमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मात्र याचे महत्व संपुष्टात आले आहे.\nअमेरिकेतील विद्युत निर्मितीचे काम पूर्णपणे खाजगी क्षेत्रात चालते. त्यामुळे यातील नफातोट्याचा विचार करून त्यात भांडवल गुंतवले जाते. त्या देशात पीडब्ल्यूआर आणि बीडब्ल्यूआर हे दोनच प्रकार मुख्यत्वाने पुढे आले, इतकेच नव्हे तर अशा प्रकारचे रिअॅक्टर्स अमेरिकन कंपन्यांनी जगभर अनेक देशांना विकले. महायुद्ध संपल्यानंतरच्या काळात तत्कालीन राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून ब्रिटिश सरकारने ग्राफाइट मॉडरेटेड आणि गॅस कूल्ड रिअॅक्टर्सना भरघोस पाठिंबा दिला. मॅग्नॉक्स या नावाने प्रसिद्ध झालेले हे रिअॅक्टर्स यूकेमधील अनेक जागी स्थापले गेले. अणूशक्तीचा अभ्यास आणि विकास यासाठी रिअॅक्टर हवेत आणि त्यातून निघालेली ऊष्णता बाहेर काढून त्यांना थंड करणेही आवश्यकच असते. या ऊष्णतेचा उपयोग करून घेऊन जमेल तेवढी वीजनिर्मिती करून घ्यावी असा सूज्ञ विचार करून पन्नास साठ ते दीड दोनशे मेगावॉट क्षमतेचे वीस पंचवीस रिअॅक्टर त्यांनी बनवले आणि त्यांचा प्राथमिक उद्देश सफळ झाल्यानंतर ते मोडीतही काढले. त्यातला सर्वात मोठा सुमारे पाचशे मेगावॉट क्षमतेचा प्लँटही आता चाळीस वर्षे चालवल्यानंतर लवकरच निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. हे सारे रिअॅक्टर्स एका प्रकारे प्रायोगिक अवस्थेतले असल्यामुळे त्यांचे आकार आणि अंतर्गत रचना यात फरक आहेत. या सर्वांमध्ये नैसर्गिक युरेनियम हे इंधन, ग्राफाइट हे मॉडरेटर आणि कर्बद्विप्राणील ( कार्बन डायॉक्साइड) वायू हे कूलंट असतात. यातील युरेनियम फ्यूएल रॉड्सवर मॅग्नेशियम अॅलॉय (मिश्रधातू) चा मुलामा दिलेला असतो म्हणून याचे नाव मॅग्नॉक्स असे पडले. रिअॅक्टरमधील ऊष्णता घेऊन तप्त झालेला हा वायू एका हीट एक्स्चेंजर किंवा स्टीम जनरेटरमध्ये जातो. त्यातल्या सेकंडरी साइडमध्ये पाण्याची वाफ तयार होते. उरलेले सगळे इतर रिअॅक्टर्स सारखेच असते.\nमॅग्नॉक्स या पहिल्या पिढीतल्या प्रायोगिक रिअॅक्टर्सच्या अनुभवाच्या आधारावर अॅडव्हान्स्ड गॅस कूल्ड रिअॅक्टर्स (एजीसीआर) हे अकराबाराशे मेगावॉट्स क्षमतेचे रिअॅक्टर्स व्यावसायिक पायावर उभारले गेले. जास्त कार्यक्षमता मिळवण्यासाठी वाफेचे तपमान जास्त हवे, त्यासाठी कार्बन डायॉक्साइड कूलंटला जास्त तापवायला पाहिजे आणि ते सहन करण्याची क्षमता मॅग्नॉक्समध्ये नसल्यामुळे त्याऐवजी स्टेनलेस स्टीलचे अवगुंठन इंधनावर दिले गेले. त्यामुळे नैसर्गिक युरेनियम वापरता येत नाही म्हणून समृद्ध (एन्रिच्ड) युरेनियम आले. हा रिअॅक्टर चालत असतांनाच त्यात नवे फ्यूएल घालावयाची मूळ योजना होती, पण हे ऑन पॉवर फ्यूएलिंग बिनभरवशाचे ठरले आणि त्यासाठी रिअॅक्टर बंद (शट डाउन) करण्याची आवश्यकता पडू लागली. असे करता करता अखेर हे रिअॅक्टर्स चालवणे मूळ अपेक्षेच्या तुलनेत महागात पडू लागले आणि अशा प्रकारचे रिअॅक्टर्स नव्याने उभे करणे बंद झाले. तीस पस्तीस वर्षांपूर्वी उभे केलेले सात आठ रिअॅक्टर्स मात्र व्यवस्थित रीत्या चालवले जात आहेत आणि त्यांचे जीवनमान संपल्यावर यथावकाश त्यांना निवृत्त केले जाण्याची योजना आहे. वाफ आणि कूलंटचे दाब (प्रेशर), तपमान (टेंपरेचर) आणि त्यांचे प्रवाह या सगळ्याच बाबतीतल्या संख्या मॅग्नॉक्सच्या मानाने एजीसीआरमध्ये मोठ्या असतात. यातील स्टीम जनरेटर्ससुद्धा रिअक्टरच्या कोठडीत (व्हॉल्ट) बंदिस्त असल्यामुळे प्रायमरी कूलंट त्याच्या बाहेर जात नाही. हा एक महत्वाचा फरक आहे.\nभारतामध्ये यातल्या कोणत्याही प्रकारचा रिअॅक्टर उभारलाच नाही आणि तशी योजनाही नाही. त्यामुळे त्यांच्यासंबंधीची माहिती फक्त उत्सुकतेपोटी गोळा केली जाते. त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची गरज पडत नाही.\n«अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ६ up अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ८ (पी.एच.डब्ल्यू.आर.) »\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ६\nराजेशघासकडवी [09 Jul 2011 रोजी 10:16 वा.]\nत्याऐवजी स्टेनलेस स्टीलचे अवगुंठन इंधनावर दिले गेले. त्यामुळे नैसर्गिक युरेनियम वापरता येत नाही म्हणून समृद्ध (एन्रिच्ड) युरेनियम आले.\nहे नीटसं कळलं नाही. स्टेनलेस स्टील वापरल्यामुळे समृद्ध युरेनियम वापरण्याची गरज का पडते\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nयुरेनियमला उघडे ठेऊन चालत नाही. त्याला चांगले आवरण घालणे अत्यंत आवश्यक असते. नैसर्गिक युरेनियममध्ये यू २३५ चे प्रमाण फक्त ०.७ टक्के एवढे असते. त्यामुळे न्यूट्रॉन इकॉनॉमी फार महत्वाची असते. मॅग्नेशियम न्यूट्रॉन्सना कमी शोषून घेतात, यामुळे त्याचे आवरण चालून जाते. झिर्कोनियम हा असाच एक धातू या कामासाठी आजकाल वापरला जातो. स्टेनलेस स्टीलमधील लोह, निकेल, क्रोमियम हे धातू न्यूट्रॉन्सना अॅबसॉर्ब करतात. त्यांची भरपाई करण्यासाठी समृद्ध युरेनियमचा उपयोग करावा लागला.\nअतिरिक्त प्रतिसाद काढले आहेत. काही कारणांनी जर संकेतस्थळ नेहमीपेक्षा हळू चालत असेल तर कृपया \"प्रतिसाद पाठवा\" हे बटन पुन्हा पुन्हा दाबू नये. तसे केल्याने प्रतिसाद अनेकदा पाठवला जातो.\nप्रमोद सहस्रबुद्धे [23 Jul 2011 रोजी 16:43 वा.]\nलेख नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आणि जतन करण्याजोगा.\nतीनही पद्धतीचे रिऍक्टर समजायला थोडा वेळ लागला.(लेखाची रुंदी वाढली आहे.) एका ऐवजी तीन चित्रे असती आणि\nटीपा पण तीन वेगळ्या असत्या तर बरे झाले असते.\nपहिल्या रशियन बनावटीच्या रिऍक्टरची (आरबीएम्के) रचनेत फ्युएल रॉड कुठे असतात हे समजले नाही. या रिऍक्टरला इतरांसारखे जाड आवरण (धातूची भिंत)\nदिसले नाही त्यामुळे अधिक संभ्रम झाला.\nदुसर्‍या ब्रिटीश (मॅग्रॉक्स) आणि एजीसी आर हा प्रवास समजला. मॅग्रॉक्स मधे कार्बन डाय ऑक्साईड वापरण्याचे प्रयोजन समजले नाही. हा वायू जास्त उर्जा घेऊ शकतो,\nका न्युक्लियर रिऍक्शन मधे काही वाटा उचलतो असे काहीसे वाटले. (ग्रॅफाईट मधील कर्ब आणि या वायूतील कर्ब पूरक तर नाही) नेहमीच्या पाण्याच्या (जड वा साधे)\nतुलनेत हा वायू कसा असावा ही एक उत्सुकता. एजीसीआर मधे परत पाणी आल्याने वायूचा प्रयोग फारसा जमला नसावा असे वाटले.\nतिन्ही मधे रिऍक्टर हा सीलबंद असल्यासारखा वाटला. कुलंट/हीट एक्सेचंजर वायू हा वेगळ्या मार्गाने हिंडतो त्यामूळे हे जास्त सुरक्षित वाटले.\nपण आतले तापमान जास्त वाढत असावे () म्हणून ऑन पॉवर फ्युएलिंग कठीण झाले का\nआपल्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रियेसाठी आभार\n१. उपक्रमावर थेट चित्रे चिकटवण्याची सोय नाही आणि माझ्या ब्लॉगवर फक्त एकच चित्र टाकता येते. त्यामुळे चित्राची रुंदी वाढली. पण माझ्या काँप्यूटरवर संपूर्ण रुंदी एका वेळी दिसते. कदाचित रिझॉल्यूशनचा प्रॉब्लेम असावा.\n२. रिअॅक्टरमधील फ्यूएल रॉडमध्ये निर्माण होत असलेली ऊष्णता बाहेर काढण्यासाठी कूलंटचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे तो फ्यूएल रॉडला लागूनच वहात असतो. किंवा फ्यूएल रॉड त्या कूलंटमध्ये बुडवून ठेवलेला असतो. आरबीएमके मध्ये जेथे पाणी दाखवलेले आहे त्याच्या आत फ्यूएल असते. ग्राफाइट मॉडरेटरच्या ब्लॉक्समध्ये पोकळीत पाइप असतात. त्या पाइपाच्या आत फ्यूएल रॉड्स असतात आणि त्यांच्या बाजूने पाणी वाहते. अर्थातच फ्यूएलरॉड्सना आतबाहेर करण्याची व्यवस्था जटिल असते.\nग्राफाइट मॉडरेटरला थंड ठेवण्यासाठी एकाद्या वायूचे अभिसरण करून तो वायू थंड केला जातो. अशा प्रकारच्या कोणत्याही व्यवस्थेत त्या वायूला किंवा द्रवाला बंदिस्त ठेवणे आवश्यकच असते, नाही तर तो बाहेर पडून सगळीकडे पसरेल आणि रेडिओअॅक्टिव्ह्टी पसरवेल. शिवाय त्याची भरपाई करत रहावे लागेल. पण आरबीएमकेमध्ये त्या वायूचा दाब कमी असल्यामुळे त्यासाठी धातूचे जाड आवरण लागत नाही.\n३. वाफेची निर्मिती करण्यासाठी कूलंटचे तपमान खूप जास्त असावे लागते हे मी लिहिले आहे. अशा तप्त ग्राफाइटची पाण्याबरोबर रासायनिक क्रिया होते. त्यामुळे ग्राफाइटमध्ये पाणी सोडता येत नाही. दुसरा कोणताही द्रव पदार्थ या कामासाठी उपलब्ध नाही. कार्बन डायॉक्साइड वायूचा ग्राफाइटशी संयोग होत नाही म्हणून तो वापरतात. या तापलेल्या वायूमधील ऊष्णतेने हीट एक्स्चेंजर किंवा स्टीम जनरेटरमध्ये पाण्यापासून वाफ तयार होते. या बाबतीत मॅग्नॉक्स आणि एजीसीआर दोन्ही समानच असतात. दोन्हीमध्ये कार्बन डायॉक्साइड हाच प्रायमरी कूलंट असतो. फक्त स्टीम जनरेटर वेगळ्या जागी ठेवले जातात आणि त्यांचे तपमान, दाब वगैरेत फरक असतो.\n४. ऑन पॉवर फ्यूएलिंग करण्यासाठी तप्त आणि खूप दाब असलेल्या कूलंटमध्ये फ्यूएलला बाहेरून आत ढकलावे आणि आतून बाहेर काढावे लागते. यासाठी लागणा-या यंत्रांची रचना अत्यंत गुंतागुंतीची असल्यामुळे ते काम यशस्वी रीतीने करणे हे एक मोठे आव्हानच असते.\nखाली दिले आहे. संपादकांनी पहिले अधिक रुंदीचे चित्र काढून त्या जागी हे चित्र चिकटवावे अशी विनंती.\nरणजित चितळे [25 Jul 2011 रोजी 07:20 वा.]\nह्या पुर्वीचे भागही आवडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%9A_%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%A3_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2018-08-21T13:39:47Z", "digest": "sha1:L2QOGCGJ2PNCX6EII5P63UPZWOHLOJDI", "length": 5739, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:आयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nहा वर्ग म्हणजेच एसएनएसी-आयडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख.\nअधिक माहितीसाठी हे बघा -> विकिपीडिया:अथॉरिटी कंट्रोल.\nहा सुचालन वर्ग आहे.. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही.त्यात,लेख नसणारी पाने आहेत किंवा तो आशयापेक्षा, स्थितीनुसारच लेखांना वर्गीकृत करतो.या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका.\nहा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे. तो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो., मागोवा घेणाऱ्या वर्गात साच्याद्वारे पाने जोडल्या जातात.\n\"आयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nएडवर्ड हटन (ब्रिटीश आर्मी ऑफिसर)\nआयएटीएच ओळखण असणारी पाने\nअथॉरिटी कंट्रोल माहिती असणारी विकिपीडिया पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०१७ रोजी २०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2018-08-21T13:39:41Z", "digest": "sha1:TK2SFWLALAGGTZNLRPHIM6T2AHAYKDTU", "length": 5677, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १०७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: ८० चे - ९० चे - १०० चे - ११० चे - १२० चे\nवर्षे: १०४ - १०५ - १०६ - १०७ - १०८ - १०९ - ११०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nरोमन सम्राट ट्राजानच्या दरबारात एका भारतीय दूताचे आगमन.\nइ.स.च्या १०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/nri-quota-medical-fee-decrease-47051", "date_download": "2018-08-21T14:52:11Z", "digest": "sha1:RHWF6E3RW2EMWZJM2XREDUJQ5ODWUVOV", "length": 12827, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nri quota medical fee decrease 'एनआरआय' कोट्यातील वैद्यकीय शुल्क कमी | eSakal", "raw_content": "\n'एनआरआय' कोट्यातील वैद्यकीय शुल्क कमी\nमंगळवार, 23 मे 2017\nदोन वैद्यकीय महाविद्यालयांचा निर्णय\nमुंबई - खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील अवाजवी शुल्कवाढीसंदर्भात तब्बल नऊ महाविद्यालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) डोस दिल्यानंतर यापैकी दोन महाविद्यालयांनी \"एनआरआय' कोट्यातील अवाजवी शुल्क कमी केले आहे.\nदोन वैद्यकीय महाविद्यालयांचा निर्णय\nमुंबई - खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील अवाजवी शुल्कवाढीसंदर्भात तब्बल नऊ महाविद्यालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) डोस दिल्यानंतर यापैकी दोन महाविद्यालयांनी \"एनआरआय' कोट्यातील अवाजवी शुल्क कमी केले आहे.\nतळेगाव येथील दाभाडे वैद्यकीय महाविद्यालय आणि लातूरमधील वैद्यकीय महाविद्यालयाने शुल्कवाढ कमी केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी संचालनालयाने अवाजवी शुल्क घेणाऱ्या राज्यातील तब्बल नऊ महाविद्यालयांची यादी तयार केली होती. त्यात नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथील पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, धुळ्यातील अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालय, नाशिकमधील नाशिक विद्या प्रसारक मंडळाचे यशवंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, नाशिकमधील सिन्नरजवळील तसेच नगर येथील विखे-पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व मुंबईतील प्रेरणा वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश होता. या महाविद्यालयांसह तळेगाव येथील दाभाडे वैद्यकीय महाविद्यालय व लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयानेही आपापल्या महाविद्यालयांतील शुल्काबाबत माहिती दिली होती. दोन्ही महाविद्यालयांनी \"एनआरआय' कोट्यातील शुल्क कमी केल्याची नोंद संचालनालयाने घेतली आहे.\nनियमानुसार एनआरआय कोट्यातील विद्यार्थ्यांकडून स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा पाच पट जास्त शुल्क घेता येते. या महाविद्यालयांनी त्यापेक्षाही जास्त शुल्क घेतले होते. संचालनालयाच्या हस्तक्षेपानंतर या दोन्ही महाविद्यालयांनी अवाजवी शुल्क कमी केले, अशी माहिती संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nविनयभंग प्रकरणी मंगेशी देवस्थानचा पुजारी पोलिसांना शरण\nपणजी (गोवा) : फोंडा तालुक्यातील मंगेशी देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर...\nश्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा\nजुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%86/", "date_download": "2018-08-21T13:50:05Z", "digest": "sha1:FU5YHPVKX4MY4LBKUDPR3RNBNTSON2CT", "length": 10786, "nlines": 99, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "एमआयमाईमरतर्फे केले महाआरोग्य शिबिराचे आयोजन | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nएमआयमाईमरतर्फे केले महाआरोग्य शिबिराचे आयोजन\nMahadev Gore 31 Jul, 2018\tआरोग्य, ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे तुमची प्रतिक्रिया द्या\nतळेगाव दाभाडे : एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या कार्यास गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन करण्यासाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामुळे गरजुंवरील मानसिक आणि आर्थिक भार कमी होईल. एमआयमाईमर मेडिकल कॉलेजमुळे तळेगाव आणि परिसरातील चांगल्या वैद्यकीय सेवेबरोबरच शिक्षण, रोजगार आणि सामाजिक कार्याची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे तळेगावची नवी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडेचे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी केले.\nयेथील विश्‍वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे व एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात हे शिबिर 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. शुक्रवारी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी\nप्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या. यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेच्या विश्‍वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, नगरसेविका हेमलता खळदे, शोभा भेगडे, संध्या भेगडे, प्राची हेंद्रे, नीता काळोखे, नगरसेवक संदीप शेळके, संदीप कारंडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता व प्राचार्या स्नेहल घोडे उपस्थित होते.\nडॉ. सुचित्रा म्हणाल्या की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी सुविधांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्याचा मोफत लाभ महाआरोग्य शिबिरात अधिकाधिक रुग्णांनी करून घ्यावा. हे शिबीर 3 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक शिबिरार्थींपर्यंत पोचण्यासाठी मदतीचे आश्‍वासन दिले. विरोधीपक्ष नेत्या हेमलता खळदे याचेही भाषण झाले. सूत्रसंचालन राहुल पारगे यांनी केले.\nPrevious ग्रामस्थांनी बनविला पर्यायी रस्ता\nNext जांबवडे गावात केले वृक्षारोपण\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%A9", "date_download": "2018-08-21T13:40:43Z", "digest": "sha1:RCM4I3EH5K5HYPA5LHKTUZ7WDASURK4V", "length": 6175, "nlines": 233, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८४३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे\nवर्षे: १८४० - १८४१ - १८४२ - १८४३ - १८४४ - १८४५ - १८४६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमार्च ३१ - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक.\nऑगस्ट ३१ - जॉर्ज फोन हर्टलिंग,जर्मनीचा चान्सेलर.\nजुलै २६ - सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.\nइ.स.च्या १८४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/industries/paddy-fields/", "date_download": "2018-08-21T14:33:23Z", "digest": "sha1:VIB3KQMTGMNCKLA3ACXURY4PGHOXLBY2", "length": 8687, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "भातशेती - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीतील प्रमुख कृषी उत्पादन म्हणजे भात किंवा तांदूळ. येथील स्थानिक लोकांच्या आहारातील हा एक महत्त्वाचा घटक आहे. भाताच्या पिकासाठी पाऊस मोठ्या प्रमाणावर लागतो त्यामुळे सह्याद्रीलगतच्या खेड, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण इ.तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. रत्नागिरीतील स्थानिक जातीच्या भाताबरोबर कुळथाचं पिठलं किंवा कोकणी रश्श्याचा व सोलकढीचा घेतलेला आस्वाद तृप्त करून जातो.\nत्याचप्रमाणे रत्नागिरीत डोंगरऊतारांवर नाचणी, वरई अशी पिकंही घेतली जातात. इथल्या लाल मातीत उगवणारे कडवे वाल, डाळी, चवळी, कुळीथ अशा पिकांची चवच न्यारी कोकणी पदार्थांच्या चवी वाढविणारे मिरी, दालचिनी, तमालपत्र, जायफळ, वेलची असे खास मसाल्याचे पदार्थसुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जातात.\nगरम पाण्याचे झरे, उन्हवरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/today-increase-fee-of-see-tajmahal/", "date_download": "2018-08-21T13:47:30Z", "digest": "sha1:LOZHGCJAHB4TCVMSGF5I5MJMNOH3E3R2", "length": 10938, "nlines": 98, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "ताजमहल पाहण्यासाठी आजपासून मोजावे लागणार अधिकचे पैसे | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nताजमहल पाहण्यासाठी आजपासून मोजावे लागणार अधिकचे पैसे\nप्रदीप चव्हाण 8 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली-जगातील सात अश्चर्यांपैकी एक असणारे ताजमहल पाहण्यासाठी आजपासून देशातील तसेच परदेशातील पर्यटकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. भारतीयांसाठी असलेल्या प्रवेशशुल्क १० तर परदेशी पर्यटकांसाठीच्या प्रवेश मुल्यात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने ताजमहलबरोबरच देशातील इतर १७ ऐतिहासिक प्रेक्षणिय स्थळांवरील प्रवेशशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.\nताजमहल पाहण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेशमुल्यात याच वर्षी वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १० रुपयांनी प्रवेशशुल्क वाढण्यात आल्यासंदर्भातील नोटीस सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केली आहे. वाढलेल्या प्रवेशशुल्कानुसार आता भारतीय पर्यटकांना ४० ऐवजी ५० रुपये द्यावे लागतील तर परदेशी पर्यटकांना एक हजार ऐवजी ११०० रुपये द्यावे लागणार आहेत. दक्षिण आशियातील म्हणजेच सार्क देशातील पर्यटकांनाही ताजमहल पाहण्यासाठी १० रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता सार्क देशातील पर्यटकांना ५४० ऐवजी ५५० रुपये भरुन ताजमहल पाहता येईल.\nताजमहल पाहायला जाणाऱ्या पर्यटकांनी कॅशलेस माध्यमातून प्रवेशशुल्क भरल्यास त्यांना विशेष सूट देण्यात येणार आहे. भारतीय पर्यटकांनी डिजिटल माध्यमातून पैसे भरल्यास त्यांना प्रति तिकीट पाच रुपये आणि विदेश पर्यटकांना प्रति तिकीट ५० रुपये सूट मिळणार आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील पर्यटन स्थळांच्या प्रवेशशुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे ‘ब’ श्रेणीतील पर्यटन स्थळांवर जायला आता १५ ऐवजी २५ रुपये मोजावे लागणार आहेत. ताजमहलसोबत दिल्लीतील आणखी आठ ऐतिहासिक इमारतींच्या प्रवेशशुल्कात वाढ करण्यात आली आहे. लाल किल्ला, हुमायुनूची कब्र आणि कुतूबमिनार हे ‘अ’ श्रेणीतील तर जंतर मंतर, खान-ए-खाना, पुराना किल्ला, तुघल्काबाद किल्ला, कोटला फिरोजशहा आणि सौदरजंगची कब्र ही ‘ब’ श्रेणीतील पर्यटन स्थले पाहण्यासाठीही पर्यटकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.\nPrevious शेअर मार्केटची ऐतिहासिक कामगिरी\nNext भुसावळ विभागाला दुसर्‍या दिवशीही संपाचा फटका\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=32&catid=3", "date_download": "2018-08-21T14:23:53Z", "digest": "sha1:GLE3CMK7NABN2M2YS65Z362PEQGAFLL3", "length": 9228, "nlines": 155, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\n1 वर्ष 6 महिने पूर्वी #71 by javeat\nहाय Rikooo कार्यसंघ आपण 737-800 एक American Airlines त्वचा करू शकता\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nते American Airlines \"प्रमुख लिबर्टी\" येथे गणवेश एक 737-823 आहे\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.146 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.youtube.com/watch?v=WSk29IRYdL0", "date_download": "2018-08-21T14:45:01Z", "digest": "sha1:6YIOAG2G4GC6AHXCMUNMEUQTQ77MIXS3", "length": 8546, "nlines": 152, "source_domain": "www.youtube.com", "title": "shailesh gojamgunde latur, standing committee latur 050718 - YouTube", "raw_content": "\nआधी चार दिवसाला, मग दोन दिवसाला नंतर रोजच पाणी देऊ\nस्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांची ग्वाही, दिलेला शब्द पूर्ण करु\nलातूर: आम्ही निवडणुकीत शब्द दिला होता त्या प्रमाणे लातुरकरांना पाणी पुरवणार आहोत. मेकॅनिकलचं टेंडर मंजूर झाल्यानंअतर काही दिवस चार दिवसाला, नंतर दोन दिवसाला आणि मग एक दिवसाला पाणी देऊ अशी ग्वाही मनपाच्या स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी दिली. आधीच्या स्थायी समितीनं काय केलं आणि तुम्ही काय करणार या प्रश्नावरील मुलाखतीत ते बोलत होते.\nआधीच्या स्थायी समितीत अनेक विषय चर्चेत आले, त्यातून काही ठराव मंजूर झाले, काही प्रलंबित पडले तर काही नाकारले गेले. आता राहिलेल्या कामांची जबाबदारी माझ्यावर आहे. मनपाच्या कामांवर अंकुश ठेऊन हा गाडा नीट हाकणं हे स्थायी समितीचं काम आहे. आधीच्या सभापतींनी चांगली कामे केली. त्यात काही त्रुटी राहून गेल्या, काही कामे राहून गेली ती आम्ही पूर्ण करुन घेऊ. अमृत योजनेतलं मेकॅनिकलचं एक मोठं टेंडर आहे. मागचे सभापती ते मंजूर करण्यास तयार नव्हते, तरीही त्याला मंजुरी मिळाली पण तांत्रिक कारणांमुळे ते रद्द करावं करावं लागलं. ते आता पुन्हा काढण्यात आलं आहे. मंजुरीनंतर दोन महिन्यात आम्ही शहरवासियांना चार दिवसांना, नंतर दोन दिवसांना आणि पुढे दररोज पाणी देऊ. मलनि:सारणाचंही मोठं काम बाकी आहे. त्यासाठी १२९ कोटी रुपयांचा निधी आला आहे. ते टेंडर मंजूर झाल्यास मलनि:सारणाचं महत्वाचं काम मार्गी लागेल असा विश्वास गोजमगुंडे यांनी व्यक्त केला.\nदेता का जाता, सरकारने केला विश्वास घात, आरक्षणासाठी धनगर समाज एकवटला - Duration: 3:01. Pratham Post 616 views\nस्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबा - Duration: 12:35. ABP Majha 917,305 views\nअमित शहा 300 खासदार तुमच्या घरी सुप्रिया सुळे कुणाच्या बापाला घाबरत नाय सुप्रिया सुळे कुणाच्या बापाला घाबरत नाय \nअंनिसने विचारला सरकारला जाब, लातुरात जवाब दो आंदोलन - Duration: 2:44. Pratham Post 254 views\nआमदार नितेश राणेंचा कॉंग्रेसच्या मीटिंग मधेच तुफान राडा, अशोक चव्हाण यांना केले टार्गेट. Nitesh Rane - Duration: 5:04. 360 Maharashtra 508,578 views\n20-8-2018 4.माजी आमदार रविकांत पाटील यांचे अपिल जिल्हा न्यायालयाने - Duration: 3:59. Vruttavedh News 541 views\nखरच एकदा बघाच..पार्थ(दादा)पवार यांची सोलापूर मधील ऐंन्ट्री.. - Duration: 1:31. आपला महाराष्ट्र 257,238 views\n⭐लातूर- धिरज देशमुखांनी लुटला यात्रेचा आनंद, पशुप्रदर्शनातील पशुपालका सोबत झुणक्याचा घेतला आस्वाद - Duration: 1:22. Mahalive 12,356 views\nस्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : बीड गावात सोन्याचा पाऊस\nपुणे : येरवड्यातील 79 एकर जमीन वादात उदयनराजेंची उडी - Duration: 3:44. ABP Majha 121,704 views\n🌟 लातूर- सोशल मिडिया वर होणाऱ्या चर्चा ला जनतेने संभ्रमात पडू नये;पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर - Duration: 2:20. STAR Maharashtra news 71,690 views\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-21T13:45:38Z", "digest": "sha1:VM6QYLKLGGPFGYBBKNULGVD5JOGT5MLC", "length": 8870, "nlines": 97, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कत्तलीच्या उद्देशाची गुरांची वाहतूक : सावद्यात 39 गुरांची सुटका | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nकत्तलीच्या उद्देशाची गुरांची वाहतूक : सावद्यात 39 गुरांची सुटका\nगणेश वाघ 10 Aug, 2018\tखान्देश, ठळक बातम्या, भुसावळ तुमची प्रतिक्रिया द्या\nट्रक चालक, क्लीनर पोलिसांना पाहताच पसार\nभुसावळ- कत्तलीच्या इराद्याने गुरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलिसांनी सापळा रचून दहा चाकी ट्रक जप्त केला तर पोलिसांना पाहताच चालक व क्लीनर पसार होण्यात यशस्वी झाले. ट्रकमधून पोलिसांनी 39 गुरांची सुटका करण्यात आली असून या गुरांची खिरोद्यातील श्री हरी गो-शाळेत रवानगी करण्यात आली.\nगुप्त माहितीनुसार सावदा पोलिसांची कारवाई\nसहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश आखाडे, महेश महाजन, देवेंद्र पाटील, प्रशांत चिरमाडे, बाळू मराठे, अनिल पारधी आदींनी सावदा गावाजवळील स्मशानभूमीजवळ ट्रक (एम.पी.09 एच.जी.0250) चा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. ट्रकमधून दोन लाख 41 हजार रुपये किंमतीच्या 39 गुरांची सुटका करण्यात आली. सावद्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतीक धांडे, डॉ.किशोर पाटील, डॉ.प्रशांत खाचणे, डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.भालेराव, उमेश इंगळे, लक्ष्मण चौधरी यांनी गुरांवर उपचार केले. तपास उपअधीक्षक सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश आखाडे करीत आहेत.\nPrevious केंद्राचे राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्यास नकार\nNext आता राधे माँ दिसणार वेब सिरीजमध्ये\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-20-student-admission-cancel-106328", "date_download": "2018-08-21T14:25:02Z", "digest": "sha1:MXZCAL6SHAVKRFAG6ZO2GHIV7GHMSJ62", "length": 11800, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news 20 student admission cancel गुणवत्ता डावलून दिलेले वीस विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द | eSakal", "raw_content": "\nगुणवत्ता डावलून दिलेले वीस विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nऔरंगाबाद - जळगावच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्ताधारक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारत, कमी गुण मिळालेल्या वीस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती सुनील के. कोतवाल यांनी महाविद्यालयाने गुणवत्ता डावलून दिलेले वीस प्रवेश रद्द ठरवले असून, महाविद्यालयाची मान्यता, संलग्नता रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. खंडपीठाच्या या निर्णयाने एमबीबीएस झालेल्या वीस विद्यार्थ्यांना पदवी गमवावी लागणार आहे.\nसोनपेठ (जि. परभणी) येथील तेजस्विनी राजकुमार फड या विद्यार्थिनीला वर्ष 2012 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या सीईटीमध्ये 153 गुण मिळाले होते. त्यामुळे तीचे नाव वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या यादीत आले. गुणवत्ता यादीनुसार तेजस्विनी फड यांनी जळगाव येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 18 सप्टेंबर 2012 रोजी प्रवेश अर्ज सादर केला. प्रवेश समितीच्या वेळापत्रकानुसार त्या 22 सप्टेंबर 2012 रोजी प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयात गेल्या, तेव्हा महाविद्यालयाचे प्रवेशद्वारच बंद होते. महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तेजस्विनी फड यांनी ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकेत कमी गुण असलेल्या वीस विद्यार्थ्यांना प्रतिवादी करण्यात आले होते.\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nविनयभंग प्रकरणी मंगेशी देवस्थानचा पुजारी पोलिसांना शरण\nपणजी (गोवा) : फोंडा तालुक्यातील मंगेशी देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर...\nश्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा\nजुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग...\nनवज्योतसिंग सिद्धूचे हात-पाय तोडूः भाजप नेता\nमुंबईः माजी क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दर्गा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/sand-smuggling-latur-105635", "date_download": "2018-08-21T14:24:36Z", "digest": "sha1:BO6R6YE4CBATC5Y4ZDWCJHS7UF2QRCSR", "length": 15545, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sand smuggling in latur लातूर: नदीपात्रातून वाळू उपसा करणारी वाहने जप्त | eSakal", "raw_content": "\nलातूर: नदीपात्रातून वाळू उपसा करणारी वाहने जप्त\nमंगळवार, 27 मार्च 2018\nगंगाखेड वाळूची वाहतुक थांबली\nमुरूड ते अंबाजोगाई रस्त्यावरच मांजरा नदीचे पात्र आहे. हा रस्ता उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्याच्या सीमेवरून जात असल्याने वाळू माफियांकडून रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून वाळूची वाहतुक केली जाते. या वाळूची जादा दराने विक्री करून माफियांनी वाळू विक्रीच्या व्यवसायात चांगलेच बस्तान बसवले आहे. गंगाखेड (जि. परभणी) येथील गोदावरी नदी पात्रातूनही वाळूचा उपसा करून अनेक वाहने या रस्त्याने रात्रीच्या वेळी धावताना दिसतात. तहसीलदार वारकड व पोलिसांनी सोमवारी रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईमुळे गंगाखेड येथून वाळूची वाहतूक करणारी वाहने जाग्यावरच थांबल्याची माहिती मिळाली.\nलातूर : मांजरा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी सुरू असलेला बेकायदा वाळू उपसा तहसीलदार संजय वारकड व मुरूड (ता. लातूर) येथील सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या पथकाने सोमवारी (ता. २६) मध्यरात्री रोखला. रात्री अंधाराचा फायदा घेऊन वाळू उपसा करणारी तीन वाहने पथकाने पकडली असून कारवाईने रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांना झटका बसला आहे. पकडलेल्या वाहनांत एक जेसीबी, एक हायवा तर एका ट्रॅक्टरचा समावेश आहे. मंगळवारी (ता. २७) पहाटे पाच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.\nमहसूल विभागाची नजर चुकवून वाळू माफियांकडून मांजरा नदी पात्रातील वाळूचा रात्रीच्या वेळी उपसा केला जात असल्याची माहिती श्री. वारकड यांना मिळाली होती. यामुळे त्यांनी मुरूड पोलिसांच्या मदतीने सोमवारी मध्यरात्री सारसा (ता. लातूर) शिवारातील मांजरा नदीपात्रात संशयित वाळू उपशाच्या ठिकाणी अचानक भेट दिली. या वेळी तिथे जेसीबीच्या साह्याने नदीपात्रातील वाळूचा उपसा करून हायवा वाहनात भरणे सुरू होते. तहसीलदार व पोलिसांचे पथक दिसताच वाहनचालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर ही वाहने मुरूड पोलिस ठाण्यात नेण्यात आली. रस्ता खराब असल्याने वाहने पोलिस ठाण्यात नेण्यासाठी रात्रच उजाडली. वाहने मुरूडकडे नेण्यात येत असतानाच सारसा ते मुरूड रस्त्यावर वाळूची बेकायदा वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पथकाला दिसून आले. हे ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात सुरूवातीला दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून संबंधितांनी दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मार्चएण्डच्या धर्तीवर महसूल विभागाने रॉयल्टीच्या वसुलीसाठी जोरदार मोहिम हाती घेतली असून बेकायदा वाळू वाहतुक व उपसा करणाऱ्या वाहनांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे.\nगंगाखेड वाळूची वाहतुक थांबली\nमुरूड ते अंबाजोगाई रस्त्यावरच मांजरा नदीचे पात्र आहे. हा रस्ता उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्याच्या सीमेवरून जात असल्याने वाळू माफियांकडून रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून वाळूची वाहतुक केली जाते. या वाळूची जादा दराने विक्री करून माफियांनी वाळू विक्रीच्या व्यवसायात चांगलेच बस्तान बसवले आहे. गंगाखेड (जि. परभणी) येथील गोदावरी नदी पात्रातूनही वाळूचा उपसा करून अनेक वाहने या रस्त्याने रात्रीच्या वेळी धावताना दिसतात. तहसीलदार वारकड व पोलिसांनी सोमवारी रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईमुळे गंगाखेड येथून वाळूची वाहतूक करणारी वाहने जाग्यावरच थांबल्याची माहिती मिळाली.\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nमित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस\nबेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-death-raigad-colony-132473", "date_download": "2018-08-21T14:24:49Z", "digest": "sha1:FI2ATXTIRDJJRIKCW5LMGWZWY3WC3W56", "length": 12804, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Death in Raigad Colony भावजयीच्या निधनानंतर नणंदेनेही सोडला श्‍वास..! | eSakal", "raw_content": "\nभावजयीच्या निधनानंतर नणंदेनेही सोडला श्‍वास..\nरविवार, 22 जुलै 2018\nकळंबा - रायगड कॉलनी येथील सुमन रामचंद्र चौगुले (वय ६२) यांना काल (ता. २०) सायंकाळी अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी त्यांची नणंद हौसाबाई मारुती पवार (६३, रा. शिये) यांना कळताच रात्री बाराच्या सुमारास त्या आल्या. त्यांनी हंबरडा फोडला आणि हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचाही तेथेच मृत्यू झाला.\nकळंबा - रायगड कॉलनी येथील सुमन रामचंद्र चौगुले (वय ६२) यांना काल (ता. २०) सायंकाळी अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी त्यांची नणंद हौसाबाई मारुती पवार (६३, रा. शिये) यांना कळताच रात्री बाराच्या सुमारास त्या आल्या. त्यांनी हंबरडा फोडला आणि हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचाही तेथेच मृत्यू झाला.\nभावजय आणि नणंद असो किंवा एकूणच नातेसंबंधांवर बेतलेल्या अनेक मालिकांची सध्या चलती आहे. एकमेकांविरोधात त्यांच्या सुरू असलेल्या कुरघोड्या, अशी या मालिकांची थीम. पण, या साऱ्या गोष्टींना छेद देणारी ही घटना काल रात्री रायगड कॉलनी परिसराने अनुभवली.\nसुमन चौगुले यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण, रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. घरच्यांनी घडलेली घटना पै-पाहुण्यांना दूरध्वनीवरून कळवली. पै-पाहुणे, रायगड कॉलनी परिसरातील लोक जमू लागले. अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. दरम्यान, हौसाबाई पवार हंबरडा फोडतच दाखल झाल्या. काही मिनिटे होतात न होतात तोच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचाही तेथेच मृत्यू झाला. एकूणच नणंद आणि भावजय या नात्याविषयी घटनास्थळी चर्चा सुरू झाली. त्याची वर्तमानाशी आणि एकूणच नातेसंबंधांशी सांगड घातली जाऊ लागली. या दोघीही ज्येष्ठ असल्या तरी त्यांची ही अशी अनपेक्षित ‘एक्‍झिट’ मात्र साऱ्यांनाच चटका लावणारी ठरली.\nमित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस\nबेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच...\nविनयभंग प्रकरणी मंगेशी देवस्थानचा पुजारी पोलिसांना शरण\nपणजी (गोवा) : फोंडा तालुक्यातील मंगेशी देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर...\nपालीत अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्ष आणि नागरीकांनी वाहिली श्रद्धांजली\nपाली - तालुका भाजपच्या वतीने पालीत सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. येथील गुजराती समाज हॉलमध्ये आयोजित शोकसभेत अटलबिहारी...\n\"हस्तकला प्रकारात महाराष्ट्राची \"वारली चित्रशैली\" अव्वल\nनांदुरा (बुलडाणा) : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्लीद्वारे 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद...\nअंकुश आवताडे यांची उत्पादक शुल्क अधिकारीपदी निवड\nआंधळगाव - आंधळगावचे सुपूत्र व वाशिमचे पुरवठा निरीक्षक अंकुश रामचंद्र आवताडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-253505.html", "date_download": "2018-08-21T14:43:31Z", "digest": "sha1:NUHWRXNCIXQ44WBFT7HVJTJSZBGFK3JD", "length": 15508, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, विरोधक आक्रमक", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nअर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, विरोधक आक्रमक\nअर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, विरोधक आक्रमक\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO : गडचिरोलीत पूरात अडकलेल्या सी-60 कमांडोच्या सुटकेचा थरार\nपोलिसांच्या तावडीतून पळून पाचव्या मजल्यावर चढला आरोपी आणि...\nVIDEO : गळ्यात साप घेऊन सेल्फी काढतायत या मुली\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nस्ट्रेचरवरून मृतदेह खाली ठेवताना पोलीस कर्मचाऱ्याने मारली लाथ, VIDEO VIRAL\nFBवरून वाजपेयींवर टीका करणाऱ्या प्राध्यापकाला बेदम मारहाण, VIDEO VIRAL\nVIDEO : कारने दिलेल्या धडकेत उंचावर उडाली विद्यार्थीनी, पण...\nबापरे, हॉस्पिटलमध्ये आढळली अजगरची पिल्ले\nगर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले नौदल, एअरलिफ्ट करून वाचवला जीव\nVIDEO : नंदुरबारमध्ये पूरपरिस्थीती, वाहतूकीचा पूल गेला वाहून\nवाजपेयींसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पडला नमाज\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nवाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर\nVIDEO : धबधब्यात खूप वेळ एकमेकांना घट्ट पकडलं, पण एक-एक करून पाण्यात गेले वाहून\nVIDEO : धबधब्यात खूप वेळ एकमेकांना घट्ट पकडलं, पण एक-एक करून पाण्यात गेले वाहून\nVIDEO : नाटकात फक्त स्त्री भूमिकाच वाटयाला आल्या : गिरीश महाजनांनी उघड केलं गुपीत\nइशारा न देता धबधब्यात सोडलं पाणी, 30 पर्यटक अडकले, 6 गेले वाहून \nअमेरिकेत गुजराती युवकाची लुटारूंकडून हत्या, थरारक VIDEO व्हायरल\nपोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याने तरुण हतबल, ध्वजरोहणावेळीच अंगावर ओतलं रॉकेल\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल\nवरिष्ठ कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून स्वातंत्र्य दिनी रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या\nअडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nवाढदिवसाला प्रेयसी दुसऱ्याशी बोलली, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/2018/03/", "date_download": "2018-08-21T14:34:14Z", "digest": "sha1:O2OEAFJHQOQK7S5A3YPJH3LUQP7RYYLH", "length": 11818, "nlines": 283, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "2018 March Archive - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरी मध्ये फिरतांना आपल्याला बुरुड, लोहार, पाथरवट अशा वेगवेगळ्या पारंपारिक व्यवसायात गुंतलेले कलाकार दिसतात. एकमेकांवर अवलंबून असलेल्या समाजव्यवस्थेचा ते एक अविभाज्य भाग आहेत.\nadmin | खाद्य पदार्थ |\nविविध प्रकारची ताजी मासळी, कोळंबी, खास कोकणी मसाले वापरून बनवलेले चिकन यांसह विविध रस्से या पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घ्या.\nadmin | खाद्य पदार्थ |\nओला नारळ, गूळ, खसखस, विलायची या पासून तयार केलेले सारण व सुवासिक तांदळाची पिठी वापरून बनविलेले गरम गरम उकडीचे मोदक आणि त्यावर साजूक तूप असा खास बेत जमवावा.\nadmin | मनोरंजक ठिकाणे |\nअपरांत भूमीचे स्वामी असणाऱ्याश्री परशुरामांच्या भव्य स्मारकाचा हा परिसरगर्द हिरवाईने वेढलेला असून दूरवर दिसणारा लाडघर समुद्रकिनारा इथल्या सौंदर्यात अजून भर घालतो.\nरत्नागिरी जिल्ह्यामध्ये उंचसखल भागात चालत जाण्यासाठी बनवलेल्या चिऱ्यांच्या पाखाडी, नारळी पोफळीच्या बागांना असलेल्या ताली, मंदिरे, घरांना असलेली भक्कम दगडी कंपौंड या सर्व गोष्टींसाठी जांभ्याच्या दगडाचाच वापर केलेला दिसतो.\nयेथे रोज सायंकाळी भरणारा प्रचंड मोठा मासळीबाजार बघण्यासारखा असतो. शेकडो बोटी रोज मासेमारी करून येतात. येथे माशांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.\nadmin | साहसी क्रीडा |\nलाटांवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने बोटीतून सफर करण्याचा अनुभव खूप रोमांचक असतो तर मित्रमैत्रिणींसकट बनाना राईड्सवर एकत्र बसून पाण्यात डुबकी घेताना खूप मजा येते.\nउन्हाळा सुरु होताच कोकणवासियांसकट सर्वांनाच सुमधुर चवीच्या रत्नागिरी हापूसचे वेध लागतात. रत्नागिरीतील दमट व उष्ण हवामान आणि लाल माती आंब्याच्या भरपूर उत्पादनासाठी अनुकूल आहे.\nadmin | कला संस्कृती |\nउत्सवाच्या खूप अगोदर गणेशभक्तांनी नेहेमीच्या मूर्तीशाळेत आपल्याला हव्या त्या रूपातील गणेशमूर्तीची नोंदणी केलेली असते व त्यानुसार हे कुशल मूर्तीकार भक्तांच्या मनातील गणेशाला अक्षरशः मूर्त स्वरूपात उतरवतात.\nadmin | जैवविविधता |\nजिल्ह्याच्या पूर्वेस सह्याद्रीच्या वनांचा नैसर्गिक अधिवास असल्याने कोल्हे, तरस, अस्वल यांच्याबरोबरच सुमारे ८०० किलो इतक्या वजनाच्या गव्यांचेही इथे अस्तित्व आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathirecipies.blogspot.com/2012/09/chicken-in-green-gravy.html", "date_download": "2018-08-21T14:28:24Z", "digest": "sha1:BRFIKJRW57WLW3AB53ATMHBHMKOKRXQD", "length": 4792, "nlines": 65, "source_domain": "marathirecipies.blogspot.com", "title": "Indian Marathi Recipes : Green Chicken Masala Curry Recipe | हिरव्या मसाल्याच चिकन", "raw_content": "\nचिकन - वीथ बोन - अर्धा किलो\nधणे - २ टीस्पून\nजिरे - १ टीस्पून\nकाळी मिरी - १ टीस्पून\nदालचिनी - १ तुकडा\nहिरवी वेलची - ४-५\nस्टार फुल (चक्री फुल )-१\nतीळ - २ टीस्पून\nखसखस - ३ टीस्पून\nसुके खोबरे किसलेले - ४-५ टीस्पून\nहिरवी मिरची - ५-६\nकोथिबीर - १ जुडी\nतेल - ४-५ टेबल स्पून\nबारीक चिरलेला कांदा - २ मोठे कांदे\nआलं-लसून पेस्ट - ३-४ टीस्पून\nहळद - १ टीस्पून\nचिकन नीट धुवून त्याला मीठ, हळद, आलं-लसून पेस्ट, लावून ठेवून घ्या . साधारणपणे १ तास तरी असच ठेवा .\nमंद आचेवर मसाल्यासाठी दिलेलं साहित्य भाजून घ्या. भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी हिरवी व कोथबीर टाका व आच घालवून थंड झाला कि पाणी टाकून वाटून घ्या.कढईत तेल गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यत परतून घ्या. आता त्यात चिकन टाकून छान परतून घ्या.\nथोडं गरम पाणी टाकून मंद आचेवर चिकन १०-१५ मिनिटे शिजवून घ्या . मग त्यात वाटलेला हिरवा मसाला टाका . आवश्यक असल्यास पाणी टाका व चिकन नीट शिजवून घ्या आणि गरमागरम भाकरीबरोबर सर्व्ह करा .\nटीप : वाटलेला हिरवा मसाला शक्यतो शेवटी टाका, म्हणजे जास्त काळा होणार नाही. खोबर किसायाच्या आधी वरचा काळा भाग काढून घ्या, म्हणजे आपला मसाला जास्त काळा होणार नाही .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-08-21T13:40:19Z", "digest": "sha1:EFJTSG26XQZQDAU65KIC5NM36JHO3SYA", "length": 6458, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तैलरंगचित्रण - विकिपीडिया", "raw_content": "\nलिओनार्दो दा विंची याने तैलरंगात रंगवलेले चित्र \"मोनालिसा\" (इ.स. १५०३-०६)\nतैलरंगचित्रण (इंग्लिश: Oil painting, ऑइल पेंटिंग ;) ही तैलरंगांनी चित्रे रंगवण्याची तंत्रपद्धत आहे. या पद्धतीत वाळणाऱ्या तेलाच्या माध्यमात रंग मिसळून चित्रे रंगवतात. तैलरंगासाठी अनेक प्रकारांची तेले, उदा. जवसाचे तेल, अक्रोडाचे तेल, सॅफ्लॉवर तेल, पॉपीबियांचे ते इत्यादी, माध्यम म्हणून वापरली जातात. मध्ययुगीन युरोपात विशेषकरून जवसाचे तेल तैलरंगचित्रणासाठी माध्यम म्हणून लोकप्रिय होते.\nतैलरंगाचा सर्वांत पहिला ज्ञात वापर इ.स.च्या पाचव्या ते नवव्या शतकांमध्ये अफगाणिस्तानात भारतीय व चिनी चित्रकारांनी रंगवलेल्या बौद्ध चित्रांमध्ये आढळतो. परंतु त्यापुढील काळात इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या आरंभापर्यंत हे माध्यम काहीसे मागे पडले असावे. इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या सुमारास या माध्यमाचे फायदे उमजू लागल्यावर युरोपात प्रथम उत्तर युरोपातील फ्लेमिश तैलरंगचित्रणाच्या परंपरेतून व त्यानंतर युरोपीय प्रबोधनकाळातील बहुतांश चित्रकारांच्या प्रतिभेतून तैलरंगचित्रणाची पद्धत लोकप्रिय ठरली.\nओईल पेंटिंग टेक्निक्स.कॉम - तैलरंगचित्रणातील तंत्रे (इंग्लिश मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१३ रोजी १४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/ganpati-visarjan-2017-photos-mumbai-269126.html", "date_download": "2018-08-21T14:41:53Z", "digest": "sha1:EPV6D5RLBQARGIARI7IYUEGWGJ3EUORM", "length": 15021, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ही शान कुणाची..,'मुंबईतील राजांची शाही मिरवणूक", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n'ही शान कुणाची..,'मुंबईतील राजांची शाही मिरवणूक\n'ही शान कुणाची..,'मुंबईतील राजांची शाही मिरवणूक\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nस्पोर्टस 3 hours ago\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nसोनाक्षीनंतर सलमानच्या 'या' फेव्हरेट अभिनेत्रीने कमी केले ८ किलो वजन\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nफोटो गॅलरी 5 hours ago\nPHOTOS: आयोडिनमुळे थायरॉइडचे हार्मोन्स राहतात नियंत्रित, जाणून घ्या याचे फायदे\nस्पोर्टस 7 hours ago\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nPHOTOS : विराटचे शतक अनुष्काला फ्लाईंग किस \nआता एका रुपयात खरेदी करा डाळ आणि तांदूळ\nइंग्लंडमध्ये तब्बल ६६ वर्षांनी 'हा' भारतीय सलामीवीर झाला यष्टीचीत\nPHOTOS : आदित्य ठाकरेंनी दिले विद्यार्थिनींना 'मार्शल आर्ट'चे धडे\nकेरळमध्ये संकटमोचक ठरले नौदल, स्थानिकांनी असे म्हटले 'THANKS'\nPHOTOS : तिनशे फूट खोल दरीत कोसळून गव्याचा करूण अंत\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nअमिताभच्या नातीचे हे फोटोज पाहून तुम्ही जान्हवी, सुहानाला विसरून जाल\nया १० गोष्टी ज्यामुळे कळेल तुमच्या गर्लफ्रेण्डला तुमच्यात इंटरेस्ट नाही\nडायबेटिस आहे तर या ६ गोष्टी नक्की खा\nसाखरपुड्याच्या पार्टीनंतर निक निघाला अमेरिकेला, कॅमेऱ्यात कैद\nराजीव गांधी यांचे हे UNSEEN फोटो पाहिलेत का\nदाभोलकरांच्या हत्येला ५ वर्षे लोटली, तरी या ५ प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडली नाहीत\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nVIDEO : गडचिरोलीत पूरात अडकलेल्या सी-60 कमांडोच्या सुटकेचा थरार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/rpf-recruitment/", "date_download": "2018-08-21T14:34:31Z", "digest": "sha1:IPGOUAUUPGZRTODPRZFG6GVTLK653JOB", "length": 14173, "nlines": 191, "source_domain": "majhinaukri.in", "title": "RPF Recruitment 2018 - RPF Bharti 2018 - Railway Protection Force", "raw_content": "\n(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती [Reminder]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -2018 [414 जागा]\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती [Reminder]\nIBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 839 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nकॉन्स्टेबल (पुरुष/महिला): 8619 जागा\nसब इंस्पेक्टर (पुरुष/महिला): 1120 जागा\nपद क्र.1: 10 वी उत्तीर्ण\nवयाची अट: 01 जुलै 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 18 ते 25 वर्षे\nपद क्र.2: 20 ते 25 वर्षे\nशारीरिक पात्रता & शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) (येथे क्लिक करा)\n2. सब इंस्पेक्टर (पुरुष/महिला)\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nसूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.\nसंगणक आधारित परीक्षा (CBT): सप्टेंबर/ऑक्टोबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2018\nNext IBPS मार्फत 10,190 जागांसाठी मेगा भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\n(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर\nजिल्हा न्यायालय भरती निकाल\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n» (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगाभरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल मेगा भरती\n» (NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n»UPSC – N.D.A. & N.A.(II) 2018 परीक्षा प्रवेशपत्र » इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट' भरती प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक टंकलेखक & कर सहाय्यक (पूर्व) परीक्षा 2018 निकाल\n» भारतीय सैन्य भरती ARO पुणे & ARO अहमदाबाद निकाल\n» (SID) महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग भरती परीक्षा सुधारित उत्तरतालिका\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\n» शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/3080", "date_download": "2018-08-21T13:24:35Z", "digest": "sha1:FOF5EP6VUHXAQKR7TRIFFQW3OJ7O7QMA", "length": 27546, "nlines": 24, "source_domain": "mr.upakram.org", "title": "देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 5", "raw_content": "देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 5\nमी अंगकोर मधल्या प्रसिद्ध, बांते स्राय(Banteay Srei) या मंदिराला भेट देण्यासाठी निघालो आहे. हे मंदिर ‘अंगकोर आर्किऑलॉजिकल पार्क मधल्या मंदिरांच्या पैकी एक गणले जात नाही. ते सियाम रीप पासून अंदाजे 25 ते 30 किमी अंतरावर तरी आहे. अंगकोर मधल्या कोणत्याही मंदिराला जरी भेट द्यायची असली तरी प्रथम सियाम रीप जवळच उभारलेल्या एका चेकनाक्यावर जाऊन तुमचा पास दाखवल्यावर पुढे जाता येते. कंबोडिया मधल्या या देवळांची सर्व व्यवस्था, सुरक्षा व निगराणी अप्सरा कॉर्पोरशन ही एक स्वायत्त संस्था करते. या संस्थेनेच हा चेकनाका उभारलेला आहे. हा नाका चुकवून जर एखादे वाहन पळाले तर वायरलेस मेसेज लगेच पाठवला जातो व त्या वाहनाला पुढे कोठेतरी थांबवून त्यातील प्रवाशांकडून प्रत्येकी 200 अमेरिकन डॉलर व चालकाकडून 100 डॉलर दंड वसूल केला जातो. या मुळे मंदिरांना भेट देण्याची परवानगी देणारा पास घेतल्याशिवाय या मंदिरांना भेट द्यायचा प्रयत्न कोणी पर्यटक करताना दिसत नाहीत. माझी गाडी या चेकनाक्यावर थांबते मी माझा पास दाखवतो व आम्ही पुढे निघतो. वाटेल एक मोठे सरोवर मला दिसते. परत येताना इथे थांबले पाहिजे असे मी मनात ठरवतो. या रस्त्यावरून जाताना मला दक्षिण भारतातल्या रस्त्यांची आठवण येते आहे. दोन्ही बाजूंना नजर पोचू शकेल तिथपर्यंत भातशेती दिसते आहे. या भागाला ईस्ट बराये (East Baray)या नावाने ओळखतात. हे नाव याच ठिकाणी ख्मेर राजांनी बांधलेल्या एका विस्तीर्ण जलाशयाच्या नावामुळे रूढ झाले आहे. आम्ही जातो आहोत त्या भागातच हे जलाशय होते व त्या जलाशयाच्या पाण्यावर आजूबाजूचे शेतकरी वर्षाला तीन पिके घेत असत. आज इथली जमीन जरी अत्यंत सुपीक असली तरी फक्त मॉन्सूनच्या कालातच शेतीला पाणी पुरवणे शक्य होते. या शिवाय चांगल्या प्रतीच्या बी-बियाणांची व खतांची असलेली अनुपलब्धतता हे ही कारण आहेच. या सर्व कारणांमुळे आता या भागातले शेतकरी वर्षाला फक्त एकच भाताचे पीक घेतात व पिकवला जाणारा तांदूळही फारसा उच्च प्रतीचा नसतो. असे असले तरी रस्त्याने जाताना, बाजूला दिसणारी खेडेगावे मात्र सधन वाटत होती. याचे प्रमुख कारण या भागाला भेट देणारे पर्यटक आहेत. विश्वास बसणार नाही पण सियाम रीपला दरवर्षी 20 लाख पर्यटक भेट देतात व त्यातले 90 % तरी मी चाललो आहे त्या बांते स्राय मंदिराला भेट देतातच. माझी गाडी आता एका वळणावर डावीकडे वळते आहे. थोड्याच वेळात एका छान विकसित केलेल्या गाडीतळावर आम्ही थांबतो. समोरच मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. हा परिसर पर्यटकांना मदत होईल अशा तर्‍हेने विकसित केलेला दिसतो आहे. पर्यटकांना विश्रांती घेण्यासाठी जागा, स्वच्छता गृहे वगैरे सर्व आंतर्राष्ट्रीय दर्जाचे आहे. परत एकदा माझा पास मी दाखवतो व मंदिराकडे जाण्यासाठी पुढे निघतो.\nबांते स्राय म्हणजे स्त्रियांची गढी ( Citadel of Women). बांते या शब्दाचा अर्थ गढी असा होतो. स्स्राय हा शब्द अर्थातच संस्कृत स्त्री या शब्दापासून आलेला असणार आहे. आता या ठिकाणाला हे नाव का पडले असावे हे कळत नाही. कदाचित या मंदिराला असलेल्या 3 तटबंद्या, याला गढी असे म्हणण्याचे कारण असू शकते. तसेच या मंदिरावरील नाजूक कलाकुसर बघून याला स्त्रियांचे असे नाव मिळाले असावे. या मंदिराचे मूळ नाव त्रिभुवनमहेश्वर होते. तसेच हा भाग ईश्वरपूर या नावाने ओळखला जात असे. या नावांचे बांते स्राय कधी झाले हे कोणालाच सांगता येत नाही. हे मंदिर जरी राजेन्द्रवर्मन (944-968) व पाचवा जयवर्मन (969-1001) या ख्मेर राजांच्या कालात बांधले गेले असले तरी ते कोणत्याच राजाने बांधलेले नाही. हे मंदिर या राजाच्या यज्ञवराह या नावाच्या एका ब्राम्हण प्रधानाने बांधलेले आहे. हा यज्ञवराह ब्राम्हण असला तरी राजाच्या वंशातीलच होता असेही मी एका पुस्तकात वाचले.\nबांते स्राय मंदिर, समोर पूर्वेचे मुख्य प्रवेशद्वार दिसते आहे.\nमी या मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याने पुढे निघालो आहे. एक वळण घेतल्यावर मंदिर समोर दिसते आहे. मंदिराचे प्रथम दर्शन, बायॉन व अंगकोर वाट बघून आलेल्या माझ्या डोळ्यांना, कुठे रस्ता तर चुकलो नाहीना असे भासते आहे. बांते स्रायचे देऊळ एकदम छोटेखानी आहे. आपल्याकडे जशी देवळे असतात साधारण त्याच मोजमापाचे. सर्व देऊळ एकाच पातळीवर आहे व मागच्या बाजूला असलेले देवळाचे 3 कळस पाहून हे मंदिर दक्षिण भारतात कोठेतरी असावे असा भास मला होतो आहे. मंदिराला हे छोटेखानी स्वरूप कदाचित मुद्दाम दिलेले असावे. हे मंदिर राजाने बांधलेले नसल्याने त्याचा आकार जर राजाने बांधलेल्या मंदिराच्या आकारापेक्षा मोठा असला तर तो त्याचा अपमान झाल्यासारखा होईल म्हणून हे मंदिर छोटेखानी बांधलेले असावे. मी मंदिरात प्रवेश करताना प्रथम एका छोट्या गोपुरातून जातो. याला गोपुर म्हणणे धाडसाचेच आहे कारण सध्या याच्या दरवाजाचा फक्त सांगाडा उभा आहे. यातून पुढे जाण्यासाठी एक पॅसेज आहे व त्याच्या दोन्ही बाजूंना छतांची मोडतोड झालेल्या काही इमारती दिसत आहेत. या इमारतींपाशी येथे भेट देण्यासारखे काहीतरी आहे असे निदर्शनास आणून देणार्‍या पाट्या आहेत पण परत येताना त्या इमारतींना भेट द्यायची असे ठरवून मी पुढे जातो. पुढे मंदिरात प्रवेश करण्याचे मुख्य गोपुर व त्याच्या दोन्ही बाजूंना गुलाबी लाल रंगाच्या दगडातून बनवलेली तटबंदी दिसते आहे. या तटबंदीच्या भोवती असलेल्या खंदकात थोडेफार पाणी अजुनही दिसते आहे. गोपुराच्या वर असलेल्या दर्शनीय त्रिकोणी पॅनेलकडे (Fronton) माझे लक्ष जाते व आश्चर्याने स्तिमित होऊन मी जागेवरच क्षणभर स्तब्ध होतो. या संपूर्ण पॅनेलवर अनेक देवता, पशु-पक्षी, फुले व वेलबुट्टी असलेले अत्यंत सुंदर, नाजूक व बारीक कोरीवकाम केलेले आहे. बांते स्राय या मंदिराला अंगकोरचे सर्वात सुंदर मंदिर का म्हणतात असे भासते आहे. बांते स्रायचे देऊळ एकदम छोटेखानी आहे. आपल्याकडे जशी देवळे असतात साधारण त्याच मोजमापाचे. सर्व देऊळ एकाच पातळीवर आहे व मागच्या बाजूला असलेले देवळाचे 3 कळस पाहून हे मंदिर दक्षिण भारतात कोठेतरी असावे असा भास मला होतो आहे. मंदिराला हे छोटेखानी स्वरूप कदाचित मुद्दाम दिलेले असावे. हे मंदिर राजाने बांधलेले नसल्याने त्याचा आकार जर राजाने बांधलेल्या मंदिराच्या आकारापेक्षा मोठा असला तर तो त्याचा अपमान झाल्यासारखा होईल म्हणून हे मंदिर छोटेखानी बांधलेले असावे. मी मंदिरात प्रवेश करताना प्रथम एका छोट्या गोपुरातून जातो. याला गोपुर म्हणणे धाडसाचेच आहे कारण सध्या याच्या दरवाजाचा फक्त सांगाडा उभा आहे. यातून पुढे जाण्यासाठी एक पॅसेज आहे व त्याच्या दोन्ही बाजूंना छतांची मोडतोड झालेल्या काही इमारती दिसत आहेत. या इमारतींपाशी येथे भेट देण्यासारखे काहीतरी आहे असे निदर्शनास आणून देणार्‍या पाट्या आहेत पण परत येताना त्या इमारतींना भेट द्यायची असे ठरवून मी पुढे जातो. पुढे मंदिरात प्रवेश करण्याचे मुख्य गोपुर व त्याच्या दोन्ही बाजूंना गुलाबी लाल रंगाच्या दगडातून बनवलेली तटबंदी दिसते आहे. या तटबंदीच्या भोवती असलेल्या खंदकात थोडेफार पाणी अजुनही दिसते आहे. गोपुराच्या वर असलेल्या दर्शनीय त्रिकोणी पॅनेलकडे (Fronton) माझे लक्ष जाते व आश्चर्याने स्तिमित होऊन मी जागेवरच क्षणभर स्तब्ध होतो. या संपूर्ण पॅनेलवर अनेक देवता, पशु-पक्षी, फुले व वेलबुट्टी असलेले अत्यंत सुंदर, नाजूक व बारीक कोरीवकाम केलेले आहे. बांते स्राय या मंदिराला अंगकोरचे सर्वात सुंदर मंदिर का म्हणतात हे क्षणार्धात माझ्या लक्षात येते आहे. मी या गोपुरातून पुढे जातो समोर एक नंदीचे एक भग्न शिल्प आहे. त्याचे खूर व शरीराचा थोडाच भाग आता राहिला आहे. मी आणखी थोडा पुढे जातो. गुलाबी, लालसर रंगाचा एक समुद्रच माझ्या नजरेसमोर आहे असा भास मला क्षणभर होतो. बांते स्राय मंदिर संपूर्णपणे या गुलाबी लालसर दिसणार्‍या एका सॅण्ड स्टोन या दगडामधून बांधलेले असल्याने त्याचा रंग असा लोभसवाणा दिसतो आहे. असे म्हणतात की या दगडाला चंदनासारखा सुवास देखिल येतो. या दगडाचे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की यावर कारागिराची हत्यारे लाकडावर चालावी तशी चालतात. इथल्या भित्तिशिल्पांचा दर्जा इतका उच्च का आहे याचे हेही एक कारण आहे.\nपश्चिमेच्या बाजूस असलेले तीन मुख्य गाभारे, कोरलेली खोटी द्वारे दिसत आहेत\nदेवळाच्या तटाच्या आत असणार्‍या भागात, कडेने चार किंवा पाच, छोट्या व अरूंद अशा हॉलवजा इमारती मला दिसत आहेत. परंतु या इमारतींची छते केंव्हाच नष्ट झाली आहेत व फक्त त्यांच्या भिंती आज अस्तित्वात आहेत. भग्न इमारतींच्या आतल्या बाजूस आणखी एक तट आहे व देवळाचा अंतर्भाग या तटाच्या आत आहे. हा तट ओलांडून पलीकडे जाण्यास पर्यटकांना परवानगी नाही. परंतु हा तट काही फूटच फक्त उंच असल्याने व देवळाचा अंतर्भाग तसा छोटेखानीच असल्याने. आतील सर्व बारकावे सहजपणे बघणे शक्य आहे. आत पश्चिमेच्या बाजूस तीन चौकोनी गाभारे आहेत. यातील मधला गाभारा (शिव मंदिराचा) आयताकृती आहे. बाजूच्या दोन गाभार्‍यांच्या पूर्वेच्या बाजूस आणखी दोन छोट्या खोल्या आहेत. त्यांना लायब्ररी असे म्हटले जाते. या खोल्यांना बहुदा दुसरे काहीच नाव देता आल्याने हे नाव दिले गेले असावे. या सर्व गाभार्‍यांच्या बाहेरील बाजूस प्राण्यांची मुखे असलेल्या मानवी मूर्ती रक्षक म्हणून बसवलेल्या आहेत. या मूळ मूर्ती आता नॉम पेन्हच्या वस्तु संग्रहालयात सुरक्षित ठेवल्या गेल्या असून येथे बसवलेल्या मूर्ती बनावट आहेत असे मला समजले. सर्व गाभारे व खोल्या यांच्या चारी बाजूंना खिडक्या किंवा दरवाजे यांच्या आकाराचे कोरीवकाम केलेले आहे. खरे दरवाजे फक्त पूर्व दिशेकडेच आहेत व काही खिडक्याच खर्‍या आहेत. हे सर्व खरे-खोटे दरवाजे किंवा खिडक्या या सर्वांच्यावर असलेल्या लिंटेल्सवर अप्रतिम भित्तिशिपे कोरलेली आहेत. ही भित्तिशिल्पे बघताना माझे मन खरोखरच आश्चर्याने भरून गेले आहे. या आधी बायॉन व अंगकोर वाटच्या मंदिरातील भव्य भित्तिशिल्पे मी बघितली आहेत. त्या भित्तिशिल्पामधे दगडात कोरीव काम करून एक चित्र आपल्या नजरेसमोर उभे केले आहे असे जाणवते. अंगकोर वाट मधे कोरीव कामाची खोली 3 किंवा 4 पायर्‍यात करून थोडा फार त्रिमितीचा भास देण्याचा प्रयत्नही दिसतो.या ठिकाणी मात्र सलग त्रिमितीमधली शिल्पकला आहे. फुले, शंखासारखे आकार तर बाहेर तयार करून दगडावर चिकटवले आहेत असे वाटू लागते. मी अशा प्रकारची त्रिमिती भित्तिशिल्पे कधी बघितल्याचे मला आठवत नाही. एका ठिकाणी शंकर पार्वती बसलेले हिमालयाचे एक पर्वत शिखर, रावण आपल्या सामर्थ्याने हलवतो आहे तर दुसर्‍या एका शिल्पात कृष्ण आपला मामा कंस याच्याशी त्याच्याच प्रासादात कुस्ती खेळताना दाखवला आहे. ऐरवतावर आरूढ झालेला इंद्र, एका शिल्पात मानव, पशु-पक्षी यांच्या अंगावर दैवी पावसाचा वर्षाव करताना दिसतो. या शिल्पात पावसाचे किरण तिरप्या रेषांनी अतिशय सुंदर रित्या दाखवले आहेत. मला सगळ्यात आवडलेले शिल्प शंकरावर मदन किंवा कामदेव फुलांचे बाण सोडतो आहे व पलीकडे पार्वती बसलेली आहे हे आहे. यात शंकराचा तिसरा डोळा इतक्या बारकाईने दाखवलेला आहे की या कलाकारांच्या कौशल्याची कमाल वाटते. या शिवाय सर्व गाभार्‍यांच्या द्वाराजवळ असलेल्या अप्सरांची शिल्पे इतक्या बारकाव्यांसह कोरलेली आहेत की हे देऊळ बघतच बघावे असे वाटत राहते.\nखंदकाच्या पाण्यातले देवळाचे प्रतिबिंब\nमी मग मंदिराच्या तटाच्या बाहेरील बाजूस असलेल्या खंदकाच्या बाजूने एक चक्कर मारतो. एक दोन ठिकाणी मंदिराचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब सुरेख दिसते आहे. परतताना बाजूच्या भग्न हॉल्समधे एक दृष्टीक्षेप टाकायला मी विसरत नाही. या ठिकाणी नृसिंह हिरण्यकश्यपूची छाती फोडतानाचे एक सुंदर पॅनेल मला बघायला मिळते. बांते स्राय्च्या अप्रतिम भित्तिशिल्पांमुळे या मंदिरातील मूर्ती व शिल्पे लुटण्याचे सर्वात जास्त प्रकार झालेले आहेत. Andre Malraux या प्रसिद्ध फ्रेंच लेखकाने इथल्या चार देवतांच्या मूर्ती चोरण्याचा प्रयत्न केला होता व त्या बद्दल त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. या मंदिरातील शिल्पांचा दर्जा एवढा श्रेष्ठ आहे की मूळ शिल्प संग्रहालयात ठेवून त्या जागी ठेवलेली बनावट शिल्पे सुद्धा चोरण्याचेही प्रयत्न होताना दिसतात. मंदिराच्या बाजूला, या मंदिराचा शोध व बाजूचे उत्खनन, याबद्दल माहिती देणारे एक छोटे प्रदर्शन आहे ते मी बघतो व थोड्याशा अनिच्छेनेच परतीचा रस्ता धरतो आहे.\nअंकावर पार्वती बसलेल्या शंकराला रावण गदागदा हलवत आहे.\nकृष्ण व कंस यांची कुस्ती\nनृसिंह अवतार, खालच्या बाजूस हिरण्यकश्यपू\nऐरावतावर आरूढ इंद्र दैवी पावसाचा वर्षाव मानव, पशू, पक्षी यांच्यावर करत आहे.\nवाली आणि सुग्रीव यांच्यातील युद्ध डाव्या बाजूस बाण सोडण्याच्या तयारीत राम\nउजव्या बाजूला असलेल्या पार्वतीकडे शंकराने बघावे म्हणून त्याच्यावर आपला फुलाचा बाण सोडण्याच्या तयारीत असलेला कामदेव\nपरतीच्या मार्गावर असलेल्या प्रेह रूप (Preah Rup)या देवळाजवळ गाडी थांबते. हे मंदिर दुसरा राजेंद्रवर्मन (944-968)या राजाने बांधले होते. माझ्या कार्यक्रमात मी बघत असलेले हे सर्वात जुने देऊळ असल्याने मला त्यात खास रुची आहे. अंगकोर वाटच्या 175 वर्षे आधी हे मंदिर बनवले गेले होते. या देवळाचा आराखडा अंगकोर वाट प्रमाणेच, तीन पातळ्यांचा मंदिर-पर्वत असाच आहे. किंवा असे म्हणता येते की या मंदिरावरून अंगकोर वाट चा मूळ आराखडा केला असावा. सर्वात वरच्या पातळीवर तीन गाभारे आहेत. या गाभार्‍यांचे सर्व बांधकाम एका नैसर्गिक डिंकाच्या सहाय्याने चिकटवलेल्या विटांचे आहे. हजार वर्षांनंतरही हे वीटकाम अजून टिकून आहे हे एक आश्चर्यच म्हणायचे. मंदिर चढायला मात्र बरेच कष्टप्रद वाटते आहे. वर गेल्यावर काही सुंदर लिंटेल्स बघायला मिळाली. अर्थात ही शिल्पकला अंगकोर वाट पेक्षा आणखी 200 वर्षे जुनी आहे हे ही शिल्पे बघताना जाणवते आहे.\nप्रेह रुप मंदिर, गाभारे वीटकाम करून बांधलेले आहेत\nप्रेह रुप मधले लिंटेल. 10व्या शतकातले कोरीवकाम\nप्रेह रूप वरून खाली उतरल्यावर आता थोड्याफार विश्रांतीची गरज आहे हे जाणवू लागले आहे. एव्हांना माझी गाडी जाताना लागलेल्या मोठ्या सरोवराजवळ पोचलेली आहे. या सरोवराच्या काठावर ख्मेर पद्धतीचे भोजन देणारी बरीच रेस्टॉरंट्स मला दिसतात. मी येथेच थांबून भोजन घ्यायचे व थोडी विश्रांती घ्यायची असे ठरवतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-21T13:44:54Z", "digest": "sha1:Q4W76P7FHFKGCH5BZYQ6HTRDGS4JQDZ2", "length": 24696, "nlines": 256, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "डॉ. दीपक पवार | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nडॉ. दीपक पवार यांच्या ‘भाषाविचार’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जून 21, 2018\nमुंबई (प्रतिनिधी) : मराठी अभ्यास केंद्र आणि ग्रंथाली आयोजित कार्यक्रमात दिनांक ५ जून, २०१८ रोजी डॉ. दीपक पवार लिखित ‘भाषाविचार’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मिनी थिएटर, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला…\nमराठी माणसांचे आणि पदवीधरांचे प्रश्न निवडणुका आल्यावरच शिवसेनेला दिसतात – डॉ. दीपक पवार\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जून 20, 2018\nमुंबई (प्रतिनिधी) : मुंबईचा विकास आराखडा मराठीमध्ये नसल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. शासनासह महापालिकेचं शंभर टक्के कामकाज मराठीतून चाललं पाहिजे, असं असताना शासन इंग्रजीला का महत्त्व…\nभ्रष्टाचार निर्मूलन आणि निसर्ग व मानवाचे शोषण थांबविणे हेच ‘धर्मराज्य पक्षा’चे अंतिम सत्यवादी धोरण – राजन राजे ‘धर्मराज्य पक्षा’चा ५वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न मान्यवरांच्या उपस्थितीत पक्षाध्यक्ष राजन राजेंची तोफ धडाडली, सरकारवर साधले शरसंधान \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त नोव्हेंबर 17, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : भारतातील एकमेव पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख निर्माण झालेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चा ५ वा वर्धापन दिन बुधवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या शिवाजी मैदानात उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.…\n‘धर्मराज्य पक्षा’तर्फे स्व. विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त नोव्हेंबर 17, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : येथे बाईकस्वाराच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या वाहतूक पोलीस स्व. विलास शिंदे यांच्या कुटुंबास आर्थिक मदत म्हणून ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठाणेकर नागरिक आणि पक्षाच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकी १० रुपयांचा…\nगोवादूत समग्र भाषाविचारविशेष लेख\nडॉ. दीपक पवार ऑगस्ट 24, 2016\nमी हिंदुत्वाच्या राजकारणावर टीका केली की ते मला या राजकारणामुळे आपल्या भाषा आणि संस्कृतीचे रक्षण कसे होणार आहे हे आवर्जून सांगतात. फेसबुक बाहेरही आम्ही एकमेकांना ओळखत असल्याने आम्ही फेसबुकवर भांडण्याचे…\nगोवादूत समग्र भाषाविचारविशेष लेख\nसमग्र भाषाविचार – गोवादूत २०१५\nडॉ. दीपक पवार जुलै 16, 2016\nलेख ११वा पाकिस्तान हा शब्द जरी आपल्या नजरेस आला तरी राष्ट्रनिष्ट म्हणणाऱ्या अनेक भारतीयांचं पित्त खवळतं. पाकिस्तानवर अजिबात विश्वास ठेवता कामा नये, इतपासून बॉम्ब टाकूण पाकिस्तान उडवलं पाहिजे पाहिजे, असं…\nगोवादूत समग्र भाषाविचारविशेष लेख\nसमग्र भाषाविचार – गोवादूत २०१५\nडॉ. दीपक पवार जून 10, 2016\nलेख ९ वा एखादं गाव, एखादं शहर, एखादा जिल्हा, एखादं राज्य, एखादा देश यांच्या विकासाबद्दलचा एखादा दस्तावेज कोणत्या भाषेत असला पाहिजे याचं उत्तर लोकभाषेत असावं असं आपल्याला वाटतं आणि एखादं…\nगोवादूत समग्र भाषाविचारविशेष लेख\nसमग्र भाषाविचार – गोवादूत २०१५\nडॉ. दीपक पवार मे 16, 2016\nलेख ७वा “आप“चा विजय आपला आहे का आम आदमी पक्षाला दिल्लीत मिळालेल्या घवघवीत विजयामुळे मला आनंद झाला. “हम करे सो कायदा“ अशा वफत्तीच्या जोडगोळीला चांगलाच धडा मिळाला. पण, म्हणून…\nसमग्र भाषाविचार – गोवादूत २०१५\nलेख ५वा कोणत्याही चळवळीला माणसं कशी मिळतात आणि कळती का लागते, हा थेट उत्तर देता येईल असा प्रश्न नाही. याचं कारण म्हणजे त्याचं उत्तर अनेक गुंतागुंतीनं बनलं आहे. माणसं चळवळीत…\nगोवादूत समग्र भाषाविचारविशेष लेख\nसमग्र भाषाविचार – गोवादूत 2015\nडॉ. दीपक पवार मार्च 16, 2016\nलेख 3रा भाषाभगिनी, भांडणभाऊ आणि इंग्रजीचा बोका भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टात एकूण २२ भाषा आहेत. जवळपास तितक्याच भाषांना या यादीत स्थान मिळवायचं आहे. त्यामुळे एखाद्या गर्दीच्या गाडीत शिरल्यानंतर आतले…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/varanasi-raj-babbar-meets-victims-rajbabbar-statement-on-varanasi-tragedy-290173.html", "date_download": "2018-08-21T14:45:21Z", "digest": "sha1:4PMLYEN7S7GSLC6GRIE54QN7JVFY7ZW4", "length": 12468, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मंदिरं तोडली म्हणून वाराणसीतला पुल कोसळला -राज बब्बर", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमंदिरं तोडली म्हणून वाराणसीतला पुल कोसळला -राज बब्बर\n16 मे : वाराणसीमध्ये ज्या ठिकाणी हा पूल कोसळला तिथे या आधी तीन गणपतींची मंदिरं तोडण्यात आली होती. मंदिरं तोडल्यामुळे पूल कोसळला असा दावा काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी केला.\nवाराणसीत पूल कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला. राज बब्बर यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली आणि जखमींची विचारपूस केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज बब्बर म्हणाले की, \"या पूलाचं बांधकाम सुरू करण्याआधी तीन गणपतीची मंदिरं तोडण्यात आली होती. यासाठी लोकांचं म्हणणं आहे की मंदिर तोडल्यामुळे देवाचा शाप झाला\"\nतसंच राज बब्बर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. त्यांनी इथं यायला हवं होतं. पण ते कर्नाटकच्या निवडणुकीत व्यस्त आहे असा टोला बब्बर यांनी लगावला. तसंच राज बब्बर यांनी मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत मिळावी अशी मागणी केलीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\nधक्कादायक- पत्नीचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये, तर तीन वर्षांच्या मुलीला खोक्यात डांबून मारले\nLive Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s4200-point-shoot-digital-camera-black-price-ptfCu.html", "date_download": "2018-08-21T13:50:10Z", "digest": "sha1:NOZFNQSKVZ72GR4GIIJMOXKMMCXRQCAD", "length": 19686, "nlines": 463, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Aug 21, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकगिफिक्स, होमेशोप१८, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 7,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 21 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 1.3 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 27 Languages\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nशटर स्पीड रंगे 1/2000\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nपिसातुरे अँगल 26 mm Wide Angle\nमॅक्रो मोडे 5 cm\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 74 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%AF", "date_download": "2018-08-21T13:40:18Z", "digest": "sha1:EM6KTNA4TEFRKOL73E3UIYH64HNCOJDW", "length": 7187, "nlines": 244, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८४९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे\nवर्षे: १८४६ - १८४७ - १८४८ - १८४९ - १८५० - १८५१ - १८५२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी ८ - रोमन प्रजासत्ताकची रचना.\nफेब्रुवारी २८ - अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू. न्यूयॉर्कहून निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सान फ्रांसिस्कोला पोचले.\nमार्च ३ - मिनेसोटाला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.\nएप्रिल १३ - हंगेरी प्रजासत्ताक झाले.\nजून ५ - डेन्मार्कने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.\nमे ३ - बर्नहार्ड फोन ब्युलो, जर्मनीचा चान्सेलर.\nजुलै २८ - चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.\nऑक्टोबर ७ - एडगर ॲलन पो, इंग्लिश साहित्यिक.\nइ.स.च्या १८४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१८ रोजी १४:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.sumanasa.com/business/marathi", "date_download": "2018-08-21T14:25:25Z", "digest": "sha1:KYNUROXC23J526LUICOFNQGXHFRFU6MN", "length": 3863, "nlines": 72, "source_domain": "www.sumanasa.com", "title": "Marathi Business News - व्यापार बातम्या | Sumanasa.com", "raw_content": "\n‘एल अँड टी’ची समभाग पुनर्खरेदी प्रक्रिया\nपॉलिसी बझारडॉटकॉम २,५०० रोजगार निर्माण करणार\nरिलायन्स जिओला टाटा स्कायची टक्कर; 12 शहरांमध्ये ब्रॉडबँड सेवा सादर\nइन्फोसिसचे CFO रंगनाथ यांच्या राजीनाम्यावर नारायण मूर्ती म्हणतात….\n१० लाख कोटी रुपये : इन्कम टॅक्सचा झाला विक्रमी भरणा\nजेट एअरवेज सात विमाने भाडय़ाने देणार\nबीएनपी परिबा इंडिया कंझम्प्शन फंड खुला\nटाटा म्युच्युअल फंडाची ‘मल्टी कॅप फंड’ योजना\nभारतीय बँकांना तब्बल 28 हजार 500 कोटींचा तोटा\nसोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीमध्येही घट\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nATMच्या नियमात बदल, रात्री 9 नंतर पैसे भरता येणार नाही\nखबरदारीचा उपाय, कॉसमॉसचे एटीएम दोन दिवस बंद\n15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा गंडा\nशार्क माशासारखे डिझाइन केले आहेत या गाडीचे अनेक पार्ट्स, 7-8 सीटर गाडीत होते कनव्हर्ट\nदेशातील TOP-5 'चोर बाजार', स्वस्त दरात खरेदी करू शकतात बूट, वॉच, मोबाइल आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/congress-president-rahul-gandhi-slams-on-bjp-1071427.html", "date_download": "2018-08-21T14:21:44Z", "digest": "sha1:IAPBYZIUBE6I7EMFQNW5C2VBHT75ZYAT", "length": 6392, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "मोदींच्या बोगस अच्छे दिनला पर्याय द्यायलाच हवा : राहुल गांधी | 60SecondsNow", "raw_content": "\nमोदींच्या बोगस अच्छे दिनला पर्याय द्यायलाच हवा : राहुल गांधी\nदेशात सध्या कार्यरत असलेल्या द्वेष, विभाजन आणि हिंसाचार करणाऱ्या शक्ती संविधानावर वरचढ ठरत आहेत. भारताच्या नागरिकांना आता काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीची गरज भासू लागली आहे. त्यामुळे आगामी 2019च्या निवडणुकीत मोदींच्या बोगस घोषणांच्या अच्छे दिनला आपल्याला पर्याय द्यायलाच हवा,असे आवाहन राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या संसदीय पक्ष बैठकीत केले. जनताही काँग्रेस सरकारची वाट पाहत असल्याचेही ते म्हणाले.\n'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 14 जून रोजी दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. त्याच शहीद औरंगजेबच्या वडिलांनी भारत-पाक शांततेसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपण एक पाऊल पुढे टाका आम्ही शंभर पावले टाकू असे आवाहनही केले आहे.\nAsian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक\nभारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने आशिया क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली आहे. दिव्याने 68 किलो वजनीगटात तैवानच्या चेन वेनलिंगला 10-0 असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. भारतासाठी हे आतापर्यंतचे चौथे कांस्यपदक आहे. काल भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकुण दहा पदकांची कमाई केली आहे.\nइराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट\nइराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्यात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/kolhapur-stop-road-near-karveer-nagar-reading-temple-assurances-no-pierced-zones-15-days/", "date_download": "2018-08-21T14:42:55Z", "digest": "sha1:36VBHB73X33OD5ZRDHVWFYOCJ276KXD2", "length": 32130, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kolhapur: Stop The Road Near Karveer Nagar Reading Temple, Assurances Of No-Pierced Zones In 15 Days | कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरजवळ रस्ता रोको, १५ दिवसात नो फेरिवाला झोन करण्याचे आश्वासन | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nकोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरजवळ रस्ता रोको, १५ दिवसात नो फेरिवाला झोन करण्याचे आश्वासन\nवाढते अतिक्रमण, अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांच्या रोजच्या भांडणाला, अरेरावीला कंटाळून भवानी मंडप परिसरातील करवीर नगर वाचन मंदिरजवळ शुक्रवारी तब्बल तासभर नागरिकांनी रास्ता रोको केला. पुढील १५ दिवसांत हा रस्ता ‘नो फेरिवाला झोन करु’असे आश्वासन महापालिकेचे उपशहर अभियंता एस.के.माने यांनी यावेळी नागरिकांना दिले.\nठळक मुद्दे करवीर नगर वाचन मंदिरजवळ रस्ता रोको१५ दिवसात नो फेरिवाला झोन करण्याचे आश्वासन वाढते अतिक्रमण, फेरिवाल्यांची अरेरावी आदींसाठी नागरिक रस्त्यावर\nकोल्हापूर : वाढते अतिक्रमण, अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांच्या रोजच्या भांडणाला, अरेरावीला कंटाळून भवानी मंडप परिसरातील करवीर नगर वाचन मंदिरजवळ शुक्रवारी तब्बल तासभर नागरिकांनी रास्ता रोको केला. पुढील १५ दिवसांत हा रस्ता ‘नो फेरिवाला झोन करु’असे आश्वासन महापालिकेचे उपशहर अभियंता एस.के.माने यांनी यावेळी नागरिकांना दिले.\nकरवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक कारागृह या रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूकीची कोंडी होत आहे. कचऱ्यांचा प्रश्न , किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच अंबाबाई देवी मंदिरात दर्शनासाठी येणारे पर्यटक, भाविक यांचे पाठमोरे छायाचित्र आणि त्यांचे चित्रीकरण अशा गंभीर बाबी होत आहे. यासाठी शुक्रवारी या परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको केला.\nहा प्रकार समजताच उपशहर अभियंता एस.के.माने, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांना रस्ता रोको करु नका, अशी विनंती केली. माने यांनी, हा रस्ता १५ दिवसांत नो फेरिवाला झोन करतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. पण, १५ दिवसांत नो फेरिवाला झोन झाला नाहीतर पुन्हा रस्त्यावर उतरु, असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.\nयापुर्वी याप्रश्नी महापालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले होते. पण, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आजचा हा रस्ता रोको करण्यात आला असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. दरम्यान, २००३ ला भवानी मंडप कमान येथे अतिक्रमणाविरोधात नागरिकांनी आक्रमक भुमिका घेतली होती. त्यानंतर येथील फेरिवाल्यांना महापालिका प्रशासनाने येथून हलवले होते, असे नागरिकांनी सांगितले.\nरास्ता रोकोमध्ये शिवराज नाईक, वसंत वाठारकर, अमर झाड, सतीश अतिग्रे, किशोर ओतारी, संजय करजगार, विजय करजगार, तानाजी पाटील, बंडा साळुंखे, अवधूत भाट्ये, दीपक इंगळे, प्रकाश जवळकर, युवराज सावंत, अमित शहा, सुरेश काकडे आदींचा सहभाग होता.\nकोल्हापूर : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘टॅब’चे वाटप करणार : राजेश क्षीरसागर\nकोल्हापूर : सावित्रींनी जपला ‘शाहूं’चा वसा, भाजप ओबीसी महिला मोर्चाचा पुढाकार\nकोल्हापूर : चोकाकजवळील अपघातातील नऊ जणांवर उपचार, एकाची प्रकृती गंभीर : १५ जणांना डिस्चार्ज\nकोल्हापूर : जिवा-शिवासोबत जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा\nबेळगाव : रेल्वे रुळावर बिबट्या सापडला मृतावस्थेत, रेल्वेची धडक बसल्याचा संशय\nकोल्हापूर : आरक्षणविरोधक, समर्थकांत भाजपचा भांडणे लावण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर\nअवीट हिंदी, मराठी गीतांनी अपर्णा मयेकर यांनी रंगवली सुरेल मैफल\nकोल्हापूर : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलासह वडिलावर गुन्हा दाखल\nसांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का, पावणे तीन महिने एक सारखा पाऊस\nकेरळला दोन ट्रक भरुन अंडरवेअर पाठविणार : धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शेतकरी संघ निवडणुकीसाठी २५ हजारांचे शेअर्स लागणार\nकोल्हापूर : दसरा चौकात शहीद कौस्तुभ राणे यांच्या अस्थिकलशाचे पूजन\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/akola/farmer-kamat-paksha-organized-farming-community-akola/", "date_download": "2018-08-21T14:42:13Z", "digest": "sha1:WTNLGFPP6G26TK3SC2GK7OSGS6AHZ2FB", "length": 41924, "nlines": 472, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Farmer Kamat Paksha Organized The Farming Community In Akola | अकोल्यात शेतकरी कामगार पक्षाने केली शेतमालाची होळी | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nअकोल्यात शेतकरी कामगार पक्षाने केली शेतमालाची होळी\n- अतुल जयस्वालअकोला : अस्मानी व सुल्तानी संकटाने पिचून निघालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शासनाकडून शेतकऱ्याला नागविण्याचेच काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली.\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nअकोल्यामध्ये संपकरी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा\nMaratha Reservation : अकोल्यात खासदार, आमदारांच्या घरासमोर ‘झोपमोड’ आंदोलन\nAshadhi Ekadashi Special : कवितांमधून आषाढीची वारी\nअकोला येथील कृषी विद्यापीठात ‘वॉटर बँक’\nअकोल्यात भरली दिव्यांग कलावंतांची ‘आर्ट गॅलरी’\nमुंबई विद्यापीठाचे नामांतर करा - मधूकरराव कांबळे\nअकोला : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली.\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nअकोला - विधान परिषदेचे सभागृह हे धनदांडग्यांचे सभागृह होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोच ही निवडणूक लढवू शकतो असे आजच्या निकालांवरून दिसते त्यामुळे या सभागृहाची आवश्यकताच नाही असे मत आमदार बच्चु कडू यांनी व्यक्त केले. आज लागलेल्या विधान परिषद निकालांवर त्यांनी आपल्या भाष्य केले. ते आज अकोल्यात बोलत होते. आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी ते जालना जिल्ह्यातील भोकरदन अशी आसुडयात्रा काढली आहे या यात्रेंतर्गत अकोल्यात झालेल्या युवा संवाद मेळाव्यात त्यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, राज ठाकरे शिरीष महाजन यांच्यावर टिका केली. सत्तेत असतांना या नेत्यांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली असा आरोप त्यांनी केला.\nअकोला : पशुधन विकास मंडळाच्या कार्यालयात ‘शिवसंग्राम’चे ‘झोपा’ आंदोलन\nपशुधन विकास मंडळाचे राज्यस्तरीय मुख्यालय अकोला येथून पुणे किंवा नागपूर येथे हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यास स्थानिकांचा विरोध आहे. हे कार्यालय अकोल्यातच राहावे, या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने सोमवारी (16एप्रिल)झोपा आंदोलन करण्यात आले.\nभीषण आग आणि सिलेंडरच्या स्फोटांनी अकोल्यातील मातानगर हादरले\nअकोला: रामदास पेठ पोलीस ठाण्याला लागून असलेल्या मातानगरमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागून पाच ते सहा सिलेंडरचा स्फोट झाला. आगीच्या तांडवात ५० पेक्षा अधिक झोपडया जळून खाक झाल्या असून मोठी आर्थिक हानी झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.\nअकोला जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा\nअकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा, पंचगव्हाण, बोरगाव वैराळे, सोनाला, मनातरी, दनापूर येथे गारांसह पाऊस पडला.\nअकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन\nकेंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भजी/पकोडे तळो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत पिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.\nअकोल्यात किन्नरांनी काढली कलश शोभायात्रा\nअकोला: येथील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहात सुरु असलेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी कलश शोभायात्रा काढण्यात आली. गंगोत्रीच्या जलाने भरलेल्या कलशांची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत निघाली आहे.\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\n२१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रायव्हेट हायस्कूल प्रशालेतर्फे गेली ५ वर्षे हा उपक्रम राबवला जातो. प्रशालेतील इ.५ ते इ.१०वी च्या तसेच एन्.सी.सी. च्या मुलींनी राखी तयार करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला.\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nनाशिक - मागील दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर शहरातही पावसाच्या दमदार सरींची संततधार सुरू आहे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणाच्या साठ्यात वाढ होत असल्याने विसर्ग गोदापत्रात सुरूच आहे. सुमारे 1हजार आठशे कुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ झाली असून लहान मंदिरे, पूल पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविला जाणार आहे. धरण 91 टक्के भरले आहे. (व्हिडीओ : अझहर शेख)\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा जलतरणपटू वीरधवन खाडे पदक पटकावेल, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. वीरधवलने चांगली कामगिरी केली, पण त्याला पदक मात्र पटकावता आले नाही.\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nभारतीय महिला कबड्डी संघाचा आज यजमान इंडोनेशियाबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेत सामना होता. या सामन्यात भारताने 54-22 असा विजय मिळवला.\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nपुणे - सनातनकडून पुण्यात मोर्चा काढण्यात आला. बंद बंद करा सनातन वर बंदीची मागणी बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चात महिलांचा सहभाग मोठा. शेकडो सनातनचे साधक मोर्चात सहभागी झाले होते.\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nअकोला - गत सहा दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील उमा मध्यप प्रकल्प यावर्षी प्रथमच १०० टक्के भरला असून, मंगळवारी सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. हे विहंगम दृष्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत.\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nभारताला सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण या पराभवांमधून आम्ही बरेच काही शिकणार आहोत आणि आमची कामगिरी नक्कीच सुधारणार आहे, असे भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सांगितले आहे.\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kopardis-case-43589", "date_download": "2018-08-21T15:03:07Z", "digest": "sha1:JZ2W4K2YUTLQKQFMI4QSRORRYKV3X54F", "length": 12031, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kopardi's case \"कोपर्डीची केस डायरी न्यायालयात सादर | eSakal", "raw_content": "\n\"कोपर्डीची केस डायरी न्यायालयात सादर\nशनिवार, 6 मे 2017\nनगर - कोपर्डी अत्याचार व खुनातील आरोपी संतोष भवाळ याचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी शुक्रवारी तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची उलटतपासणी घेतली. या सुनावणीतही केस डायरीचा प्रश्‍न पुढे आला. अधिकाऱ्यांनी केस डायरी आणली नव्हती. सुनावणी सुरू असतानाच राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ती मागवून घेतली आणि सीलबंद डायरी न्यायालयापुढे सादर केली.\nनगर - कोपर्डी अत्याचार व खुनातील आरोपी संतोष भवाळ याचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी शुक्रवारी तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची उलटतपासणी घेतली. या सुनावणीतही केस डायरीचा प्रश्‍न पुढे आला. अधिकाऱ्यांनी केस डायरी आणली नव्हती. सुनावणी सुरू असतानाच राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ती मागवून घेतली आणि सीलबंद डायरी न्यायालयापुढे सादर केली.\nकोपर्डी येथील अत्याचार व खुनातील आरोपी भवाळ याचे वकील खोपडे यांनी तपासी अधिकारी गवारे यांची उलटतपासणी घेतली होती. त्या वेळी अपूर्ण राहिलेली उलटतपासणी आज घेण्यात आली. खोपडे यांनी तपासातील अनेक बाबींवर आक्षेप घेतला. घटनेनंतर कुळधरणला पोलिस किती वाजता पोचले, त्याची नोंद केस डायरीला केली का, पीडित मुलीच्या सायकलीला मिरचीची पूड होती कशावरून आढळून आलेली मिरची सीलबंद केली का, न्यायवैद्यक मंडळ कोणत्या वाहनातून आले होते, त्या वाहनाची नोंद केस डायरीला आहे का आढळून आलेली मिरची सीलबंद केली का, न्यायवैद्यक मंडळ कोणत्या वाहनातून आले होते, त्या वाहनाची नोंद केस डायरीला आहे का वरिष्ठांनी तुम्ही केलेला तपास पडताळणी केला आहे का, असे प्रश्‍न विचारले. केस डायरीला महत्त्वाच्या बाबीची नोंद करावी लागते, असे खोपडे यांनी स्पष्ट केले.\nतपासी अधिकारी आणि सरकारी पक्षाने स्पष्टीकरण दिले. घटनेनंतर मुलीला रुग्णालयात आणल्यावर तुम्ही तेथे गेलाच नव्हता, असा आक्षेप त्यांनी घेतला. गवारे यांची उर्वरित उलटतपासणी उद्या (शनिवारी) होणार आहे.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/maharashtrabandh-maratha-kranti-morcha-police-alert-parbhani-136624", "date_download": "2018-08-21T14:28:23Z", "digest": "sha1:MPSKKKGCWOBYGEQUC7H5PQP6UXAOOHHZ", "length": 10496, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MaharashtraBandh Maratha Kranti Morcha Police alert in Parbhani परभणी: पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडून पाहणी | eSakal", "raw_content": "\nपरभणी: पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडून पाहणी\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nबंद काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये साठी पोलिसांनी अगोदरच खबरदारी घेतली आहे. शहरातील संवेदनशिल भागात पोलिसांची जादा कुमक लावण्यात आली आहे.\nपरभणी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता.नऊ) पुकारण्यात आलेल्या बंदसाठी संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. गुरुवारी सकाळीच पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराची पाहणी केली.\nबंद काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये साठी पोलिसांनी अगोदरच खबरदारी घेतली आहे. शहरातील संवेदनशिल भागात पोलिसांची जादा कुमक लावण्यात आली आहे.\nशहरातील वसमतरस्ता, मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार, स्टेशनरोडवर पोलिसाचे वेगवेगळे पथक तैनात करण्यात आले आहेत. या बंदोबस्ताची पाहणी गुरुवारी सकाळी पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय परदेशी यांनी केली आहे.\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/mayor-extension-duration-case-chief-ministers-court-124182", "date_download": "2018-08-21T14:27:59Z", "digest": "sha1:C3YQAIBE733SLMSJHROTYEMVEQGRUQ2P", "length": 13946, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mayor extension of duration case in chief minister's court महापौर मुदतवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात | eSakal", "raw_content": "\nमहापौर मुदतवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात\nरविवार, 17 जून 2018\nसोलापूर : महापौरांच्या मुदतवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलविण्यात आला आहे. पालकमंत्री व खासदारांना \"बदल' अपेक्षित असल्याने सहकारमंत्री गोटात चिंता व्यक्त होत आहे.\nसोलापूर : महापौरांच्या मुदतवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलविण्यात आला आहे. पालकमंत्री व खासदारांना \"बदल' अपेक्षित असल्याने सहकारमंत्री गोटात चिंता व्यक्त होत आहे.\nभाजपची सत्ता असलेल्या महापालिकांच्या कारभाराचा आढावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी श्रेष्ठींसमोर मांडला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यासह आठ महापालिकेतील महापौर बदलण्यावर नेत्यांमध्ये एकमत झाल्याची चर्चा आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासगर, ठाणे, नागपूर, अमरावती, अकोला आणि नाशिक या महापालिकांत खांदेपालट होऊ शकतो असे संकेत आहेत. सोलापूरचे नाव या यादीत नाही, तथापि खासदार शरद बनसोडे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल प्रदेश पातळीवरून घेतली जाऊ शकते. महापालिकांतील \"कारभारी' बदलले, पण कारभार बदलला नसल्याचा अनुभव भाजप सत्ता असलेल्या सर्वच महापालिकेत येत आहे. सोलापुरात त्याची जास्त तीव्रता आहे. भाजपची सत्ता असलेल्या शहरांमधील कारभार अडचणीचा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलून कारभार सुधारण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\nफेरबदलात आक्रमक नगरसेविकेला संधी देण्याचे संकेत आहेत. दुसऱ्या टर्ममध्ये श्रीकांचना यन्नम यांचे नाव आहे. त्या ज्येष्ठ असल्या तरी आक्रमक असल्याचे दिसून येत नाही. पक्षादेश पाळण्याकडे त्यांचा कल आहे. विरोधी पक्षनेते शिवसेनेचे महेश कोठे यांचे पुतणे तथा नगरसेवक देवेंद्र कोठे त्यांचे जावई आहेत. त्यामुळे यन्नम महापौर व्हाव्यात ही कोठे यांचीही इच्छा आहे. मात्र कोठे-यन्नम यांच्यातील नातेसंबंधच यन्नम यांना पदापासून दूर नेण्याचे कारण होऊ शकते. पद्मशाली समाजाला न्याय द्यायचा ठरला तर, यन्नम यांनाच संधी मिळेल. पण \"आक्रमकता' हाच निकष ठेवला तर, बनशेट्टी यांनाच मुदतवाढ मिळू शकते.\nपक्षाचा आदेश सर्वांना मान्यच करावा लागतो. पक्ष जो आदेश देईल तो महापौरांना मान्य करावाच लागेल आणि तो आदेश त्याही मान्य करतील याची खात्री आहे.\n- विजय देशमुख, पालकमंत्री\nसव्वा वर्षांत दोन महापौर नियुक्त करण्याची कसलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे मला बदलण्याबाबत घडामोडी होणारच नाहीत. मी पूर्ण अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करेन.\n- शोभा बनशेट्टी, महापौर\nअभिनेता अर्शद वारसीचे ट्विटर अकाऊंट हॅक\nमुंबई : अभिनेता अर्शद वारसी याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती त्याने स्वत: दिली आहे. 'माझ्या नकळत ट्विटर अकाऊंटवरून काही मेसेज पाठवण्यात...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/waterfalls/khorninko-waterfall-lanja/", "date_download": "2018-08-21T14:38:03Z", "digest": "sha1:TJ3JYIOLBMJJGXYT6EFPJO7LRL4SR53Z", "length": 10176, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "खोरनिनको धबधबा, लांजा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nपावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं आणि टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो. ऐन पावसाळ्यांत इथल्या डोंगरात कोरलेल्या सांडव्याच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी किती सुंदर दिसेल अशी कल्पना करून ज्याने कुणी हा सांडवा इथे बांधला त्याच्या सौंदर्यदृष्टीची दादच द्यायला हवी.\nबस स्थानक - लांजा\nरेल्वे स्थानक - राजापूर रस्ता\nयोग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर\nराजापूर-साखरपा रस्त्यावर लांजा तालुक्यामधे भांबेड गावापासून १२ किमीअंतरावर एका निसर्गरम्य ठिकाणी लघु पाटबंधारे विभागाने हे मातीचं धरण बांधलं आहे. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाला दरवाजे नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात पायऱ्यांवरून एका संथ लयीत पडणाऱ्या धबधब्याच्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही विसरता न येणारा अनुभव असतो. सांडव्याच्याकडेने वर धरणाच्या भिंतीवर पोहोचलं की समोर दिसणारं दृश्य स्तिमित करतं. धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि सौंदर्याने ओथंबलेल्या इथल्या निसर्गाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.\nधबधब्याच्या पाण्याच्या भिंतींमध्ये अक्षरशः आरपार घुसून मासे पकडणाऱ्या इथल्या स्थानिक मच्छीमारांना बघणं हा एक मजेशीर अनुभव असतो. स्वच्छ वातावरणांत हवेत धुकं नसलं की विशाळगडाच्या पायथ्याशी असलेला लोखंडी पूल खोरनिनको धरणाच्या भिंतीवरून दिसू शकतो.\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/indian-citizenship-to-hindu-minority-citizens-coming-to-india-from-pakistan-and-bangladesh-290162.html", "date_download": "2018-08-21T14:45:40Z", "digest": "sha1:QITZ7YEWOS5EBY7TZYYLYLIP65R2XBJ3", "length": 13426, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकिस्तान-बांग्लादेशातून आलेल्या हिंदू अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व प्रदान", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nपाकिस्तान-बांग्लादेशातून आलेल्या हिंदू अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व प्रदान\nपूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेले आणि आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला होता.\nमुंबई, 16 मे : पाकिस्तान आणि बांग्लादेशातून भारतात आलेल्या आठ हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना आज गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आलंय.\nपूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेले आणि आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला होता. २०१६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अशा लोकांना भारताच्या नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले होते.\nया निर्णयानुसार जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद या जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या या नागरिकांना आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. यावेळी माजी आमदार हसमुख जगवानी उपस्थित होतं.\nगेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानात राहिलेल्या आणि आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी होत होती. ही मागणी या निमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद आहे असं यावेळी डॉ. पाटील म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/industries/spices/", "date_download": "2018-08-21T14:33:03Z", "digest": "sha1:II37XOI5JK622Y42PWQDCJT6543PFFB4", "length": 9249, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "मसाल्याचे पदार्थ - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nविविध कोकणी व्यंजनांची लज्जत वाढवणारे मसाल्याचे पदार्थ हे खास कोकणाचे वैशिष्ट्य. मिरी, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, जायपत्री, लवंगा, वेलची, दगडफूल हे कोकणी मसाल्यातील खास पदार्थ शाकाहारी वा मांसाहारी पदार्थ लज्जतदार आणि चविष्ट बनवतात. कोकणातील सुगरणींच्या स्वयंपाकघरांत हे मसाल्याचे पदार्थ हमखास सापडतात. कोकणी वाड्यांतून नारळी पोफळींच्या आधाराने वर चढलेले मिरीचे वेल बघायला मिळतात.\nजायफळाच्या आतील कठीण कवचातील बी म्हणजेच सुवासिक वासाचे जायफळ असते व बी भोवती असणारे आवरण वाळल्यावर जायपत्री बनते. दालाचिनीच्या झाडाच्या सालीला सुगंध असतो व तीच दालचिनी पदार्थांना सुगंधित बनवते. तमालपत्राचे पान हातावर नुसते कुस्करले तरी त्याचा घमघमाट सुटतो. अशा सुवासिक व उत्तम पदार्थांमुळे कोकणी पदार्थ चवदार बनले नाहीत तरच नवल त्यातून रत्नागिरीत अशा पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे परसातील झाडांवरून खुडून बनविलेल्या मसाल्याचे ताजे वाटण घातलेले पदार्थ आपल्यालाही ताजेतवाने बनवून जातात.\nचुना कोळवणचा धबधबा, राजापूर\nजाखडी किंवा बाल्या नृत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://drdaahmednagar.gov.in/brgfindex.html", "date_download": "2018-08-21T13:29:29Z", "digest": "sha1:JK2ABVFXYS2RXQFZW7JSR6OLGURFWS7H", "length": 3287, "nlines": 17, "source_domain": "drdaahmednagar.gov.in", "title": "DRDA, Ahmednagar", "raw_content": "जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा\nमुख्य पृष्ठ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम इंदिरा आवास योजना राजीव गांधी निवारा १ व २ आणि रमाई आवास योजना सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११\n:-: मागास क्षेत्र अनुदान निधी :-\nमागास क्षेत्र अनुदान निधी ही केंद्र पुरस्कृत योजना सन २००६-०७ या वर्षामध्ये सुरु करण्यात आली आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेची सध्या राज्यात औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, नांदेड, नंदुरबार व यवतमाळ या १२ जिल्हयामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे.\nयोजनेची प्राथमिक उद्दीष्टे :-\n१] स्थानिक पायाबूत सुविधामधील तफावत भरून काढण्यासाठी आणि विद्यमान निधीतून /स्रोताद्वारे ज्या इतर विकास कामासाठी निधी मिळत नाही त्यांच्यासाठी निधीची तरतूद करणे.\n2] केंद्र/राज्य योजनांची एक केंद्रभिमुखता आणि चांगल्या परिणामासाठी साधनसंपत्तीचा वापर यांनी सुनिश्चित करणे.\n३]स्थानीक गरजा भागवण्यासाठी विकास योजनांचे उत्तम सहभागात्मक नियोजन, निर्णय क्षमता, अंमलबजावणी आणि सनियंत्रण याबाबत ग्रामिण स्थानिक संस्था यांच्या पदाधीकारयांची क्षमतावाढ करणे.\n४] स्थानिक संस्थाना त्यांच्या योजनांचे व कार्यक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि सनियंत्रण करण्यासाठी व्यावसायिक सहाय्य देण्यासाठी तरतूद करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/international/", "date_download": "2018-08-21T13:45:52Z", "digest": "sha1:SDACKM5INH4PURKI2ZK7XYBDSOKBV54K", "length": 16133, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आंतरराष्ट्रीय Archives | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nव्हॉट्सअॅपचे कार्यालय भारतातही हवाय\n21 Aug, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली: भारत दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. भारतात व्हॉट्सअॅपचे कार्यालय सुरु करावे, अशी आमची प्रमुख सूचना असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. CEO of Whatsapp Chris Daniels met me today. I appreciated the role of Whatsapp in …\nसिद्धू विरोधात मुंबईत मोर्चा\n21 Aug, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nमुंबई – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांची गळाभेटही घेतली. त्यानंतर आता सिद्धूवर चहूबाजूंनी टीका केली जातेय. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी मुंबईतल्या आझाद मैदानात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धूच्या विरोधात …\nऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती \n20 Aug, 2018\tआंतरराष्ट्रीय, क्रीडा, ठळक बातम्या 0\nमेलबर्न – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने सर्व प्रकारच्या सामन्यातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2015 मध्ये त्याने आंतरराष्ट्री सामन्यांना अलविदा केले होते. त्यानंतर मात्र टी-20 सामन्यात तो विविध देशात होणाऱ्या स्पर्धेत तो खेळत होता. या आगोदरच त्याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत आपण खेळणार नसल्याचे जाहीर …\nदाऊदच्या फायनान्स मॅनेजरला लंडनमध्ये अटक\n20 Aug, 2018\tअर्थ, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या 0\nलंडन: दाऊद इब्राहीमला जोरदार दणका बसला आहे. दाऊदचा अत्यंत निकटचा सहकारी जबीर मोती याला लंडमध्ये अटक करण्यात आली आहे. लंडनच्या चारिंग क्रॉस पोलिसांनी हिल्टन हॉटेलमधू त्याला अटक केली. जबीर मोतीकडे पाकिस्तानचे नागरिकत्व असून, तो, दाऊदचा अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जातो. मोती हा दाऊदचे इग्लंड, यूएई आणि इतर देशातील व्यवहार …\nएअर रायफल प्रकारात दीपक कुमारला रौप्य\n20 Aug, 2018\tआंतरराष्ट्रीय, क्रीडा, ठळक बातम्या 0\nजकार्ता – आशियाई स्पर्धा २०१८ चा आज दुसरा दिवस असून भारतीय नेमबाज दीपक कुमार याने रोप्य पदकाची कमाई केली आहे. आजच्या दिवशी भारतीय कुस्तीपटू आणि नेमबाजांकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. नेमबाज दीपकने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक मिळवला. आता भारताची पदकांची संख्या ३ वर गेली आहे. यामध्ये एक …\nवर्ल्ड फोटोग्राफी डे: प्रत्येक फोटोग्राफरला गर्व असावा\n19 Aug, 2018\tआंतरराष्ट्रीय, पुणे, पुणे शहर 0\nपुणे : आज पूर्ण जगात वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जात आहे. प्राचीन काळापासूनच माणूस चित्रांच्या माध्यमातून आपले विचार, व्यवहार, इतिहास आणि समाजिक, राजकीय तसेच आर्थिक स्थिती व्यक्त करत आला आहे. मोठे संकट असो किंवा आनंदाचा क्षण चित्राच्या माध्यमातून उत्तमपणे साकारता येते. पण, आजच्या सोशल मीडियाच्या जगात चित्रांची जागा फोटोने …\nइंग्लंडचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय ; ऋषभ पंतला संधी\n18 Aug, 2018\tआंतरराष्ट्रीय, क्रीडा, ठळक बातम्या 0\nट्रेंट ब्रिज : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान ट्रेंट ब्रिज येथे होत आहे. या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंच्या संघात बेन स्टोक्सला सॅम कुरान याच्या जागी संधी देण्यात आली आहे. तर भारतीय संघात सलामीवीर शिखर धवन, यष्टीरक्षक रिषभ …\nसंयुक्त राष्ट्र महासभेचे माजी महासचिव अन्नान यांचे निधन\n18 Aug, 2018\tfeatured, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या 0\nघाना-संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. १९६२ ते १९७४ आणि १९७४ ते २००६ यावर्षी ते संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते. ८ एप्रिल १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला. गोल्ड कोस्ट म्हणजेच आत्ताचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला. १९९७ मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध …\nप्रियांका आणि निकचा झाला ‘रोका’\n18 Aug, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय 0\nमुंबई: रोका नंतरचा निक जोनस आणि प्रियांका चोप्राचा हा पहिला फोटो त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हे तर नक्कीच लक्षत आलं असेल की प्रियांका लग्न भारतीय परंपरे नुसार करणार आहे. रोकाच्या कार्यक्रमाला प्रियंकाने पिवळा रंगाचा ड्रेस तर निक जोनसनेही कुर्ता पजमा घालून भारतीय संस्कृती बद्दल आपुलकी …\nनिक जोनस आला कुटुंबासह प्रियांकाला भेटायला\n18 Aug, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय 0\nमुंबई – अमेरिकन प्रसिद्ध गायक निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांच्या रिलेशनबद्दल सध्या खूप चर्चा सुरु आहे. दोघेही लग्न करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान निक जोनस त्याच्या संपूर्ण कुटुंबासह प्रियांकाला भेटण्यासाठी भारतात आला आहे. अशातच त्याच्या स्वागतासाठी प्रियांकानेही जोरात तयारी केली आहे. शुक्रवारी प्रियांका निकच्या कुटुंबासह वेळ घालवताना …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.maanbindu.com/2011/", "date_download": "2018-08-21T13:32:56Z", "digest": "sha1:D24X4SP6EWJUWWGUCHKXI255YJFMMHCG", "length": 56397, "nlines": 122, "source_domain": "blog.maanbindu.com", "title": "Maanbindu.com Blog: 2011", "raw_content": "\n10 Facebook Marketing Tips Marathi Artists | मराठी कलाकारांसाठी फेसबुक मार्केटींग्च्या खास १० टीप्स\nनुकतीच भारतात इंटरनेट वापरणा-यांची संख्या १०० मिलियन (१० कोटी) वर पोहोचल्याची बातमी वाचनात आली आणि अर्थातच ही संख्या भविष्यात वाढतच जाणार आहे सध्याच्या युगात इंटरनेट वापरणा-या जवळपास प्रत्येकाचे फेसबुकवर अकाउंट असतच; म्हणून कलाकारांना स्वत:ची कला लोकांपर्यंत पोहोचवण्याच फेसबुकसारखं दुसरं माध्यम नाही. पण हे माध्यम योग्यप्रकारे हाताळण्याचेही काही अलिखित नियम आहेत आणि ते पाळल्यासच फेसबुकचा जास्तीत जास्त फायदा कलाकारांना होईल. हेच नियम सगळ्या कलाकरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उहापोह सध्याच्या युगात इंटरनेट वापरणा-या जवळपास प्रत्येकाचे फेसबुकवर अकाउंट असतच; म्हणून कलाकारांना स्वत:ची कला लोकांपर्यंत पोहोचवण्याच फेसबुकसारखं दुसरं माध्यम नाही. पण हे माध्यम योग्यप्रकारे हाताळण्याचेही काही अलिखित नियम आहेत आणि ते पाळल्यासच फेसबुकचा जास्तीत जास्त फायदा कलाकारांना होईल. हेच नियम सगळ्या कलाकरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उहापोह10 Facebook Marketing Tips for Marathi Artists | मराठी कलाकारांसाठी फेसबुक मार्केटींग्च्या खास १० टीप्स\n\"A wise man is not the one who knows what to say but rather the one who knows what NOT to say\" या प्रसिद्ध उक्तीनुसार फ़ेसबुक कसं वापरावं यापेक्षा फेसबुक कसं वापरू नये हे आधी सांगणं आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं.\nफ़ेसबुक कसं वापरू नये\n१. स्पॅमिंग करू नये : आपली गाणी/व्हिडिय़ोज \"हॅमर\" केल्यास ती लोकांना आवडतील या समजापोटी बरेचदा कलाकार आपली गाणी/व्हिडीयोज यांची एकच लिकं साधारणत: दररोज आपल्या किंवा दुस-यांच्या वॉलवर किंवा सतत एका ग्रूपमध्ये पोस्ट करतात. प्रत्येक ग्रुपवर, वॉलवर एखाद दोनदा पोस्टस करण हे योग्य आहेच, पण रोज त्याच त्याच गोष्टी \"हॅमर\" करणं म्हणजे स्पॅमिंगच आहे असं करणा-या कलाकारांचाच (त्या गाण्या/व्हिडीयोपेक्षा) लोकांना कालांतराने \"विट\" येऊ लागतो आणि त्या कलाकारानी केलेल्या नंतर केलेल्या कुठल्याही पोस्ट सगळे Ignore करू लागतात. तुम्हाला रोज सकाळी वर्तमानपत्रात त्याच बातम्या वाचायला मिळाल्यास कसं वाटेल याचा विचार करा. प्रमोट करा आणि स्पॅम नव्हे\n२. स्वत:च ग्रूप तयार करून सरसकट सगळ्यांना ऍड करणे : आपली कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा सर्वात सोप्पा मार्ग कलाकारांना वाटतो. पण असे ग्रूप तयार करताना ऍड केल्या जाणा-या व्यक्तीची पूर्वसंमती घेणं आवश्यक नसल्याने, बरेचदा व्यक्तीला इंटरेस्ट नसताना त्यात ऍड केलं जातं. त्यांनतर कलाकारांनी केलेल्या सततच्या पोस्ट्समुळे त्या व्यक्तीला सतत नोटीफिकेशन्सचे इमेल येतात आणि ती व्यक्ती वैतागून त्या कलाकाराबद्दल तिचे निगेटीव्ह मत तयार होते हा एक अप्रत्यक्ष स्पॅमिंगचा प्रकार आहे हा एक अप्रत्यक्ष स्पॅमिंगचा प्रकार आहे तसच News Feed तयार करताना फ़ेसबुकच्या अल्गोरिदममध्ये ग्रूप पोस्टसना कमी प्राधान्य आहे, म्हणूनच अशा ग्रूप्सची सदस्यसंख्या आपोआप फार वाढत नाही आणि तुम्ही त्याच लोकांपर्यंत तीच माहिती पोहोचवत रहाता\n३. फोटोत नसलेल्या व्यक्तींना टॅग करणे : आपल्याबद्दची महिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक सोपा उपाय बरेचजण वापरतात. या पर्यायाचा वापर एखादवेळेस फार महत्वाची बातमी पोहोचवण्यासाठी केल्यास ठीक आहे पण वारंवार या गोष्टी केल्यास लोकांना तुमचा वीट येऊ लागतो आणि तुमच्याबद्दल निगेटीव्ह मत तयार होते\n४. फेसबुकचा वापर \"फक्त\" स्वतच्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी करणे : फेसबुक हे माध्यम संवाद साधण्यासाठी केलं असून फक्त \"ब्रॉडकास्टींग\"साठी नाही हे लक्षात घ्या. कार्यक्रमाच्या माहितीबरोबरच इतर विषयांवर वरचेवर पोस्ट्स कराव्यात जेणेकरून तुमच्या प्रोफाईलला एक \"पर्सनल टच\" येईल\nआता पाहूया फ़ेसबुक कसे वापरावे\n१. स्वत:चे (फॅन)पेज बनवणे : कलाकारांसाठी ही फेसबुकवरील \"अत्यंत महत्वाची\" गोष्ट आहे. \"स्वत:चे (फॅन)पेज स्वत:च कसे बनवायचे\", \"माझे असे कितीसे फॅन्स असणार\" असे तात्विकदृष्ट्या अतिशय गहन आणि प्रॅक्टीकली तितकेच निरर्थक प्रश्न स्वत:ला कृपया अजिबात पाडून घेऊ नयेत\" असे तात्विकदृष्ट्या अतिशय गहन आणि प्रॅक्टीकली तितकेच निरर्थक प्रश्न स्वत:ला कृपया अजिबात पाडून घेऊ नयेत (फॅन)पेज कुणी तयार केले याची नोंद त्या पेजवर \"By Default\" नसते. त्यामुळे तुमचं अजूनही (फॅन)पेज नसल्यास हा ब्लॉग वाचवणं थांबवून आत्ताच एक पेज तयार करा\n२.रोज फॅनपेजवर एकतरी पोस्ट करा : फॅनपेजचे सदस्य वाढवण्याचा हा सोप्पा आणि विनाखर्चिक उपाय आहे News Feed तयार होताना (फॅन)पेजने केलेल्या पोस्टसना फेसबुकवर सगळ्यात जास्त प्राधान्य असते आणि या पोस्ट्स द्वारे (फॅन)पेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकचे अल्गोरिदम डिझाईन्ड आहेत. अर्थात एखाद्या पोस्टची पोहोच ही त्या पेजच्या फॅन्सच्या ( साधारणत: ) प्रमाणात असते News Feed तयार होताना (फॅन)पेजने केलेल्या पोस्टसना फेसबुकवर सगळ्यात जास्त प्राधान्य असते आणि या पोस्ट्स द्वारे (फॅन)पेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकचे अल्गोरिदम डिझाईन्ड आहेत. अर्थात एखाद्या पोस्टची पोहोच ही त्या पेजच्या फॅन्सच्या ( साधारणत: ) प्रमाणात असते तसच पोस्ट ही तुमच्या कलेबद्दलच असण आवश्यक नाही, जगातल्या कुठल्याही विषयाबद्दल आपले मत तुम्ही मांडू शकता. साधारणत: तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा पोस्टस केल्यास आणि तुम्ही लोकांपर्यंत पोस्टद्वारे पोहोचवलेली माहिती लोकांना आवडल्यास अनेक लोकं स्वत:हून तुमच्या पेजचे मेंबर होतात आणि ही संख्या Exponentially देखील वाढते. वानगीदाखल आम्ही मानबिंदूच्या फॅन पेजचा ग्राफ आम्ही इथे शेअर करत आहोत तसच पोस्ट ही तुमच्या कलेबद्दलच असण आवश्यक नाही, जगातल्या कुठल्याही विषयाबद्दल आपले मत तुम्ही मांडू शकता. साधारणत: तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा पोस्टस केल्यास आणि तुम्ही लोकांपर्यंत पोस्टद्वारे पोहोचवलेली माहिती लोकांना आवडल्यास अनेक लोकं स्वत:हून तुमच्या पेजचे मेंबर होतात आणि ही संख्या Exponentially देखील वाढते. वानगीदाखल आम्ही मानबिंदूच्या फॅन पेजचा ग्राफ आम्ही इथे शेअर करत आहोत याव्यतिरीक्त फ़ॅन्सची संख्या वाढविण्यसाठी तुम्ही फेसबुकमध्ये पेड जाहीरातही देऊ शकता\n३.आपल्या फॅन्सना वैयक्तीक उत्तर द्या : तुमच्या फॅन्सना तुमच्याशी संपर्कात रहायला आवडते. तुमच्या पेजचा वापर \"ब्रॉडकास्ट\" करण्यासाठी न वापरता संवाद साधण्यासाठी वापरा, फॅन्सशी जिव्हाळ्याचं नातं जोडण्याचा प्रयत्न करा\n४. आपल्या कलाकृतीचे फॅनपेज करण्यापेक्षा तुमचे वैयक्तीक फ़ॅनपेज सुरू करा: बरेचसे गायक/संगीतकार आपल्या अल्बमचे किंवा चित्रपटाशी संदर्भात व्यक्ती आपल्या चित्रपटाचे फॅनपेज प्रमोट करतात. असं करण्यापेक्षा अनुक्रमे आपले स्वत:चे किवा प्रॉडक्शन हाऊसचे पेज तयार करावे, जेणेकरून पुढच्या अल्बम/चित्रपटाच्या वेळी आधीच संलग्न असलेल्या फॅन्सशी तुम्ही आपोआप पोहोचता आणि तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागत नाही\n५. स्मॉल आणि कॅपिटल लेटर्सचा योग्य वापर करा: एखाद्या व्यक्तीचे नाव/आडनाव इंग्रजीत लिहिताना पहिले अक्षर आवर्जून कॅपिटल लेटर मध्ये लिहा, अन्यथा ते वाचताना खूपच बाळबोध वाटते.स्वत:चे नाव संपूर्णत: स्मॉल लेटर्समध्ये वाचायला ब-याच जणांना आवडत नाही. इंग्रजी संकेतात ते दुस-याला कमी लेखणे समजले जाते तसच संपूर्णपणे कॅपिटल लेटर्स मध्ये कुठलीही पोस्ट करू नये, दुस-याच्या अंगावर ओरडण्यासाठी इंग्रजी भाषेत या संकेताचा वापर केला जातो\n६. चांगल्या गोष्टी लाईक आणि शेअर करा : लाईक आणि शेअर या दोनच गोष्टींवर फेसबुक प्रामुख्याने आधारीत आहे एखादी गोष्ट जितकी जास्त लाईक आणि शेअर केली जाते,तितका फेसबुकच्या News Feeds मध्ये त्या पोस्टला प्राधान्यक्रम जास्त मिळतो आणि आपोआप तितक्या जास्त लोकांपर्यंत ती गोष्ट आपोआप पोहोचते.तुम्हाला इतरांच्या आवडलेल्या गोष्टी खुल्या मनाने लाईक आणि शेअर करा. जेणेकरून इतर लोकंही खुल्या मनाने तुमच्या चांगल्या गोष्टी/पोस्टस/कलाकृतीना शेअर करतील कारण तुम्ही जे समाजाला देता तेच तुम्हाला परत मिळतं\n हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास खाली दिलेल्या लाईक बटनावर क्लिक करून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा\nतुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा\nआजकाल बरेच नवीन (आणि जुने) गायक, संगीतकार आपल्याला आवडणारं, करावसं वाटणारं संगीत रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वत:चा अल्बम काढण्याचा पर्याय चोखंदळतात. पण या क्षेत्रातल्या अर्थकारणाचं व्यवस्थित ज्ञान नसल्याने उत्तम संगीताची निर्मीती करूनही त्यांच्या वाटेला नैराश्य येतं मानबिंदूतर्फे मराठी संगीताचं मार्केटींग करताना निर्मीती, मार्केटींग आणि वितरण या सगळ्या प्रक्रियेत ब-याचशा उणीवा जाणवल्या. त्या दूर करता आल्या, तर परिस्थीती बरीचशी सुधारू शकेल असं वाटलं मानबिंदूतर्फे मराठी संगीताचं मार्केटींग करताना निर्मीती, मार्केटींग आणि वितरण या सगळ्या प्रक्रियेत ब-याचशा उणीवा जाणवल्या. त्या दूर करता आल्या, तर परिस्थीती बरीचशी सुधारू शकेल असं वाटलं तेच मुद्दे येथे मांडले आहेत.\nनवीन मराठी अल्बम्समध्ये सहसा ८-१० गाणी असतात. प्रत्येक गाण्याचा निर्मीती खर्च (गायकांचं/अरेंजरचं/संगीतकाराचं मानधन,स्टुडिओचं भाडं हे धरून) साधारणत: प्रत्येक गाण्यामागे २५,००० ते ३५,००० येतो. त्यामुळे २ ते ३ लाख इथेच खर्च होतात. \"ढोबळमानाने\" प्रत्येक अल्बममधली २,३ किंवा फार तर ४ गाणीचं छानं असतात (लोकांना आवडतात) आणि बाकीची तितकी चांगली होत नाहीत.चाल बांधताना संगीतकाराला स्वत:लाही एक गाणं दुस-यापेक्षा उजवं झाल्याचं जाणवत असतच बरं यातही जवळपास संपूर्णपणे किबोर्ड प्रोग्रॅमिंग वापरल्याने ती गाणी कानाला तितकासा आनंद देत नाहीत(कृत्रिम वाटतात). माझ्यामते ८ ते १० गाण्यांचा अल्बम करण्याऐवजी सर्वोत्तम शब्द,चाली असलेल्या ५-६ गाण्यांचाच अल्बम करावा. राहिलेले ३-४ गाण्यांपैकी काही बजेट अकाऊस्टीक, लाईव्ह संगीतासाठी, मार्केटींगसाठी वापरावं बरं यातही जवळपास संपूर्णपणे किबोर्ड प्रोग्रॅमिंग वापरल्याने ती गाणी कानाला तितकासा आनंद देत नाहीत(कृत्रिम वाटतात). माझ्यामते ८ ते १० गाण्यांचा अल्बम करण्याऐवजी सर्वोत्तम शब्द,चाली असलेल्या ५-६ गाण्यांचाच अल्बम करावा. राहिलेले ३-४ गाण्यांपैकी काही बजेट अकाऊस्टीक, लाईव्ह संगीतासाठी, मार्केटींगसाठी वापरावं जेणेकरून Quantity काम होण्यापेक्षा Quality काम होईल आणि ते जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.\nगाण्यांचा शब्दांवर मेहनत घ्यावी, कारण लोकं जेंव्हा गाणं गुणगुणतात तेंव्हा शब्दच त्यांच्या ओठावर असतात (आणि संगीत डोक्यात वाजत असतं.). शब्द जितके, प्रभावी तितकं गाणं लोकप्रिय होण्याची शक्यता जास्त मन उधाण वा-याचे हे उत्तम उदाहरण आहे\nगाणी अनेक गायकांकडून गाऊन घेण्यापेक्षा, एका किंवा दोन चांगल्या पण व्हर्सटाईल गायकांकडून बरीचशी गाऊन घ्यावीत. जेणेकरून गायक/गायिकेला आपली व्हर्सटॅलिटी दाखवण्याची मुभा मिळते आणि बल्क कॉंट्रॅक्ट दिल्याने गायक प्रत्येक गाण्यामागे कमी मानधन घेण्याची शक्यता वाढते.\nअल्बम तयार झाल्यावर त्याचं लॉंच फ़ंक्शन होतं नाही म्हणता म्हणता हा ही खर्च ३० ते ४० हजाराच्या घरात जातो (काही निर्मात्यांनी ७० ते ८० हजार अप्रतिम लॉंच फंक्शनसाठी खर्च केल्याचे ऐकिवात आहे नाही म्हणता म्हणता हा ही खर्च ३० ते ४० हजाराच्या घरात जातो (काही निर्मात्यांनी ७० ते ८० हजार अप्रतिम लॉंच फंक्शनसाठी खर्च केल्याचे ऐकिवात आहे). बर हा खर्च करून आपण प्रेक्षागृहात उपस्थित असलेल्या ३००-४०० लोकांपर्यंतच पोहोचतो. या ऐवजी हेच पैसे PR किंवा वर्तमानपत्रातल्या जाहीरातीसाठी खर्च केले तर निदान ५-६ दिवस काही लाख लोकांपर्यंत पोहोचवणारी जाहीरात करता येते\nआता गाण्यांच्या CDs बाबत बोलू. मानबिंदूतर्फे आम्हाला CD डिस्ट्रीब्युशन सुरू करायचे होते. यासाठी एकंदरीत या व्यवसायाची सध्या काय स्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही (अगदी खासगीतल्या आणि वैयक्तीक ओळखीने) प्रिझम व्हिडीयोच्या संचालकांशी बोलणी केली होती. त्यांच्याच शब्दात सांगायच झालं तर ते म्हणाले, \"या धद्याची परिस्थीती अतिशय वाईट आहे एकेकाळी आम्ही गाडीच्या डिकीत भरून पैसे घरी नेले, पण आज ती स्थिती कंप्लीट बदलली आहे एकेकाळी आम्ही गाडीच्या डिकीत भरून पैसे घरी नेले, पण आज ती स्थिती कंप्लीट बदलली आहे आजकाल CDs कुणीही दुकानात जाऊन विकत घेत नाही. कॅसेट्स जशा कालबाह्य झाल्या त्याच मार्गावर CDs आहेत. लोकं मोबाईलमध्ये टाकून गाणी ऐकतात किंवा USB वर १००० गाणी टाकून ती कारमध्ये ऐकतात. याव्यतिरीक्त FM आणि TV, इंटरनेटद्वारे त्यांना बरीच गाणी ऐकायला मिळतात. त्यांची ती भूक भागते रे आजकाल CDs कुणीही दुकानात जाऊन विकत घेत नाही. कॅसेट्स जशा कालबाह्य झाल्या त्याच मार्गावर CDs आहेत. लोकं मोबाईलमध्ये टाकून गाणी ऐकतात किंवा USB वर १००० गाणी टाकून ती कारमध्ये ऐकतात. याव्यतिरीक्त FM आणि TV, इंटरनेटद्वारे त्यांना बरीच गाणी ऐकायला मिळतात. त्यांची ती भूक भागते रे कोण कशाला दुकानात जाऊन विकत घेईल तुझी नवीन CD कोण कशाला दुकानात जाऊन विकत घेईल तुझी नवीन CD इतरांच जाऊ दे, तू दुकानात जाऊन शेवटीची CD कधी घेतली होतीस आठवतं का इतरांच जाऊ दे, तू दुकानात जाऊन शेवटीची CD कधी घेतली होतीस आठवतं का.. घेतली असशील तर ती पण लता, आशाचीच असेल.. घेतली असशील तर ती पण लता, आशाचीच असेल स्वत:वरून जग ओळखावं रे... आणि सपोज तुला जर CD मुंबईतून नाशिकला किंवा इतर ठिकाणी पाठवायचीच असेल तर ती तुला वैयक्तीकरित्या तरी जाऊन द्यावी लागेल किंवा कुरीयरने पाठवावी लागेल तिकडच्या लोकल डिस्ट्रीब्युटरला, हा खर्च आहेच. तो तिथल्या लोकल दुकानात सप्लाय करणार स्वत:वरून जग ओळखावं रे... आणि सपोज तुला जर CD मुंबईतून नाशिकला किंवा इतर ठिकाणी पाठवायचीच असेल तर ती तुला वैयक्तीकरित्या तरी जाऊन द्यावी लागेल किंवा कुरीयरने पाठवावी लागेल तिकडच्या लोकल डिस्ट्रीब्युटरला, हा खर्च आहेच. तो तिथल्या लोकल दुकानात सप्लाय करणार त्या दोघांच कमीशन त्यात आहे. पुन्हा तुला जकातकर आणि व्हॅट भरावा लागेल, त्याच्या पावत्या आणि वर्षाच्या शेवटी टॅक्स कॅल्क्युलेशन्स.. (हे सगळ ऑफिशियली करायचं असेल तर त्या दोघांच कमीशन त्यात आहे. पुन्हा तुला जकातकर आणि व्हॅट भरावा लागेल, त्याच्या पावत्या आणि वर्षाच्या शेवटी टॅक्स कॅल्क्युलेशन्स.. (हे सगळ ऑफिशियली करायचं असेल तर नाहीतर इतर ठिकाणी पर्सनली जाऊन पैसे दाबावे लागतात.) एवढे करून तुझी CD फक्त तिथे पोहोचते. ती विकली जाईल न जाईल सांगता येत नाही. विकल्या गेलेल्या CDचे पैसे कित्येक डिलर्स थकवून ठेवतात.अर्धे देतात आणि अर्धे नंतर देतात सांगून देत नाहीत. न विकल्या गेलेल्या CDs दुकानदार दुकानात जागा नाही म्हणून परत पाठवतात, परत तो कुरीयरचा आणि पुन्हा जकातीचा खर्च तुझ्याच माथी नाहीतर इतर ठिकाणी पर्सनली जाऊन पैसे दाबावे लागतात.) एवढे करून तुझी CD फक्त तिथे पोहोचते. ती विकली जाईल न जाईल सांगता येत नाही. विकल्या गेलेल्या CDचे पैसे कित्येक डिलर्स थकवून ठेवतात.अर्धे देतात आणि अर्धे नंतर देतात सांगून देत नाहीत. न विकल्या गेलेल्या CDs दुकानदार दुकानात जागा नाही म्हणून परत पाठवतात, परत तो कुरीयरचा आणि पुन्हा जकातीचा खर्च तुझ्याच माथी हे झालं एका डिलरच, महाराष्ट्रातल्या ५० डिलरशी ५० अल्बम्ससाठी डिल करताना तुझी मानसिक आणि आर्थिक अवस्था काय होईल याचा विचार कर हे झालं एका डिलरच, महाराष्ट्रातल्या ५० डिलरशी ५० अल्बम्ससाठी डिल करताना तुझी मानसिक आणि आर्थिक अवस्था काय होईल याचा विचार कर अरे आत्ता कुठला तो आता पिक्चर आला होता.. ’गजर’ की काय... त्याच्या २००० CD गोडाऊन मध्ये पडून आहेत.. सालं कुत्र पण विचारत नाही... ठेवायच्या कुठे आणि करायचं काय हा प्रश्न आहे.. ते बनवण्यामध्ये टाकलेला पैसा सुद्धा वायाच ना अरे आत्ता कुठला तो आता पिक्चर आला होता.. ’गजर’ की काय... त्याच्या २००० CD गोडाऊन मध्ये पडून आहेत.. सालं कुत्र पण विचारत नाही... ठेवायच्या कुठे आणि करायचं काय हा प्रश्न आहे.. ते बनवण्यामध्ये टाकलेला पैसा सुद्धा वायाच ना आणि एवढं करून १०० मधला एखादा अल्बम चालतो रे, पण उरलेल्या ९९ चं काय आणि एवढं करून १०० मधला एखादा अल्बम चालतो रे, पण उरलेल्या ९९ चं काय त्यात पुन्हा तुला काय मिळणार आणि प्रोड्युसरला काय मिळणार त्यात पुन्हा तुला काय मिळणार आणि प्रोड्युसरला काय मिळणार शहाणा असशील तर यात पडू नकोस. मी माझ्या भाच्याची CD नाही रिलीज केली शहाणा असशील तर यात पडू नकोस. मी माझ्या भाच्याची CD नाही रिलीज केली तू जे मानबिंदूवरून ऑनलाईन CD सेल करतोयस तेच अगदी योग्य आहे. ऑर्डर आली तर CD कुरीयर करून टाकायची, पैसे ऑलरेडी मिळलेले असतात तू जे मानबिंदूवरून ऑनलाईन CD सेल करतोयस तेच अगदी योग्य आहे. ऑर्डर आली तर CD कुरीयर करून टाकायची, पैसे ऑलरेडी मिळलेले असतात त्याचं मार्केटींग कर आणि पसारा वाढव, तेच फ़्युचर आहे त्याचं मार्केटींग कर आणि पसारा वाढव, तेच फ़्युचर आहे ..आणि त्याहीपेक्षा पेड डाऊनलोड ठेवतोयस ते तर सर्वात उत्तम आहे. CD बनवण्याचा खर्च नाही, कुरीयरचा खर्च नाही आणि कुणाच कमीशान आणि Vat पण नाही, बरं लोकांनाही मोबाईलमध्ये टाकायला लगेच गाणी मिळतात म्हणून ते ही खूश ..आणि त्याहीपेक्षा पेड डाऊनलोड ठेवतोयस ते तर सर्वात उत्तम आहे. CD बनवण्याचा खर्च नाही, कुरीयरचा खर्च नाही आणि कुणाच कमीशान आणि Vat पण नाही, बरं लोकांनाही मोबाईलमध्ये टाकायला लगेच गाणी मिळतात म्हणून ते ही खूश माझ्यामते तेच जास्त चालत असेल.. काय माझ्यामते तेच जास्त चालत असेल.. काय\nत्यांचं म्हणण योग्यच होतं मानबिंदूवर होणा-या सेल पैकी ८५% सेल हा डाऊनलोडचा आहे\nतुम्ही कुठल्याही म्युझिक कंपनीकडे गेलात तर तुमच्याच अल्बमच्या १००० CDs त्या तुम्हालाच विकत घ्यायला सांगतात साधारणत: ४० रु दराने. म्हणजे वर ४०,००० हजाराचा नाहक खर्च, पुन्हा त्या विकायच्या पण तुम्हीच हा अगदी वायफळ खर्च आहे, जो तुम्ही मुळीच करू नये हा अगदी वायफळ खर्च आहे, जो तुम्ही मुळीच करू नये आमच्या मते फार फार तर १०० ते २०० CDs करून घ्याव्यात. गरज पडल्यास आणखी CDs नंतर तुम्ही घेऊ शकता.\nवरील सर्व मार्ग अवलंबल्यास १ ते १.५ लाखापर्यंत निर्मीती खर्च तुमचा अल्बममागे सहज वाचू शकतो हा खर्च तुम्ही अल्बमचा व्हिडीओ बनवण्यासाठी किंवा त्याच्या पब्लिसीटीसाठी करावा. मानबिंदूतर्फे ऑनलाईन सेलिंग आणि एकंदरीत मार्केटींगसाठी आम्ही खालील पर्याय सुचवतो\n१. मानबिंदूतर्फे आम्ही मराठी संगीताची ऑनलाईन विक्री करतो आणि या विक्रीचा ८०% भाग निर्मात्यांना मिळतो. यामध्ये तुमच्या अल्बमची संपूर्ण माहिती देणारी एक मायक्रोसाईट बनवून दिली जाते आणि ऑनलाईन सेलिंगसाठी १८ बॅंकांचे क्रेडीट कार्डस, २० बॅंकाचं नेटबॅंकिंग, क्रेडीट कार्ड्स आणि मोबाईल बॅंकिंग असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जातात. उदा. गंध हलके हलके, स्पंदन हे अल्बम्स.\n२. मराठी संगीताच्या फेसबुकवरील प्रसारासाठी आणि तिथून ऑनलाईन विक्रीसाठी मानबिंदू मराठी संगीत ऍप्लीकेशन बनवले आहे. हे मानबिंदूच्या फॅनपेजव्यतिरीक्त अन्य ७२ फॅनपेजवर उपलब्ध आहे उदा. स्वप्नील बांदोडकर फॅन्स , अभिजीत राणे फॅन क्लब. (तुम्हालाही तुमच्या फॅनपेजवर हे ऍप्लीकेशन क्षणार्धात सुरू करता येईल उदा. स्वप्नील बांदोडकर फॅन्स , अभिजीत राणे फॅन क्लब. (तुम्हालाही तुमच्या फॅनपेजवर हे ऍप्लीकेशन क्षणार्धात सुरू करता येईल यासाठी ऍप्लीकेशन पेजवर जाऊन डाव्या बाजूस असलेल्या Add to My Page वर क्लिक करावे.)\n३. मराठी संगीत अन्य वेबसाईट्स आणि ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मानबिंदू म्युझिक शॉपी हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे आजमितीस मराठी संगीत १२२ मराठी ब्लॉग्स/वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे ( तुम्हालाही तुमच्या ब्लॉगद्वारे/वेबसाईटद्वारे मानबिंदू म्युझिक शॉपीच्या सहाय्याने काही क्षणातच मराठी संगीताचा प्रसार करता येईल आणि सोबत उत्पन्न मिळवता येईल)\n४. तुमच्या अल्बममधल्या एका गाण्याचा व्हिडीयो १५ ते २०,००० या अत्यंत कमी किमतीत बनवून देण्याची सोय मानबिंदूतर्फे आम्ही उपलब्ध करून देत आहोत युट्य़ुब आणि फेसबुकवरील प्रभावी प्रसारासाठी व्हिडियो हे खूप प्रभावी माध्यम आहे युट्य़ुब आणि फेसबुकवरील प्रभावी प्रसारासाठी व्हिडियो हे खूप प्रभावी माध्यम आहे चांगल्या गाण्याचा, चांगला व्हीडीओ लोक स्वत:हून इतरांबरोवर शेअर करतात चांगल्या गाण्याचा, चांगला व्हीडीओ लोक स्वत:हून इतरांबरोवर शेअर करतात यूट्यूबवर तो कायस्वरुपी असल्याने, आपोआप तुमचं गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं जातं यूट्यूबवर तो कायस्वरुपी असल्याने, आपोआप तुमचं गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं जातं यूट्यूब वरील प्रमोटेड व्हिडियोज ही Paid सेवा वापरून तुम्ही तुमचा व्हिडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता\n५. गूगल ऍडवर्डस ई सेवा वापरून जगभरातल्या गूगल द्वारे इटरनेटवर प्रभावीपणे मार्केटींग करता येते याद्वारे तुमच्या अल्बमची जाहीरात गुगल सर्च रिझल्ट्समध्ये, जीमेल मध्ये आणि जवळपास जगातल्या ८०% वेबसाईटसवर दाखवता येते. जगातल्या कुठल्या भागात जाहीरात दाखवायची ही सोय तुमच्याकडे असते. जेणेकरून परदेशात किंवा भारतातल्या दिल्ली, बॅंग्लोर मैसूर अशा कुठल्याही भागातल्या मराठी रसिकांपर्यंत सहज पोहोचता येते\n६. फेसबुकवरही या प्रकारची जाहीरात करून, विशिष्ट फॅनपेजेसशी संलग्न असलेल्या, विशिष्ट वयोगटातल्या, विशिष्ट भागातल्या लोकांपर्यत आपण पोहोचू शकतो\n७. मानबिंदूने INS Accredited ऍड एजन्सीशी टाय अप केल्याने, कुठल्याही वर्तमानपत्रात अगदी कमी किमतीत जाहीरात छापली जाऊ शकते\n८. लवकरच मानबिंदूतर्फे कॉलरट्यून्सची सेवा आम्ही उपल्बध करून देत आहोत\n९. आपल्या अल्बमला फक्त लेबल मिळावे यासाठी जर तुम्ही कुठल्याही कंपनीकडे जात असाल, तर तुम्ही मानबिंदूच्या लेबलखालीही आपला अल्बम प्रकाशित करता येईल.\nएकंदरीत पहाता मराठी अल्बम्सचं योग्य मार्केटींग करण्याचे अणि ऑनलाईन विक्रीतून उत्पन्न मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, पण त्यासाठी बजेट असणं आवश्यक आहे आणि बजेटसाठी प्लॅनिंग असण अत्यावश्यक आहे अगदी पहिल्या पायरीपासून ते योग्य केल्यास पुढच्या ब-याच गोष्टी सहज शक्य होतात\nजाता जाता एक सांगायचय, लतादीदी आणि आशाताई अद्वितीय गायिका तर होत्याच, पण त्यावेळेस उपलब्ध असलेली सर्वोत्तम टेक्नॉलॉजी - रेडीओ चा वापर करून त्यांनी आपला आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला म्हणूनच त्या यशस्वी आहेत आणि आज त्यांच्या कारकिर्दीकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं. अगदी ताजं उदाहराण द्यायचं तर अमेरिकेतला सर्वात तरूण पॉपस्टार, १३ वर्षीय जस्टीन बाबर हा याने घरी बनवून व्हिडियोस सुरूवातीला युट्य़ूब वर टाकले आणि आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली आता त्याच्या व्यावसायिक पद्धतीने लॉंच केलेल्या या व्हिडिओचे एका वर्षात ५८ कोटीहून जास्त व्हूज आहेत आता त्याच्या व्यावसायिक पद्धतीने लॉंच केलेल्या या व्हिडिओचे एका वर्षात ५८ कोटीहून जास्त व्हूज आहेत या दोन उदाहरणांवरून सगळ्यांनाच बरच काही शिकण्यासारखं आहे\nतुमच्या पुढील उपक्रमांसाठी तुम्हाला मानबिंदूतर्फे अनेक शुभेच्छा\n(अधिक महितीसाठी आमच्याशी इथे संपर्क साधावा)\n\"जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा\nतसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे\nअप्रतिम, देखणा आणि भव्य असं बालगंधर्व या चित्रपटाचं तीन शब्दात वर्णन करता येईल. बालगंधर्वांनी साकारलेली संगीत नाटकं रात्रीपासून पहाटेपर्यंत चालत असत, त्यामुळे चित्रपट पाहिल्यावर असं जाणवतं की बालगंधर्वांसारख्या महान कलाकाराचं गंधर्वयुग साकारण्यासाठी अडीच-तीन तास ही अगदीच अपुरी वेळ आहे. केवळ त्यामुळेच चित्रपट पाहूनही कुठेतरी अतृप्त राहील्यासारखं वाटतं रहातं; अन्यथा नितीन देसाईंनी हा चित्रपट ज्या भव्यतेने साकारला आहे ते पहाताना अस वाटतं की हा चित्रपट अजून दिवसभर चालला असता तरी अगदी आनंदाने पाहिला असता :)\nया चित्रपटातली फ्रेम अन फ्रेम अतिशय देखणी आहे. नितीन देसाईंची ही खासियत असून ती बालगंधर्व या चित्रपटाच्या निर्मीतीमध्ये पुन्हा प्रकर्षाने जाणवते सुबोध भावेचा अभिनय तर दृष्ट लागण्यासारख्या झाला आहे. उंची भरजरी वस्त्र आणि दागदागिने घातलेला स्त्रीवेषातला सुबोध सुंदरच दिसतो. मध्यंतरापूर्वीचे तरुण बालगंधर्व आणि मध्यंतरानंतर वयस्कर झालेले बालगंधर्व दाखवण्यासाठी सुबोधने देहबोलीत केलेला बदल केवळ लाजवाब आहे सुबोध भावेचा अभिनय तर दृष्ट लागण्यासारख्या झाला आहे. उंची भरजरी वस्त्र आणि दागदागिने घातलेला स्त्रीवेषातला सुबोध सुंदरच दिसतो. मध्यंतरापूर्वीचे तरुण बालगंधर्व आणि मध्यंतरानंतर वयस्कर झालेले बालगंधर्व दाखवण्यासाठी सुबोधने देहबोलीत केलेला बदल केवळ लाजवाब आहे विभावरी देशपांडेनेही बालगंधर्वांच्या पत्नीचा अप्रतिम आणि लक्षात रहाण्यासारखा रोल केलाय विभावरी देशपांडेनेही बालगंधर्वांच्या पत्नीचा अप्रतिम आणि लक्षात रहाण्यासारखा रोल केलाय पूर्वी संगीत नाटकांची सुरुवात नांदीने व्हायची, म्हणून या चित्रपटाचीही सुरूवात देखील नांदीने होईल अशी एक अपेक्षा होती पण ती पूर्ण नाही झाली. नांदी या चित्रपटात शेवटी येते. पण या नांदीच्या सुरुवातीला वाजलेल्या अनेक तबल्याच्या एकत्र ठेक्याने अंगावर शहारा मात्र येऊन जातो पूर्वी संगीत नाटकांची सुरुवात नांदीने व्हायची, म्हणून या चित्रपटाचीही सुरूवात देखील नांदीने होईल अशी एक अपेक्षा होती पण ती पूर्ण नाही झाली. नांदी या चित्रपटात शेवटी येते. पण या नांदीच्या सुरुवातीला वाजलेल्या अनेक तबल्याच्या एकत्र ठेक्याने अंगावर शहारा मात्र येऊन जातो या नांदीच्या शेवटी असलेल्या \"असा बालगंधर्व आता न होणे\" या ओळी चित्रपटातल्या महत्वाच्या क्षणी पार्श्वसंगीतासाठी वापरल्या असत्या तर चित्रपट आणखी परिणामकारक झाला असता.\nचित्रपटाचं संगीत हे अर्थातच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. बालगंधर्वांनी अजरामर केलेली अनेक गाणी या चित्रपटात झलक स्वरुपात घेतलेली आहेत, त्यामुळे संपूर्ण गाण्यांचा आस्वाद घेण्याचा आनंदापासून कुठेतरी वंचित राहिल्यासारखं वाटतं. वेळेचं बंधन नाईलाजाने पुन्हा आडवं आलय. खरतर गंधर्वांची गायकी आत्ताच्या काळात पडद्यावर उतरवणं हेच एक मोठं आव्हान होतं. कौशल इनामदारांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की,\" या चित्रपटासाठी बालगंधर्वांची गाणी पुन्हा रेकॉर्ड करायची होती. पण असं करायचं झाल्यास त्यांच्या आवाजाला आत्ताच्या काळात कुणाचा आवाज देणार हा खूप मोठा प्रश्न होता. बालगंधर्व हे एक चमत्कार होते आणि चमत्कारांची प्रतिकृती नाही करता येत पण सुदैवाने आनंद भाटे(आनंद गंधर्व) यांच्या रुपात तो आवाज मला दिसला आणि सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले पण सुदैवाने आनंद भाटे(आनंद गंधर्व) यांच्या रुपात तो आवाज मला दिसला आणि सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले\". कौशल इनामदारांची निवड सार्थ ठरवत आनंद भाटेंनी बालगंधर्वांची सगळी गाणी चित्रपटात अप्रतिमच गायली आहेत. राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंची एका गाण्यात असलेली जुगलबंदी हाउसफुल्ल चित्रपटगृहातही दाद मिळवून जाते.\nपण चित्रपट झाल्यानंतरही एक गाणं विशेष लक्षात रहातं ते म्हणजे कौशल इनामदारांनी या चित्रपटासाठी नव्याने संगीतबद्ध केलेलं आणि बेला शेंडेने गायलेलं \"पावना\" हे गीत या गाण्यातल्या \"आज\" या शब्दाचा उच्चार बेलाने इतका लडीवाळ केलाय आणि एकूणच गाणं इतकं सुंदर गायलय की क्या बात है\nएकूणच हा चित्रपट चित्रपटगृहात पहाताना पडद्यावरची नजर एकही क्षण हलत नाही आणि एकदा पाहिला तरी पुन्हा पहावासा वाटतो हे निश्चित चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली दाखवताना बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे दाखवली असल्याने चित्रपट संपल्यावरही अनेकांचे पाय चित्रपटगृहातून निघता निघत नाहीत चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली दाखवताना बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे दाखवली असल्याने चित्रपट संपल्यावरही अनेकांचे पाय चित्रपटगृहातून निघता निघत नाहीत बालगंधर्वसारखे चित्रपट वारंवार येत नाही म्हणूनच गंधर्वयुग अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहायलाच हवा\nमराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही\nनवीन मराठी संगीताच्या इंटरनेटवरील प्रभावी प्रसारासाठी सध्या \"मानबिंदू म्युझिक शॉपी\" हा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. माहितीजालावर असलेल्या प्रत्येक मराठी ब्लॉग/संकेतस्थळावर नवीन मराठी संगीत सहज उपलब्ध व्हावे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे; तसच संगीताच्या ऑनलाईन् विक्रीतून संकेतस्थळ/ब्लॉग चालविणा-या व्यक्तीला उत्पन्नही मिळावे हे या प्रकल्पाचे मूळ उद्दीष्ट आहे. \"मानबिंदू म्युझिक शॉपी\" तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर सुरू करण्यासाठी \"कुठल्याही\" तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसून फक्त आम्ही दिलेल्या ४-५ ओळी तुमच्या संकेतस्थळावर कॉपी पेस्ट करणे अभिप्रेत आहे ब्लॉगसाठी तर हे काम फक्त ३ क्लिक्स मध्ये फत्ते होते\nयाबद्दल सविस्तर माहिती http://shopee.maanbindu.com येथे दिलेलीच आहे. तरीही या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन आणि आपणही ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवून हा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यास आम्हाला मदत करावी असे आम्ही आवाहन करतो\n'पोटापाण्याचा उद्योग तर हवाच. पण नाटक,गाणं ,कविता, अशा एखाद्या कलेशी नातं ठेवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील आणि कलेशी असलेलं नातं जगायाचं कशासाठी ते सांगेल ' हे पुलंनी उद्गारलेले मोलाचे शब्द आम्हाला पटले आणि त्यातून जन्म झाला मानबिंदू.कॉम या पोर्टल चा\nसध्या हे पोर्टल गुणी मराठी कलाकार, नवीन मराठी संगीत, नवीन मराठी चित्रपट, नवीन मराठी नाटक यांचा इंटरनेटवर अधिकाधिक प्रसार करण्यासाठी काम करतय या मध्ये स्वप्नील बांदोडकर, पुष्कर लेले, अभिजीत राणे या सारखे तरुण कलाकार; स्पंदन, गंध हलके हलके, संगीत मनमोही रे, गर्द निळा गगनझुला, तुझा चेहरा आघात, कस या सारखे मराठी चित्रपट, अजय-अतुल यांचे लाईव्ह शोज,संन्यस्त ज्वालामुखी सारखं विवेकानंदांच विचार पसरवणारं नाटक अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे\nमानबिंदू.कॉम हे तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मराठीतलं सर्वात अग्रेसर पोर्टल आहे. यातील काही महत्वाचे टप्पे या प्रमाणे :\nइंटरनेट बॅंकींगसारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असलेलं पहिलं मराठी पोर्टल\nयाहू, गूगल सारखा स्वत:चा टुलबार असणारं पहिलं मराठी पोर्टल\nनवीन मराठी चित्रपट, नवीन मराठी संगीत यासाठी स्वत:चं फेसबुक ऍप्लीकेशन बनवणारं पहिलं मराठी पोर्टल\nकलाकारांच्या कार्यक्रमांचे, मराठी नाटकांसाठीचे Free Sms Alerts पुरवणारं पहिलं मराठी पोर्टल\nदेशातील सर्वाधिक पाहिल्या जाणा-या व्हिडियो चॅनेल्समध्ये मानबिंदूचा YouTube Video Channel २६व्या क्रमांकावर\nफेसबुक फॅनक्लब ची सदस्यसंख्या ५२०० हून अधिक\nऑकुट कम्युनिटीची सदस्यसंख्या जवळपास ७०००\n.. आणि हे सगळ शक्य झालय तुमच्या प्रेमामुळे असाच लोभ असावा किंबहूना तो वृद्धींगत व्हावा ही सदीच्छा\nMaanbindu Music Shopee-नवीन मराठी संगीत खरेदी करून मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या\nमराठी ब्लॉगसमधून उत्पन्न मिळवण्याची संधी\nमराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra-maratha-agitation/maratha-kranti-morcha-bandh-kolhapur-136626", "date_download": "2018-08-21T14:35:44Z", "digest": "sha1:HUSHNPTD3FE2NSJ4LLVKNAIAIPQVYMJ4", "length": 12022, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morcha Bandh in Kolhapur Maratha Kranti Morcha: कोल्हापूरात बंदमुळे शुकशुकाट | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha: कोल्हापूरात बंदमुळे शुकशुकाट\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता.\nकोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता.\nमहत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही कंपन्यांच्या इंटरनेट सेवाही मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात आली होती. शहरासह ग्रामीण भागात सर्वच मोबाईल कंपन्यांनी सकाळी आठपासून इंटरनेट सेवा बंद केली आहे.\nकोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालये, बस सेवा, वडाप, रिक्षा बंद ठेवण्यात आल्याने सकाळपासूनच रस्ते ओस पडले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांनी आज काम बंद ठेऊन आंदोलनास पाठींबा दिला आहे. मल्टिप्लेक्‍ससह चित्रपटगृहेही आज बंद राहणार आहेत. इंटरनेटसेवा बंद असल्याने रेशनच्या दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद ठेवली आहेत.\nकाही ठिकाणी पेट्रोलपंपही बंद ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या दोन दिवसांपासून बाटलीमध्ये पेट्रोल देणे पंपचालकांनी बंद केले होते. शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दसरा चौक हे आंदोलनाचे केंद्र असल्याने येथे अधिक बंदोबस्त आहे. सकाळपासूनच येथे जिल्ह्याच्या सर्व भागातून मराठा बंधाव जमा होत आहेत. येथे व्यासपीठ उभारण्यात आले असून येथे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/sudhir-mungantiwar-meet-uddhav-thackeray-44073", "date_download": "2018-08-21T14:50:04Z", "digest": "sha1:BBIUDGUMZCS6VIOP4Q5UNXXCLLASNWUV", "length": 12648, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sudhir mungantiwar meet to uddhav thackeray उद्धव यांच्या भेटीसाठी मुनगंटीवार 'मातोश्री'वर | eSakal", "raw_content": "\nउद्धव यांच्या भेटीसाठी मुनगंटीवार 'मातोश्री'वर\nमंगळवार, 9 मे 2017\nमुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची \"मातोश्री'वर भेट घेतली. या भेटीत मुनगंटीवार यांनी येऊ घातलेल्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याच्या मसुद्याचे सादरीकरण ठाकरे यांच्यासमोर केले. \"जीएसटी' लागू झाल्यानंतर महानगरपालिकांना मिळणाऱ्या महसुलात घट होणार आहे. ही घट सध्या मिळणाऱ्या कराच्या तुलनेत कशी भरून काढता येईल, याबाबत या वेळी प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.\nया वेळी शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक उपक्रम (मोठे प्रकल्प) एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू उपस्थित होते. मुनगंटीवार यांनी ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण केले असले तरीही ठाकरे यांनी अंतिम होकार कळवला नाही. त्यामुळे ठाकरे या मसुद्याचा सविस्तर खोलात जाऊन अभ्यास करतील. तसेच या विषयातील जाणकारांचे मार्गदर्शन घेतील. त्यानंतरच आपली मते स्पष्ट करतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे मुनगंटीवार \"जीएसटी'बाबत उद्धव यांची आणखी भेट घेण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.\n\"जीएसटी' लागू झाल्यानंतर महानगरपालिकांचा कमी होणाऱ्या महसुलाची राज्य सरकार हमी घेणार आहे. यामुळे मुंबई महापालिकेची आर्थिक स्वायत्ता कायद्यानेच अबाधित राखली जाणार असल्याचे मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे, असे सांगितले जाते. जकातीच्या उत्पन्नाएवढी भरपाई एक महिना अगोदर केंद्राच्या मदतीची वाट न पाहता देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी \"एलबीटी' रद्द झाला आहे, त्या ठिकाणच्या महापालिकांना हाच नियम लागू राहणार आहे. भरपाईसाठी मुंबई महापालिकेचे 2016-17 चे उत्पन्न गृहीत धरले जाणार आहे. राज्य सरकार दरवर्षी आठ टक्‍के वाढीने भरपाईची रक्‍कम देणार आहे.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nअभिनेता अर्शद वारसीचे ट्विटर अकाऊंट हॅक\nमुंबई : अभिनेता अर्शद वारसी याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती त्याने स्वत: दिली आहे. 'माझ्या नकळत ट्विटर अकाऊंटवरून काही मेसेज पाठवण्यात...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-farmer-strike-effect-vegetable-supply-49290", "date_download": "2018-08-21T14:51:09Z", "digest": "sha1:JXP6DLOKJ5VLR24526XWOH7NVSMCW2ML", "length": 15039, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news farmer strike effect on vegetable supply शहराच्या भाजीपाला पुरवठ्याचे चित्र संपाच्या प्रतिसादावर अवलंबून | eSakal", "raw_content": "\nशहराच्या भाजीपाला पुरवठ्याचे चित्र संपाच्या प्रतिसादावर अवलंबून\nगुरुवार, 1 जून 2017\nपुणे - शेतमालाला हमीभाव आणि कर्जमुक्ती या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला किती प्रतिसाद मिळतो, यावरच शहराच्या भाजीपाला पुरवठ्याचे चित्र अवलंबून आहे. गुरुवार (ता. 1) पासून हा संप सुरू होणार असला, तरी याचे प्रत्यक्ष परिणाम हे शनिवारपासून दिसू लागतील.\nपुणे - शेतमालाला हमीभाव आणि कर्जमुक्ती या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला किती प्रतिसाद मिळतो, यावरच शहराच्या भाजीपाला पुरवठ्याचे चित्र अवलंबून आहे. गुरुवार (ता. 1) पासून हा संप सुरू होणार असला, तरी याचे प्रत्यक्ष परिणाम हे शनिवारपासून दिसू लागतील.\nसंप सुरू होणार असल्याने आज बाजारातील आवक वाढेल, असा अंदाज होता. परंतु भाजीपाल्याची नियमित आवक झाली आहे. रात्री काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पाठवला होता, त्यामुळे त्याची उद्या विक्री होईल. शहरातील किरकोळ विक्रेत्यांनी आवश्‍यक त्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करून ठेवला असला, तरी गुरुवारीदेखील त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाऊ शकते. त्यांच्याकडे माल साठविण्याच्या मर्यादा असल्याने दोन ते तीन दिवसच तो पुरवठा राहू शकतो. शेतमालाची वाहतूक रोखली, तर त्याचाही परिणाम पुरवठ्यावर होईल.\nपणन मंडळाच्या सहकार्याने शहराच्या विविध भागांत ठराविक दिवशी आठवडे बाजारात भाजीपाला विक्री होते. हे आठवडे बाजार सुरू राहणार आहेत, अशी माहिती पणन मंडळाच्या सूत्रांनी दिली. या आठवडे बाजारात सहभागी झालेल्या शेतकरी गटांनी संपाविषयी कोणतीही भूमिका घेतलेली नाही, तसेच त्याविषयी आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही, असेही सूत्रांनी नमूद केले. त्यामुळे आठवडे बाजारातूनही नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो. उपनगरात काही ठिकाणी शहराजवळील गावातील भाजीपाला उत्पादक थेट विक्री करतात. ते या संपात सहभागी होणार की नाही याबाबतचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होईल. भाजीपाला पुरवठा विस्कळित झाल्यास भाववाढीचा धोका आहे. भाजीपाल्याबरोबरच दूधपुरवठाही थांबविण्याचा इशारा आंदोलनकांनी दिला आहे. पुण्यात प्रतिदिन 15 लाख लिटर दूध विक्री होते. त्यापैकी पाच लाख लिटर दूध हे पुणे जिल्ह्यातूनच गोळा केले जाते, उर्वरित दूध इतर जिल्ह्यातून येते. दूध वाहतूक सुरळीत राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\n'शेतकऱ्यांनी माल आणला तर विक्री करावीच लागेल. संपाला किती प्रतिसाद मिळतो, यावर पुढील उपाययोजना कराव्या लागतील. या परिस्थितीचा अंदाज घेऊन शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था करू.''\n- दिलीप खैरे, मुख्य प्रशासक, बाजार समिती\n'शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे; परंतु उद्या (गुरुवार) बाजारात शेतकऱ्यांनी माल आणला, तर त्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्या मालाची विक्री करणार आहोत.''\n- शिवलाल भोसले, अध्यक्ष, अडते असोसिएशन\nमार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात होणारी प्रतिदिन सरासरी आवक\n* भाजीपाला : 60 ते 80 ट्रक.\n* बटाटा : 40 ते 50 ट्रक\n* कांदा : 70 ते 80 ट्रक\n* पालेभाज्या : सध्या तापमानामुळे पालेभाज्यांची आवक कमी\n* परराज्यांतून हिरवी मिरची, कोबी, मटार, गाजर, शेवगा यांची मर्यादित आवक\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/our-branches-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:28:38Z", "digest": "sha1:ZGECN3N647S5VYDFUO73BJZCOHH5TVEI", "length": 6196, "nlines": 102, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank | Present Chairman Marathi", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nअ.नं. मुख्य कार्यालय/शाखा पत्ता फ़ोन.नं./फँक्स नं. व्यवस्थापक MICR CODE NO\n१. मुख्य कार्यालय ७/२३,२४, अडत पेठ,\nइचलकरंजी पिन - ४१६११५\nजि.कोल्हापूर टे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nफँक्स नं. (०२३०) २४३०५९८ मॅनेजर श्री.जिवंधर भाऊ चौगुले 416432201\n२. मुख्य शाखा इचलकरंजी ७/२३,२४, अडत पेठ,\nइचलकरंजी पिन - ४१६११५\nजि.कोल्हापूर टे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nफँक्स नं. (०२३०) २४३०५९८ श्री.गजानन शंकर पांढरपट्टे 416432201\n३. जयसिंगपूर शाखा गल्ली नं.११ ,\nरत्नश्री मिरजे कॉम्प्लेक्स ,\nजि.कोल्हापूर टे. नं.: (०२३२२) २२४१४५,२२४१५४ श्री.निलेश दादासो बागणे 416386154\n४. सांगली नाका शाखा\nइचलकरंजी वार्ड नं . ८,\nजिल्हा: कोल्हापूर. टे. नं.: (०२३०) २४३०१२५,२४३०१२६ श्री.महादेव बाळाप्पा पांडेगावे 416432202\nरुई चंदूर रोड,कबनूर -४१६१२९\nटे. नं.: (०२३०) २४३०१०७, २४३०१०८\t श्री.राहुल धनपाल मडके\n६. सांगली शाखा पुजारी प्लॉट, विश्रामभाग,गणेश मंदिर जवळ,सांगली-४१६४१६\t टेलीफोन न. (०२३३) २३०२६६१, २३०२६६२ श्री.अभिनंदन चिंचवाडे\n७.\t माणगाव शाखा बस स्टाप चौक, माणगाव-४१६११८\t टेलीफोन न. (०२३०) २४८११०८ श्री.सचिन कलगोंडा पाटील\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१७-२०१८ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/ranbir-denies-to-work-with-ranveer-1077301.html", "date_download": "2018-08-21T14:22:04Z", "digest": "sha1:CYVAIOCVWKZBFGJUL2K4DPTDXUMQPQDA", "length": 6202, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "‘तख्त’मध्ये विकीऐवजी रणबीर असता... | 60SecondsNow", "raw_content": "\n‘तख्त’मध्ये विकीऐवजी रणबीर असता...\nकरण जोहरने नुकतीच त्याच्या आगामी ‘तख्त' या बिग बजेट चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे ‘ऐ दिल है मुश्कील' या चित्रपटानंतर करणने पुन्हा एकदा दिग्दर्शकाची धुरा सांभाळण्यास तयार झाला आहे. ‘तख्त'मध्ये बड्या स्टारकास्टची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशलच्या जागी रणबीर कपूरची निवड करण्यात येणार होती. मात्र रणबीरने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे.\n'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 14 जून रोजी दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. त्याच शहीद औरंगजेबच्या वडिलांनी भारत-पाक शांततेसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपण एक पाऊल पुढे टाका आम्ही शंभर पावले टाकू असे आवाहनही केले आहे.\nAsian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक\nभारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने आशिया क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली आहे. दिव्याने 68 किलो वजनीगटात तैवानच्या चेन वेनलिंगला 10-0 असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. भारतासाठी हे आतापर्यंतचे चौथे कांस्यपदक आहे. काल भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकुण दहा पदकांची कमाई केली आहे.\nइराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट\nइराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्यात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://malatinandan.blogspot.com/2007/03/blog-post_4652.html", "date_download": "2018-08-21T14:13:50Z", "digest": "sha1:TZVX67O5L7M3Q6VY6WMI3XQF5GGJOC4O", "length": 2630, "nlines": 51, "source_domain": "malatinandan.blogspot.com", "title": "malatinandan: कळावे लोभ असावा..", "raw_content": "\nवडिलांची बूज राखली जाई\nकोट टोपी अन् बार काड्यांची छत्री\nयांचाही आदर वाटत होता\nगावाकडचा 'म्हातारा', शहरातले 'बाबा'\nवेदवाक्यासमान त्यांचा शब्द वाटत होता\n'कुलस्वामिनी कृपेंकरून' इत्यादि नंतर\n'वडिलांचे विनंतीस मान देऊन.......'\nबाकी नांवे छापण्याची कुलीनता होती\nपुढें निमंत्रणे मोअर प्रॅक्टिकल झाली\n'मिस्टर अँड मिसेस इन्व्हाईट कॉर्डियली'\nनीड टु नो पॉलिसीचा बोलबाला झाला\nआता तोही एक इतिहास झाला.\n'नितु वेडस् चिंपू' ; एस्सेमेस आला\nकॉलबॅक तुम्ही करायचं आहे,\nत्यांच्या मोबाईलला इनकमिंग फ्री आहे\nकुठून कुठे आलो; पहायचीही सवड नाही\nकार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरीही\nज्योतिषशास्त्र - कांही उत्तर्रं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/integration-dombivli-brahmin-knowledge/", "date_download": "2018-08-21T14:41:59Z", "digest": "sha1:7YGDKIKJNA2OEMQSC3CCZ4LVCJSU26FN", "length": 30830, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Integration Of Dombivli Brahmin Knowledge | डोंबिवलीत ब्राह्मण ज्ञातींचे एकत्रिकरण | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nडोंबिवलीत ब्राह्मण ज्ञातींचे एकत्रिकरण\nजातीपातीचे राजकारण योग्य नाहीच, त्यातही द्वेषाने वागणून देणे अथवा अपमानास्पद बोलणे कधीही उचित नाही. त्यामुळे यापुढे अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अन्याय कोणावरही करायचा नाही आणि करवूनही घ्यायचा नाही. डोंबिवलीत संपन्न झालेल्या ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत एकमताने हे ठरवण्यात आले.\nठळक मुद्देअन्याय खपवून घेतला जाणार नाही :ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षपदी प्रज्ञेश प्रभूघाटे यांची निवड\nडोंबिवली: जातीपातीचे राजकारण योग्य नाहीच, त्यातही द्वेषाने वागणून देणे अथवा अपमानास्पद बोलणे कधीही उचित नाही. त्यामुळे यापुढे अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अन्याय कोणावरही करायचा नाही आणि करवूनही घ्यायचा नाही. डोंबिवलीत संपन्न झालेल्या ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत एकमताने हे ठरवण्यात आले. ब्राह्मणांनीही एकत्र येण्याची नितांत गरज असून त्यासाठी डोंबिवलीसह परिसरातील ब्राह्मणांनी एकत्र यावे, संघटीत व्हावे असे आवाहन ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले.\nयेथिल ब्राह्मण सभेमध्ये मंगळवारी रात्री घेण्यात आलेल्या सभेमध्ये संघटनात्मक कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रज्ञेश प्रभुघाटे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तर संदीप पुराणिक हे महासंघाचे कार्यवाह म्हणुन काम बघतील मानस पिंगळे, प्रदीप जोशी हे उपाध्यक्ष, निलेश विरकर सहकार्यवाह, विवेक परांजपे कोषपाल, मनिषा धोपटकर सहकोषपाल, तर डॉ. अरुण नाटेकर, माधव घुले, प्रशांत जोशी, नारायण रत्नपारखी, हेमंत पाठक, मुकुंद कुलकर्णी, डॉ.विनय भोळे हे सल्लागार पदी नियुक्त करण्यात आले. तसेच वासुदेव रायकर, अनघा बोंद्रे, उन्मेश शेवडे, अनुजा कुलकर्णी, अनिकेत घमंडी, वैशाली कोरडे, प्रदीप म्हसकर, प्रसाद शुक्ल, अभिजित कानेटकर हे सदस्यपदी नियुक्त करण्यात आले. नव्या कार्यकारणीच्या पहिल्या बैठकीत महिला समिती, शिक्षण समिती, सांस्कृतिक समिती, जनसंपर्क आणि प्रसिद्धी समिती, युवा समिती अशा समिती नेमण्यात आल्या असून आगामी बैठकीत त्या समितीमध्ये कार्यरत असणा-या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे प्रभुघाटे यांनी सांगितले. पण ब्राह्मणांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून संघटीतपणे कार्यरत असणे आवश्यक आहे, त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ज्ञातींसह महासंघाचे सभासद व्हा असे आवाहन यावेळी करण्यात आले.\nbrahman mahasanghdombivaliDevendra Fadnvisब्राह्मण महासंघडोंबिवलीदेवेंद्र फडणवीस\nग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे निधन\nमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातल्या ''त्या'' बंद पाकिटाची गोष्ट \n..तर महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता-अशोक समेळ\nठाकुर्लीतील रेल्वे फाटक बंद, चोळेगाव, सारस्वत कॉलनी, जोशी हायस्कूल परिसरात वाहतूक कोंडी\nमुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांविरुद्धचा तक्रारी अर्ज सोलापूर पोलीसांनी काढला निकाली\nप्रोबोस स्फोटाचा अहवाल दडवण्याचा प्रयत्न\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nभातसा धरणाचे ५ दरवाजे उघडले\nविद्युत मंडळाच्या ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल व कॉपर कॉइलची चोरी\nगाण्यांच्या सुरांवर थिरकले घुंघरू, ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर बहारदार नृत्यझंकार\nखाडीकिनाऱ्यावर जैविक कचऱ्याचे ढीग\nविद्युत वाहिन्यांखालील उद्यानांच्या वापरावर मर्यादा\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/2018/04/", "date_download": "2018-08-21T14:34:48Z", "digest": "sha1:GVXEMZOUAKY5FWDWTOJ6PAWQPRVREVLH", "length": 7644, "nlines": 253, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "2018 April Archive - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\nadmin | जैवविविधता |\nदरवर्षी, महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, दाभोळ, गावखडी येथील गावकरी एका हृदयस्पर्शी सोहळ्याचे साक्षीदार बनतात कारण या किनाऱ्यांवर नव्याने जन्माला आलेली हजारो ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची पिल्ले निळ्या समुद्रात जाण्यासाठी त्यांचे चिमुकले पाऊल उचलतात.\nया जिल्ह्यांने देशाला ऊत्तमोत्तम नररत्ने व तीन भारतरत्ने बहाल केली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://viveksindhu.com/", "date_download": "2018-08-21T13:22:46Z", "digest": "sha1:XTD3BKDISFVJKD66HMPYSCNO5SWR5U2V", "length": 4059, "nlines": 71, "source_domain": "viveksindhu.com", "title": "Latest Marathi News | Latest top marathi news | Live Beed District News | Daily Vivek Sindhu - विवेक सिंधु", "raw_content": "\nस्ञि जन्माचा अभिमान बाळगा -डॉ.शुभदा लोहिया\nपू.नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार काळम पाटील यांना जाहिर\nपाऊस थांबताच रस्त्याचे काम पुर्ण करू\nश्रीमती आशा रतनदास खाडे-जाधवर याचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न\nआपल्या देहाचा उपयोग विधायक कार्यासाठी करावा\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती\nमध्य रेल्वेत २५७३ ‘अप्रेन्टिस’ची भरती\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि.(RCFL) मध्ये ‘ऑपरेटर ट्रेनी’ पदांची भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ८६ जागांसाठी भरती\nगोवा नेव्हल एरिया हेडक्वार्टर येथे ‘ड्रायव्हर’ पदांची भरती\nमहेश अर्बन को.ऑप. बँक लि. बँकेच्या अंबाजोगाई शाखेचा शनिवारी शुभारंभ\n'आझोला उत्पादन' व 'गांडूळखत निर्मिती' प्रकल्पाचे उदघाटन\nसुरक्षित गर्भपात व कुटुंब नियोजन सेवेसाठी कटिबद्ध : डॉ. संजय बनसोडे\nकेजमध्ये तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nअंबाजोगाईत वकिलांची निघाली संविधान सन्मान रॅली\nवैभव आजले, सागर बहीर यांची युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड\nशाळेवरील मुलांना वह्या,पुस्तकाचे वाटप\n72 वृक्ष लावून स्वातंत्र्यदिन साजरा केला\nबीड जैन स्थानक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण\nग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र दिन उत्साहात\nडिघोळअंबा येथे स्वातंत्रदिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-21T13:49:57Z", "digest": "sha1:VUAKWK6GVFVVGU3XI5OYBKKBM6X26YBZ", "length": 9986, "nlines": 97, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "तिहेरी तलाक विरोधी विधेयक आता पुढच्या अधिवेशनात | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nतिहेरी तलाक विरोधी विधेयक आता पुढच्या अधिवेशनात\nMahadev Gore 10 Aug, 2018\tठळक बातम्या, राजकारण, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली : मुस्लिम महिलांना घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार देणारं तिहेरी तलाक विरोधी विधेयक पुन्हा लांबणीवर पडलं आहे. सरकारच्या वतीन हे विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात येणार होत पण याबाबत सर्वपक्षीय एकमत होऊ न शकल्यामुळे हे विधेयक आता पुढच्या अधिवेशनात राज्यसभेत सादर करण्यात येईल.\nसर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक विरोधी कायदा करण्याचे निर्देश गेल्या वर्षी केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडण्यात आले होते. तेव्हा लोकसभेत पास झाल्यावर राज्यसभेत विरोधी पक्षांनी या विधेयकातील काही तरतूदींवर आक्षेप घेतल्यामुळे ते पास होऊ शकले नाही. हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आले होते.\nसंसदीय समितीच्या वतीने संशोधन करून या विधेयकात काही बदल सुचवले होते. गुरुवारी या विधेयकात कॅबिनेटने तीन महत्त्वपूर्ण बदलही केले आहेत. राज्यसभेत भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) सरकारला बहुमत नाही. तसंच विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सर्व पक्षांमध्ये एकमत झाले नाही . त्यामुळे हे विधेयक पुढे ढकलण्यात आले. तिहेरी तलाक विरोधी विधेयक पास करण्यासाठी सरकार अध्यादेश आणणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.\nया विधेयकावर अण्णाद्रमुक आणि बीजेडी या दोन पक्षांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या उपसभापती निवडणुकीत अण्णाद्रमुकने भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे येत्या काळात ते तिहेरी तलाक विरोधी विधेयकास पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nPrevious शिरपुरात दुय्यम निबंधक तर अमळनेरात अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात\nNext केंद्राचे राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्यास नकार\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-p330-point-shoot-digital-camera-black-price-p2ULNa.html", "date_download": "2018-08-21T13:52:10Z", "digest": "sha1:5NTKM5AY4KW3IMUMNZUASL32VCKKJZRO", "length": 20070, "nlines": 474, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 15,949)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 13 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nफोकल लेंग्थ 5.1 - 25.5 mm\nअपेरतुरे रंगे f/1.8 - 5.6\nकाँटिनूपूस शॉट्स UP to 10 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 32 Languages\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.2 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/1.7 Inches\nशटर स्पीड रंगे 1/4000\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 60 sec\nपिसातुरे अँगल 24 mm Wide Angle\nआसो रेटिंग ISO 80-3200\nमॅक्रो मोडे 3 cm\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 pixels (Full HD)\nड़डिशनल डिस्प्ले फेंटुर्स Anti-reflection Coating\nऑडिओ फॉरमॅट्स AAC, WAV\nमेमरी कार्ड तुपे SD\nइनबिल्ट मेमरी 15 MB\nउपग्रदेहाबळे मेमरी Yes; Up to 32 GB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफ्लॅश मोडस Auto Flash\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 555 hrs\nनिकॉन कूलपिक्स प्३३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathakrantimorcha-maratha-reservation-agitation-financial-support-133813", "date_download": "2018-08-21T14:29:15Z", "digest": "sha1:EBWMI5TTBFUXCE2VTNAWU5TUIWBPM3FG", "length": 16123, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha maratha reservation agitation Financial support #MarathaKrantiMorcha आर्थिक आधारावर आरक्षणाचा विचार | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha आर्थिक आधारावर आरक्षणाचा विचार\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nनवी दिल्ली - जातीच्या आधारावरील आरक्षणासाठी उच्चवर्गातील जातींकडून विविध राज्यांत होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक आधारावर सर्वच जातींसाठी आरक्षण देण्याचा कायदा करण्याबाबत मोदी सरकारमध्ये प्राथमिक पातळीवर व पडद्याआडून, पण गंभीरपणे खल सुरू झाल्याची माहिती आहे. याबाबत खुद्द एका केंद्रीय मंत्र्यांकडून याबाबतचा गौप्यस्फोट केला गेला व या मुद्द्याची चर्चा सुरू झाली. रामदास आठवले यांनी राज्यसभेत अचानक हा मुद्दा मांडताना सांगितले, की सर्वांनाच आर्थिक निकषांवर आरक्षण देणारा कायदा करण्याची तातडीची गरज आहे.\nनवी दिल्ली - जातीच्या आधारावरील आरक्षणासाठी उच्चवर्गातील जातींकडून विविध राज्यांत होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक आधारावर सर्वच जातींसाठी आरक्षण देण्याचा कायदा करण्याबाबत मोदी सरकारमध्ये प्राथमिक पातळीवर व पडद्याआडून, पण गंभीरपणे खल सुरू झाल्याची माहिती आहे. याबाबत खुद्द एका केंद्रीय मंत्र्यांकडून याबाबतचा गौप्यस्फोट केला गेला व या मुद्द्याची चर्चा सुरू झाली. रामदास आठवले यांनी राज्यसभेत अचानक हा मुद्दा मांडताना सांगितले, की सर्वांनाच आर्थिक निकषांवर आरक्षण देणारा कायदा करण्याची तातडीची गरज आहे. खुद्द एका मंत्र्यांकडूनच हा विचार संसदेत मांडला गेल्यावर पत्रकारांनी भाजपच्या गोटात चाचपणी सुरू केली तेव्हा या पर्यायावर पक्षांतर्गत विचार सुरू झाल्याचे सूत्रांनी मान्य केले.\nजाट (हरियाना), गुजर (राजस्थान), पाटीदार (गुजरात) व मराठा (महाराष्ट्र) या प्रभावशाली जातींकडून होणाऱ्या आरक्षणासाठीच्या आंदोलनांनी गेली काही वर्षे त्या-त्या राज्यांत अशांतता आहे. आरक्षणाचा आर्थिक आधारावर यासाठीच्या घटनादुरुस्तीच्या प्राथमिक अवस्थेतील चर्चेला २०१९ च्या निवडणुकीनंतर बळ मिळेल; कारण तोवर राज्यसभेतही भाजपचे बहुमत आलेले असेल, असे सांगितले जाते. सामाजिक प्रभावशाली जातींमधून होणारी आरक्षणाची मागणी आर्थिक निकषाचा कायदा केल्यावर आपोआप पूर्ण होईल व घटनेने दिलेले आरक्षणाचे प्रमाणही कायम राहील, असेही भाजपमधून सांगितले जाते. अर्थात, अशा घटनादुरुस्तीसाठी सध्या भाजपकडे एकत्रित संख्याबळ तेवढे नाही. त्यामुळे सरकारच्या नेतृत्वाने तूर्त जाहीर चर्चा नको, असे बजावल्याचे समजते.\nआरक्षणाच्या मुद्द्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास हार घालून आज पाठिंबा दर्शविण्यात आला. आठवले यांनी सांगितले, की शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी घेतलेला आरक्षण निर्णय दूरदृष्टीचा होता, यासाठीच मी या वेळी हजर होतो. या मुद्द्यावर राज्यसभेत कोणतीही चर्चा नव्हती. मात्र, आठवले यांनी शून्य प्रहर संपता संपता अचानक हा मुद्दा मांडला. ते म्हणाले, की मागासांच्या तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासह जाट, पाटीदार, गुजर, मराठा, ब्राह्मण आदी सर्व जातींतील आर्थिक दुर्बलांना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा करूनही न्यायालयात हा मुद्दा सुनावणीच्या पातळीवर आहे. तेथे आरक्षणाच्या घटनादत्त प्रमाणाचा निकष लावला जाणार. त्यामुळे यावर घटनादुरुस्ती करून आर्थिक निकषांवर आरक्षणाचा नवा कायदा करणे गरजेचे आहे.\nआरक्षण आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र सदनातही धडक दिली. आरक्षणाची मागणी करून या आंदोकांनी महाराष्ट्र सदन परिसरात सकाळी जोरदार घोषणाबाजी केली. खासदार संभाजीराजे भोसले या वेळी उपस्थित होते.\nमुंबई मराठा क्रांती मोर्चा\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nउस्मानाबाद : मातंग समाजाकडून आक्रोश मोर्चा\nउस्मानाबाद : मातंग समाजावरील अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून...\nविनयभंग प्रकरणी मंगेशी देवस्थानचा पुजारी पोलिसांना शरण\nपणजी (गोवा) : फोंडा तालुक्यातील मंगेशी देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/wonders/panhalekaji-caves/", "date_download": "2018-08-21T14:37:51Z", "digest": "sha1:CPEPARHJI7EL54OSU4JXO7VWRDZFGB5Z", "length": 9944, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "पन्हाळेकाजी लेणी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळेकाजी येथे २९ लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतकं आपले गतवैभव सांभाळत उभा आहे. दापोली तालुक्यात डोंगराळ भागांतून २० कि.मी. प्रवास केल्यावर दापोली– दाभोळ रस्त्यावर नानटे गावाजवळ पन्हाळेकाजी या लेण्यांचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळतो. हा लेणी समूह खोदण्याची सुरुवात दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात झाली असून ती पुढे अनेक शतकं चालू असावी असे मानले जाते.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - वर्षभर\nपन्हाळेकाजी ही प्राचीन लेणी १९७० साली दाभोळचे इतिहासप्रेमी श्री. अण्णा शिरगांवकर यांच्यामुळे प्रकाशझोतात आली. पन्हाळेकाजी गावांत त्यांना १२ व्या शतकातील ताम्रपट सापडला ज्याच्या अनुषंगाने हे ठिकाण शोधण्यात आले. आता हे ठिकाण पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून एकूण २९ गुंफा असलेली ही लेणी व त्यातील अप्रतिम शिल्पकलेचा नमुना पाहाण्यासाठी हातात भरपूर अवधी हवा.\nयेथील नोंद घेण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे हीनयान बौध्द पंथ, वज्रयान पंथ आणि नाथ पंथ अशा विविध पंथांतील शिल्पांबरोबरच गणपती, लक्ष्मी, शिव, सरस्वती आदी देवतांच्या मूर्तीही इथे आढळतात. गेल्या हजार वर्षांचा आपला गौरवशाली इतिहास जपणारी पन्हाळेकाजी लेणी हे अतिशय शांत व रमणीय ठिकाण पर्यटकांना एका वेगळ्याच विश्वाची अनुभूती देऊन जातं.\nश्री दशभुजा गणेश, हेदवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/politics/", "date_download": "2018-08-21T13:46:07Z", "digest": "sha1:7DL2DF2H4MPQLPNLFWUDLQEIXDWKKILM", "length": 17577, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Political News | Marathi News | Janshakti | eJanshakti.com", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nआज राहुल गांधी यांनी पक्षात केले मोठे फेरबदल\n21 Aug, 2018\tfeatured, ठळक बातम्या, राजकारण, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली-काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद हाती घेतल्यापासून राहुल गांधी हे सातत्याने पक्षांतर्गत मोठे फेरबदल करताना दिसत आहेत. या बदलांतर्गतच त्यांनी मंगळवारी अनेक मोठ्या नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे त्यांनी कोषाध्यक्षपद सोपवले आहे. २० वर्षापेक्षा अधिक काळ ही जबाबदारी पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा …\nपाकिस्तानचा दौरा सिध्दूला भोवला ;देशद्रोहाचा खटला दाखल\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, राजकारण, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंग सिध्दू यांना चांगलंच भोवलंय. मुजफ्फरपुरमध्ये सिध्दू यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला असून याचिकाकर्ते अधिवक्ता सुधीर ओझा यांनी हा खटला दाखल केलाय. पाकिस्तानच्या सेनाप्रमुखांची गळाभेट घेतली …\nयोगी आदित्यनाथ यांना कोर्टाने फटकारले\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, राजकारण, राष्ट्रीय 0\nगोरखपूर-गोरखपूर येथील २००७ मधील प्रक्षोभक भाषणाप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी चांगलेच फटकारले. योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रक्षोभक भाषणाप्रकरणी खटला का चालवू शकत नाही, असा सवाल सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला विचारला आहे. उत्तर प्रदेशमधील तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता. २००७ मध्ये …\nसांगली महापौरपदी भाजपाच्या संगीता खोत \n20 Aug, 2018\tठळक बातम्या, राजकारण, राज्य 0\nसांगली-सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. बहुमतात असलेल्या भाजपाने आपल्या सदस्यांना गोवा सहलीला पाठविले होते. सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. भाजपाकडून संगीता खोत, सविता मदने यांनी अर्ज दाखल …\nमध्य प्रदेशातील शाळेच्या पाठ्यपुस्तकात अटलजींचा धडा\n19 Aug, 2018\tठळक बातम्या, राजकारण, राष्ट्रीय 0\nजयपूर : मध्य प्रदेशातील शाळेच्या पाठ्यपुस्तकात लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांना वाचायला मिळणार आहे. शाळांच्या पाठ्यपुस्तकात अटलजींच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी ज्या राष्ट्रीय नेत्यांच्या कथांचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केला जातो. त्याअंतर्गतच अटलजींच्या जीवनचरित्राचा …\nकाँग्रेसने नेते मणिशंकर अय्यर यांचे निलंबन रद्द \n19 Aug, 2018\tfeatured, ठळक बातम्या, राजकारण, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली-निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यामुळे काँग्रेसने ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचे निलंबन करण्यात आले होते अखेर हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. गुजरात निवडणूकी दरम्यान अय्यर यांनी मोदी यांच्यावर नीच प्रवृत्तीचा माणूस असा शब्दात टीका केलेली होती, त्यानंतर सर्वत्र काँग्रेसवर टीका होऊ लागली होती त्यामुळे अय्यर …\nनवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसमधून निलंबित करा-भाजपची मागणी\n19 Aug, 2018\tठळक बातम्या, राजकारण, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली – काल पाकिस्तानचे माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या समारंभात माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमाल जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. याच मुद्यावरून भाजपने नवज्योत सिध्दूवर जोरदार टिका केली आहे. राहुल …\n‘त्या’ उमेदवारांना बजावली नोटीस\n19 Aug, 2018\tखान्देश, जळगाव, राजकारण 0\n नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत खर्चाचा तपशील न देणार्‍या तब्बल २०७ उमेदवारांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. महानगरपालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. यात ३०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या उमेदवारांनी निवडणुक लढविली परंतु निकाल लागल्यानंतर १५ दिवस उलटूनही निवडणुकीचा खर्च उमेदवारांकडून सादर केला जात नसल्याने मनपा प्रशासनाकडून नोटीसा बजावियात …\nमुक्ताईनगरच्या उपनगराध्यक्षपदी मनिषा पाटील\n येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मनीषा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणुकीनंतरची पहिला सभा शनिवारी पार पडली. यात प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांंजली वाहण्यात आली. त्यानंतर,उपनगराध्यक्ष निवड, स्विकृत नगरसेवकांची निवड प्रकीया पारपडली. उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका मनिषा प्रवीण पाटील यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड …\n19 Aug, 2018\tखान्देश, जळगाव, राजकारण 0\n तालुक्यातील आसोदा येथील ग्रामसभेत विविध नागरी समस्यांवरून ग्रामस्थांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. घरकुलांचे प्रलंबित प्रस्ताव, गावातील तोडलेल्या स्वच्छतागृहांमुळे होणारी असुविधा, शौचालयांसह विविध मूलभूत प्रश्‍नांवर शनिवारी झालेल्या आसोदा येथील ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नबाबाई बिर्‍हाडे होत्या. तथापि, अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील शासकीय अधिकार्‍यांनी ग्रामसभेला …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/602", "date_download": "2018-08-21T14:10:29Z", "digest": "sha1:K2QMKSYK6JWOV4ARPL2FPD4UDF4VDG3A", "length": 6005, "nlines": 68, "source_domain": "aisiakshare.com", "title": " (का? का? का?) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n(मुळ भांडवल आमचेच, म्हणजे हे\nअवेळीही कुणी का लिहीत जाती\nदिवसा रातीही का जागे राहती\nका न त्यांचे कॉम्पुटर जळती\nका न त्यांचे किबोर्ड तुटती\nप्रतिसाद नच का कुणी देती\nवेळेवर का सारेच झोपती\nप्रतिसाद देण्या तुम्ही का थांबले\nगिनीपिग उगा का प्रथम धजावले\nकंपुबाज सारे का जमून येती\nयेथे येवूनी कट्ट्यावर का जाती\nका संपादक उगाच येथे असती\n\"की, आम्ही येथे आहो\" असे सांगती\nहा मी एकटाच का कधीचा बोलतो\nयेथे कविताहूनही का येथेच विडंबतो\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%82_%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-08-21T13:39:27Z", "digest": "sha1:QSHBYIXV2V3NFHAYS3YUPG57L4WPSQMO", "length": 3126, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सियानफां ह्वांगला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसियानफां ह्वांगला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सियानफां ह्वांग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसियानफ़ां ह्वांग (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.youtube.com/watch?v=RN8ygrO_Wxs", "date_download": "2018-08-21T14:45:08Z", "digest": "sha1:PWNOULARQNFLBGBALELLX5QYMS2KQ2N7", "length": 8117, "nlines": 146, "source_domain": "www.youtube.com", "title": "Avinasch chavhan case latur, classes clash latur 080718 - YouTube", "raw_content": "\nचव्हाण खून: सहाही आरोपींना वाढीव पोलिस कोठडी\nलातूर: जिल्हाभर आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चेत असलेल्या स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण खून प्रकरणातील सहाही आरोपींना आज न्यायालयात उभे करण्यात आले. या सर्वांना आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सहा जणात प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा, किरण गहेरवार, अक्षय शेंडगे, महेशचंद्र गोगडे (रेड्डी), शरद घुमे आणि परवा सापडलेला पिस्तूल विकणारा केजचा रमेश मुंडे यांचा समावेश आहे. तीन दिवसांच्या वाढीव पोलिस कोठडीमुळे आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता मानली जात आहे. या प्रकरणातला मास्टरमाईंड चंदनकुमार मानला जात असला तरी यात आणखी काही क्लास संचालकांचा सहभाग असल्याचे मानले जात आहे. आरोपींना न्यायालयात आणले जाणार याची माहिती असल्याने आजही न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या कक्षात पोलिस आणि वकिलांचीच मोठी गर्दी होती. मागच्या वेळी या आरोपींना जीपमधून आणले होते. यावेळी व्हॅनमधून आणण्यात आले. व्हॅन न्यायालयाबाहेरच लावण्यात आल्या होता.\nअविनाश चव्हाण यांचा या गोष्टी चंदनकुमार याला खटकल्या - म्हणून संपवलं - Duration: 1:38. Real Indian News 57,069 views\nस्पेशल रिपोर्ट : हत्याकांडाचा लातूर पॅटर्न, व्यावसायिक वादातून अविनाश चव्हाणांची हत्या - Duration: 5:59. ABP Majha 129,845 views\nलेखी प्रश्नोत्तरांवर चर्चेची टाळाटाळ : आबा बागुलांनी फटकारले - Duration: 5:47. Journalist Sharad Lonkar 1,346 views\nकोचिंग क्लास संचालक हत्या प्रकरण : पोलिसानी चुकीचा पंचनामा केल्याचा आरोपीच्या कुटुंबियांचा आरोप - Duration: 1:57. Eenadu India Marathi 22,642 views\nआंबेनळी घाट अपघात कोणाच्या चुकीमुळेया अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत संशयाच्या भोव-यांत सापडलेत - Duration: 2:20. News18 Lokmat 538,633 views\nअविनाश चव्हाण हत्याप्रकरण मास्टरमाईंड दुसराच नातेवाइकांनी वर्तवली श्यकता - Duration: 1:28. maha report 48,168 views\nमुंबई/लातूर : अविनाश चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी माझा सुरक्षारक्षक नाही, निलंगेकरांचा दावा - Duration: 5:28. ABP Majha 184,778 views\nलातूर: अविनाश चव्हाण हत्या: खासगी शिकवणी चालकांशी बातचीत - Duration: 30:58. ABP Majha 50,618 views\nरगेल आ. रमेश कदमांची जेलमध्ये पोलिसांना शिवीगाळ - Duration: 1:56. MaxMaharashtra 481,459 views\nअविनाश चव्हाण हत्याप्रकरण मास्टरमाईंड दुसराच नातेवाइकांनी वर्तवली श्यकता - Duration: 2:04. Pratham Post 131,647 views\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/nivasi-mahayog-sadhana-shibir/", "date_download": "2018-08-21T14:32:57Z", "digest": "sha1:VC72VAKY7BO6NM3J62QCCAGCEGO5CN6T", "length": 5945, "nlines": 58, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "nivasi-mahayog-sadhana-shibir - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nनिवासी महायोग साधना शिबीर\nश्री वासुदेव निवास मध्ये महिन्याच्या प्रत्येक चौथ्या शनिवारी आणि रविवारी निवासी महायोग साधना शिबिराचे आयोजन केले जाते. निवासी साधना शिबिराला येऊ इच्छिणाऱ्या साधकांसाठी निवास आणि भोजनाची नि:शुल्क सुविधा श्री वासुदेव निवास मध्ये उपलब्ध आहे. निवासी साधना शिबिराला येऊ इच्छिणाऱ्या साधकांनी शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत श्री वासुदेव निवास मध्ये पोचावे. निवासी शिबिरासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाइन फॉर्म खाली देण्यात आला आहे.\nसर्व महायोग साधना शिबिरे ही केवळ कुंडलिनी शक्तिपात महायोग दीक्षा घेतलेल्या साधकांसाठीच असतात याची कृपया नोंद घ्यावी. कुंडलिनी शक्तिपात महायोग दीक्षा नसेल तर साधना शिबिरासाठी येऊ नये ही विनंती.\nनिवासी महायोग शिबिराची रूपरेषा\nसंध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत श्री वासुदेव निवास मध्ये आगमन.\nसाधना: संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा सात\nआरती: ७.३० ते ८.००\nभजन: ८.०० ते ८.३०\nउपाहार: ८.३० ते ९.३०\nमहायोग विषयक शंका समाधान: ९.३० ते १०.३०\nविश्रांती: रात्री १०.३० ते ५.००\nसामुदायिक साधना: पहाटे ५.०० ते ६.००\nवैयक्तिक उपासना: सकाळी ६.०० ते आठ\nसामुदायिक साधना: ८.०० ते ९.००\nमार्गदर्शन: सकाळी ९.०० ते ९.४५\nउपाहार: १०.०० ते १०.३०\nसामुदायिक विष्णूसहस्त्रनाम पाठ: १०.३० ते ११.३०\nमहाप्रसाद: दुपारी १२.०० ते १.३०, महाप्रसादानंतर शिबिराची सांगता\nनिवासी महायोग साधना शिबिरास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या साधकांनी खालील फॉर्म भरून सबमिट करावा.\nसाप्ताहिक सामुहिक साधना दर रविवारी सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत होईल. ९.०० ते ९.४५ महायोग संबंधी मार्गदर्शन आणि त्यानंतर अल्पोपहार होईल.\nसाप्ताहिक सामुहिक साधनेस उपस्थित राहण्याकरिता वरील फॉर्म भरून पाठविण्याची आवश्यकता नाही.\nसाप्ताहिक सामुहिक साधना ही केवळ कुंडलिनी शक्तिपात महायोग दीक्षा घेतलेल्या साधकांसाठीच आहे याची कृपया नोंद घ्यावी. कुंडलिनी शक्तिपात महायोग दीक्षा नसेल तर साप्ताहिक सामुहिक साधना येऊ नये ही विनंती.\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-tourist-injured-current-sea-water-122780", "date_download": "2018-08-21T14:33:25Z", "digest": "sha1:UATLOLEES4FUPIGFGC7ON4HI4VP4W2BZ", "length": 11810, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News tourist injured by current of Sea water उसळलेल्या लाटांच्या तडाख्यात पर्यटक जखमी | eSakal", "raw_content": "\nउसळलेल्या लाटांच्या तडाख्यात पर्यटक जखमी\nरविवार, 10 जून 2018\nमालवण - येथील राॅक गार्डन परिसरात काही पर्यटक समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने दगडावर पडून जखमी झाले. सुदैवाने काहीही जीवितहाणी झाली नाही. उसळलेल्या समुद्राच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी दगडावर बसलेल्या पर्यटकांचा अति उत्साहपणा नडला.\nमालवण - येथील राॅक गार्डन परिसरात काही पर्यटक समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने दगडावर पडून जखमी झाले. सुदैवाने काहीही जीवितहाणी झाली नाही. उसळलेल्या समुद्राच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी दगडावर बसलेल्या पर्यटकांचा अति उत्साहपणा नडला.\nमालवण येथे गेले दोन दिवस दमदार पाऊस कोसळत आहे. समुद्रही खवळलेला असल्याने जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. मालवण रॉक गार्डन परिसरात लाटा अधिकच उसळत आहेत. अनेक पर्यटक या लाटांचा आनंद लुटतात. त्यात काही अतिउत्साही पर्यटकही असतात. शनिवारी सायंकाळी असेच काही अति उत्साही पर्यटक मालवणात दाखल झाले. रॉक गार्डन पार्कींग ठिकाणी मोटार पार्क करून हे युवक पोलीस वसाहत मागील खडकाळ परिसरात उसळणाऱ्या लाटांचा आनंद लुटत होते. दगडांवर बसून सेल्फीही घेत होते.\nहे दृश्य रॉक गार्डन व्यवस्थापक उमेश हर्डीकर यांनी पाहिले. त्या पर्यटकांना ओरडून सूचना केल्या. तर काहींनी पर्यटकांचा हा अतिउत्साही पणा मोबाईल कॅमेरात कैद केला. याचवेळी उसळलेली मोठी लाट पर्यटकांच्या अंगावर धडकली. यात हे पर्यटक दगडात फेकले गेले. लाटेच्या तडाख्याने हे पर्यटक जखमी झाले. शूटिंग करणारे पर्यटक या पर्यटकांना वाचवण्यासाठी धावले. सुदैवाने सर्व पर्यटक बचावले. या घटनेत हे पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/confilct-legislative-assembly-due-chhatrapati-shivaji-maharaj-statue-131305", "date_download": "2018-08-21T14:34:05Z", "digest": "sha1:JDQ4JUCDNUWYA2YSS3FPCQQCJ4B5ZLMS", "length": 17538, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "confilct in the Legislative Assembly due to Chhatrapati Shivaji Maharaj statue छत्रपती शिवाजीं महाराजांच्या पुतळ्यावरून विधानसभेत रणकंदन | eSakal", "raw_content": "\nछत्रपती शिवाजीं महाराजांच्या पुतळ्यावरून विधानसभेत रणकंदन\nमंगळवार, 17 जुलै 2018\nनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची उंची कमी करीत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावेळी अतुल भातखळकर यांनी भलतेच विषय कशाला काढता, असे म्हटल्याच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ झाला.\nविरोधकांनी राजदंड पळविण्याचाही प्रयत्न केला. या गदारोळामुळे सभागृह चारवेळेस तहकूब करावे लागले. विरोधकांनी भातखळकर यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली. भातखळकर यांनी माफी मागितली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी भातखळकर यांना यापुढे सभागृहात भान ठेवून बोलण्याबाबत समज दिली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.\nनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची उंची कमी करीत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावेळी अतुल भातखळकर यांनी भलतेच विषय कशाला काढता, असे म्हटल्याच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ झाला.\nविरोधकांनी राजदंड पळविण्याचाही प्रयत्न केला. या गदारोळामुळे सभागृह चारवेळेस तहकूब करावे लागले. विरोधकांनी भातखळकर यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली. भातखळकर यांनी माफी मागितली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी भातखळकर यांना यापुढे सभागृहात भान ठेवून बोलण्याबाबत समज दिली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.\nमाजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर सभागृहात निवेदन केले. राज्य सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करीत असल्याचा आरोप केला. पुतळ्याची उंची साडेसात मीटरने कमी करीत तेवढीच उंची तलवारीची वाढविण्यात आली आहे. याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. त्यावेळी भातखळकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत कार्यक्रमपत्रिकेच्या व्यतिरिक्‍त भलतेच विषय कशाला काढता, असे वक्‍तव्य केले. या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ सुरू केला.\nयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कोठेही कमी करण्यात आलेली नाही. समुद्रातील लाटा आणि हवेचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा आम्ही उभारणार आहोत. त्यासाठी जेवढे पैसे लागतील ते सरकार देईल. दरम्यान, या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर धावून गेले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहात आणि बाहेर येऊन घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. भातखळकर यांना किमान एका दिवसासाठी का होईना निलंबित करावे, अशी मागणी केली. तर, अजित पवार यांनीही ते वक्‍तव्य मनुवादी विचाराचे असल्याचा आरोप करीत निलंबनाची मागणी केली.\nशिवसेनेच्या सदस्यांनीही जर अवमानजनक वक्‍तव्य केले असेल तर त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यावर भातखळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, असल्याचे सांगत माफी मागितली. त्यानंतरही गदारोळ थांबत नव्हता. याबाबत अजित पवार यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी केली. त्यावर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी हस्तक्षेप करीत गटनेत्यांची बैठक घेण्यास मान्यता दर्शविली. या बैठकीनंतर विधानसभा अध्यक्षांनी भातखळकर यांना भान ठेवून बोलावे, अशी समज दिली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.\nछत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची उंची कमी होता कामा नये. महाराजांबाबत काही उद्‌गार काढले असतील तर भातखळकर यांनी माफी मागावी.\n- सुनील प्रभू, आमदार, शिवसेना\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबतचा विषय हा भलता आहे की जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे, याचा निर्णय सभागृहाने घ्यावा. ज्या मानसिकतेने महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही त्या मानसिकतेचा कडाडून विरोध झाला पाहिजे.\n- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/raj-thackeray-criticised-government-rally-pune-133887", "date_download": "2018-08-21T14:33:00Z", "digest": "sha1:JM3ZVFJBUO33G4DPWUQYCVGVIDUOCICQ", "length": 16765, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raj Thackeray Criticised Government In Rally At Pune आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुण्यात गरजले राज ठाकरे....! | eSakal", "raw_content": "\nआरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुण्यात गरजले राज ठाकरे....\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nकेवळ आरक्षणच नव्हे तर नोटबंदी, परप्रांतीय आणि राम मंदिर या मुद्द्यांवरही राज ठाकरे यांनी भाषणातून सरकारवर निशाणा साधला.\nपुणे : शहरात आज (ता. 27 जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. गणेश कला क्रीडा येथे आयोजित या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे इतर कार्यकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी पुणे शहरासाठी विविध पदांवर कार्यकर्त्यांची निवड केली आहे. याप्रसंगी मंचावरुन कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.\nकेवळ आरक्षणच नव्हे तर नोटबंदी, परप्रांतीय आणि राम मंदिर या मुद्द्यांवरही राज यांनी भाषणातून सरकारवर निशाणा साधला. आपल्या भाषणात नेमकं काय टिकास्त्र राज ठाकरे यांनी सोडलं हे सांगणारे त्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :\nआरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार हे जनतेच्या भावनांशी खेळतंय.\nआरक्षण जातीवर नको, आर्थिक निकषावर दिले गेले पाहिजे.\nविश्वनाथ प्रताप सिंग म्हणजे घाणेरडा पंतप्रधान. त्यांनीच जातीचं विष देशात कालवलं.\nविरोधी पक्षात असतानाचा चंद्रकांत पाटलांचा फोटो (2011 चा फोटो) माझ्या मोबाईलमध्ये आहे. गळ्यात कापड आणि त्यावर 'मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे' असं लिहीलं होतं. मग सत्तेत येउन चार वर्ष झाले. काय केलं आतापर्यंत\nखासगी उद्योग धंद्यांना सरकार पाठिंबा देतंय, सरकारी उद्योग आणि सरकारी संस्था बंद पाडतंय हे सरकार, तर आरक्षण मिळेल कुठून\nमहाराष्ट्रातल्या स्थानिक 80 ते 90 टक्के मुलांना नोकऱ्या मिळणार असेल तर आरक्षणाची गरजच महाराष्ट्रात भासणार नाही.\nमहाराष्ट्रात जर खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या मराठा, धनगर अशा समाजातल्या तरुणांना मिळत नसेल तर त्या नोकऱ्या कुठे जात आहेत\nनोकऱ्यांबाबत महाराष्ट्रातल्या मुला मुलींची पोट भरु देत आणि उरलं तर परप्रांतीयांना दिलं जाईल.\nनोटबंदीवरुन सरकारनं देशात आर्थिक खड्डा खणला.\nज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची आता वेळ आली आहे.\nभाजपनं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nमहाराष्ट्राचा यूपी, बिहार करायचंय का झारखंड करायचंय\nआपण जातीवरुनच एकमेकांशी जुंपतो तर बाहेरच्या राज्यातील लोक हसतात आपल्यावर.\nअहमदाबादमध्ये पहिली पासून गुजरातीची सक्ती आहे. महाराष्ट्रात मराठी सक्तीची का होत नाही\nराहुल गांधींनी मोदींना एक मिठी मारली. मोदी बाहेरच्या देशात जाऊन इतक्या मिठ्या मारतात त्यात एका मिठीची भर पडली तर काय फरक पडला\nमाझ्या देशाचा पंतप्रधान देशाचा असावा, एका राज्याचा नव्हे.\nप्रत्येकाने आपापला धर्मा आपल्या घरात सांभाळावा. दुसऱ्या धर्माने तिसऱ्या धर्माला सांगू नये काय करायला पाहिजे अन् काय नको ते...\nनमाज पढताना लाउड स्पीकरची काय गरज नमाज घरात पढा ना\nराम मंदिर बांधण्याचं अमित शाहांना चार वर्षानंतर आठवलं\nमहाराष्ट्रातल्या राजकारणातील माझा ठोकताळा नेहमी बरोबर ठरतो.\nआरक्षणासाठी, दंगलींसाठी राजकारणी जनतेचा वापर करुन घेत आहेत.\nपुन्हा महाराष्ट्रातला मराठी बळी जाता कामा नये.\nदुसऱ्याची पोरं (दुसऱ्याने केलेल्या कामांचं श्रेय) कडेवर घेऊन फिरवण्यात काय आनंद आहे काय माहित शिवसेना आणि भाजपला\nमाझं शिक्षण आणि आरक्षण या विषयावर विचार सुरु आहे. त्यासाठी योग्य वेळी मी तुम्हाला हाक देईन, त्यावेळेला या...\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/road-safety-ignored-state-134389", "date_download": "2018-08-21T14:32:47Z", "digest": "sha1:GPV37PEHBPOXBUXJT3TSPHX3XVJRZYXW", "length": 12955, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Road safety ignored in state राज्यात रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष | eSakal", "raw_content": "\nराज्यात रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष\nसोमवार, 30 जुलै 2018\nमुंबई - सुरक्षेसाठी केलेल्या नियमांकडे चालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या सव्वा वर्षात राज्यात तब्बल 15 हजार 625 लोकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याच्या वस्तुस्थितीवर दुर्दैवाने शिक्‍कामोर्तब झाले आहे.\nमुंबई - सुरक्षेसाठी केलेल्या नियमांकडे चालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या सव्वा वर्षात राज्यात तब्बल 15 हजार 625 लोकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याच्या वस्तुस्थितीवर दुर्दैवाने शिक्‍कामोर्तब झाले आहे.\nराज्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने 14 ऑक्‍टोबर 2015 रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते सुरक्षा धोरण जाहीर केले आहे. यामध्ये अपघातातील विविध मुद्यांवर संबंधित विभागांनी करावयाच्या उपाययोजना आणि निर्देश यांचा समावेश आहे. तसेच या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मार्च 2015 मध्ये समिती स्थापन केली. या धोरणांनुसार राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि अन्य रस्त्यांवरील 1324 ठिकाणे अपघात प्रवण क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली असून आरटीओकडून वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येते. यासाठी अशासकीय संस्था, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व परिवहन विभाग कार्यरत आहेत. रस्त्यांवर आवश्‍यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, पांढरे पेट्टे आणि सूचना फलक लावण्यात आले आहेत, असे असताना अनेक चालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे अपघातांच्या संख्येवरून स्पष्ट होते.\nराज्यातील रस्ते अपघात प्रामुख्याने अतिवेग, घाटातील वळणांवरील कमी वेग पर्यादा आणि ओव्हरटेकिंगमुळे होत असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालात म्हटले आहे. राज्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे अहवाल सांगतो. रस्ते अपघातात तमिळनाडूचा प्रथम क्रमांक असून, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nआंबेनळी अपघात स्थळी आठवण पाँईटचा फलक\nमहाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात महाबळेश्वर येथे निघालेल्या दापोली येथील डॅा.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठातील...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nमाचणूर येथे श्रावण मासानिमित्त सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल\nब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/outlander-tv-series-review-gauri-bramhe-105172", "date_download": "2018-08-21T14:32:23Z", "digest": "sha1:6OUSZIAROGMI6SO7I3ZGDHKYEDZGBVGZ", "length": 23103, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "outlander tv series review by Gauri Bramhe गोष्ट एका प्रवासाची (गौरी ब्रह्मे) | eSakal", "raw_content": "\nगोष्ट एका प्रवासाची (गौरी ब्रह्मे)\nरविवार, 25 मार्च 2018\n'आउटलॅंडर' या ब्रिटिश-अमेरिकन दूरचित्रवाणी मालिकेनं गेली तीन वर्षं वेब सिरीजच्या दुनियेत खूप लोकप्रियता मिळवली आहे. क्‍लेअर आणि फ्रॅंक हे जोडपं स्कॉटलंडमध्ये एका गावी गेलं असताना अचानक क्‍लेअर दोनशे वर्षं मागं जाते आणि सुरू होतो एका प्रेमाचा, साहसाचा, रहस्याचा, ऐतिहासिक घडामोडींचा प्रवास. अतिशय गुंतवून ठेवणारा हा प्रवास अनुभवण्यासारखाच.\n'आउटलॅंडर' या ब्रिटिश-अमेरिकन दूरचित्रवाणी मालिकेनं गेली तीन वर्षं वेब सिरीजच्या दुनियेत खूप लोकप्रियता मिळवली आहे. क्‍लेअर आणि फ्रॅंक हे जोडपं स्कॉटलंडमध्ये एका गावी गेलं असताना अचानक क्‍लेअर दोनशे वर्षं मागं जाते आणि सुरू होतो एका प्रेमाचा, साहसाचा, रहस्याचा, ऐतिहासिक घडामोडींचा प्रवास. अतिशय गुंतवून ठेवणारा हा प्रवास अनुभवण्यासारखाच.\n'आउटलॅंडर' या ब्रिटिश-अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजचा पहिला एपिसोड ऑगस्ट 2014 मध्ये नेटफ्लिक्‍सवर आला. पहिल्याच सीझनमध्ये ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. तेव्हापासून 2017 पर्यंत म्हणजे तब्बल तीन वर्षं या मालिकेनं तिची लोकप्रियता तसूभरही गमावलेली नाही. सतत दहापैकी नऊ रेटिंग मिळवणाऱ्या या सिरीजचे प्रत्येकी बारा ते चौदा भागांचे तीन सीझन झालेले आहेत. आता प्रेक्षक चौथ्या सीझनची आतूरतेनं वाट पाहत आहेत. डायना गाबाल्ड्‌न या लेखिकेच्या 'आउटलॅंडर' या कादंबरीवर आधारित असलेल्या या सिरीजचा कल्पनाविस्तार रोनाल्ड मूर यांनी केला आहे.\nदुसरं महायुद्ध नुकतंच संपलेलं आहे. क्‍लेअर आणि फ्रॅंक हे दांपत्य एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवण्याकरता स्कॉटलंडमधल्या इन्व्हेर्नेस या गावी आलेलं आहे. क्‍लेअर नर्स आहे आणि फ्रॅंक युद्धात लढला आहे, त्यामुळं दोघांनाही बऱ्याच विरहानंतर एकमेकांबरोबर काही प्रेमाचे क्षण घालवायला वेळ मिळाला आहे. काही ध्यानीमनी नसताना एके दिवशी क्‍लेअर एकटीच फिरायला गेली असताना अचानक दोनशे वर्षं मागच्या काळात जाते. इथून सुरू होते क्‍लेअरच्या साहसाची गोष्ट. दोनशे वर्षांपूर्वीच्या स्कॉटलंडमधलं आयुष्य, त्या आयुष्याशी जुळवून घेत असताना तिला भेटलेले लोक, तिला निर्माण झालेले शत्रू, तिच्यावर ओढवलेले चांगले-वाईट प्रसंग, जेमी फ्रेजरच्या रूपात तिला भेटलेलं तिचं खरं प्रेम, त्यांना होणारं मूल, त्यांची ताटातूट, परत एकत्र येणं अशा एकामागोमाग घडणाऱ्या घटनांमुळं क्‍लेअरचं संपूर्ण आयुष्य तिला काही समजण्याच्या आत बदलून जातं. जेमी हा स्कॉटलंडच्या मातीतला एक साधा माणूस. लढवय्या, देखणा आणि मायदेशावर अतोनात प्रेम असणारा. क्‍लेअरला पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो. तिच्या येण्यानं त्याचं आयुष्य अत्यंत वेगळी वळणं घेतं. क्‍लेअर आणि जेमीमधलं ओळखीचं, भेटीचं, त्यांच्यात उत्पन्न झालेल्या आकर्षणाचं, त्यांच्या अचानक झालेल्या लग्नाचं, त्यांच्यातल्या प्रणयाचं, रागाचं, भांडणाचं, एकमेकांना सतत सावलीसारखी साथ देण्याचं चित्रण दिग्दर्शकानं अतिशय सुरेख रीतीनं केलं आहे.\nया सिरीजमधलं एक अतिशय महत्त्वाचं पात्र म्हणजे दोनशे वर्षांपूर्वीची स्कॉटलंड आणि इंग्लंडची ऐतिहासिक पार्श्वभूमी. इंग्रजांच्या हुकूमशाहीनं, धाकदपटशाहीनं त्रस्त स्कॉटलंडवासी, निव्वळ शेती आणि जमीनजुमल्याच्या आधारे आयुष्य जगणारे साधे शेतकरी, रोज स्कर्ट (किल्ट) नेसणारे टिपिकल स्कॉटिश पुरुष आणि कॉर्सेटमधल्या स्त्रिया, हुकूमशाहीविरुद्ध जॅकोबाइट्‌सनी केलेले उठाव, त्यांचा पडाव, त्यावेळचं राजकारण हे सर्व अतिशय मनोरंजकरित्या चित्रीत करण्यात आलं आहे. आपल्याला या इतिहासातली फार खोल माहिती नसली, तरी कथानक अतिशय प्रभावी असल्यानं त्यातल्या गोष्टी आपल्याला सहजगत्या समजत जातात.\nक्‍लेअरचं आयुष्य दोनशे वर्षांनी मागं गेल्यावर तिला इथल्या हुकूमशाहीशी, सरंजामशाहीशी, पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीशी लढताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतो. फ्रॅंकवर प्रेम असूनही तिला त्याला विसरावं लागतं. पुढं काय घडणार आहे हे तिला बऱ्याचदा आधीच माहीत असतं; पण इतिहास बदलणं तिच्या हातात नसतं. भविष्यकाळ माहीत असलेली, भूतकाळात जगणारी क्‍लेअर अतिशय हुशारीनं आणि विचारपूर्वक या परिस्थितीशी सामना करते. कॅट्रीओना बाल्फ या अभिनेत्रीनं जबरदस्त अभिनयानं या व्यक्तिरेखेत जान आणली आहे. ती सुंदर, नाजूक, आकर्षक तर दिसतेच; पण तेवढीच बिनधास्त, कणखर आणि शूरही दिसते. क्‍लेअरनं कल्पनाही केलेली नसताना जेमी तिच्या हृदयात महत्त्वाची जागा पटकावतो. जेमीची व्यक्तिरेखा लेखिकेनं अतिशय आकर्षक रंगवली आहे. इतक्‍या जुन्या काळातला पुरुष असूनही तो मुळीच बुरसटलेल्या विचारांचा नाहीये. तो सतत क्‍लेअरला समान वागणूक देतो, तिचं मत विचारतो, चूक केली की त्याबद्दल सुनावतो, स्त्री म्हणून कायम तिचा सन्मान करतो. 1743 मध्ये जगणारा मुक्त विचारांचा सहृदय पुरुष म्हणून त्यालाही अनेक अडचणी येतात.\nदोनशे वर्षांपूर्वीचा काळ पडद्यावर उभा करणं सोपं नाही. आजकाल व्हीएफएक्‍स तंत्रज्ञानामुळं पडद्यावर काहीही साकार करणं सोपं झालं असलं, तरीही त्या काळातलं राहणीमान, बोलीभाषा, खाण्यापिण्याच्या पद्धती, कपडे, संस्कृती, चालीरीती या सगळ्याला खोल संशोधनाशिवाय पर्याय नाही. 'आउटलॅंडर'ची टीम या अभ्यासात कुठंच कमी पडत नाही. अलगदपणे ती आपल्याला जुन्या काळात नेते. स्कॉटलंड, प्राग, चेक रिपब्लिकमध्ये हिरव्यागार जंगलांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये झालेलं चित्रीकरण डोळ्यांना अतिशय सुखावह ठरतं. टिपिकल ब्रिटिश आणि स्कॉटिश इंग्लिश ऐकणं हीसुद्धा एक पर्वणी ठरते.\n'आउटलॅंडर'बद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. मालिका प्रसारित व्हायच्या आधी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सोनी प्रोड्युसर्सची मुद्दाम भेट घेऊन मालिका थोडी प्रलंबित करायला सांगितली होती, कारण नेमकं त्याचवेळी स्कॉटलंड ब्रिटनचा भाग होणार की स्वतंत्र देश होणार, यावर ऐतिहासिक मतदान होणार होतं. मालिकेत स्कॉटिश क्रांतिकारक प्रमुख भूमिकेत होते आणि याचा प्रभाव जनमतावर पडला असता, याची कॅमेरून यांना काळजी पडली होती. सोनीनं कॅमेरून यांची मागणी मान्य केली.\nया सिरीजला गोल्डन ग्लोबसकट उत्तम नायिका, उत्तम वेशभूषा, उत्तम स्त्री दिग्दर्शिका यांसारखी अनेक पारितोषिकं आणि नामांकनं मिळाली आहेत. त्यातलं सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 'द मोस्ट बिंगवर्दी सिरीज ऑफ द इअर.' म्हणजे वर्षातली सर्वांत खिळवून ठेवणारी मालिका. 'आउटलॅंडर'ची हीच खासियत आहे. या मालिकेला एका ठराविक साच्यात घालता येणार नाही. एकाच वेळी ती रहस्यकथा आहे, प्रेमकथा आहे, शौर्यकथा आहे, ऐतिहासिक कथा आहे, मानवी भावभावनांचा ठाव घेणारी भावनिक कथा आहे, 'टाइम ट्रॅव्हल' ही भन्नाट संकल्पना असलेली फॅंटसीकथा आहे आणि एकीकडे अत्यंत वेगानं घडणारी साहसकथा देखील आहे. डोळे, कान आणि मन तृप्त करणारी ही सिरीज नक्कीच बघायला हवी\n'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा\n‘खलिस्तान’चे थडगे उकरण्याचा डाव\n‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nनेट बॅंकिंगबाबत अशी घ्या खबरदारी (योगेश बनकर)\nएटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.maanbindu.com/2011_07_17_archive.html", "date_download": "2018-08-21T13:33:02Z", "digest": "sha1:WEDX6NIRETSZ3TXX5OK47TXVIFXUUJWF", "length": 25434, "nlines": 60, "source_domain": "blog.maanbindu.com", "title": "Maanbindu.com Blog: 7/17/11 - 7/24/11", "raw_content": "\nआजकाल बरेच नवीन (आणि जुने) गायक, संगीतकार आपल्याला आवडणारं, करावसं वाटणारं संगीत रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वत:चा अल्बम काढण्याचा पर्याय चोखंदळतात. पण या क्षेत्रातल्या अर्थकारणाचं व्यवस्थित ज्ञान नसल्याने उत्तम संगीताची निर्मीती करूनही त्यांच्या वाटेला नैराश्य येतं मानबिंदूतर्फे मराठी संगीताचं मार्केटींग करताना निर्मीती, मार्केटींग आणि वितरण या सगळ्या प्रक्रियेत ब-याचशा उणीवा जाणवल्या. त्या दूर करता आल्या, तर परिस्थीती बरीचशी सुधारू शकेल असं वाटलं मानबिंदूतर्फे मराठी संगीताचं मार्केटींग करताना निर्मीती, मार्केटींग आणि वितरण या सगळ्या प्रक्रियेत ब-याचशा उणीवा जाणवल्या. त्या दूर करता आल्या, तर परिस्थीती बरीचशी सुधारू शकेल असं वाटलं तेच मुद्दे येथे मांडले आहेत.\nनवीन मराठी अल्बम्समध्ये सहसा ८-१० गाणी असतात. प्रत्येक गाण्याचा निर्मीती खर्च (गायकांचं/अरेंजरचं/संगीतकाराचं मानधन,स्टुडिओचं भाडं हे धरून) साधारणत: प्रत्येक गाण्यामागे २५,००० ते ३५,००० येतो. त्यामुळे २ ते ३ लाख इथेच खर्च होतात. \"ढोबळमानाने\" प्रत्येक अल्बममधली २,३ किंवा फार तर ४ गाणीचं छानं असतात (लोकांना आवडतात) आणि बाकीची तितकी चांगली होत नाहीत.चाल बांधताना संगीतकाराला स्वत:लाही एक गाणं दुस-यापेक्षा उजवं झाल्याचं जाणवत असतच बरं यातही जवळपास संपूर्णपणे किबोर्ड प्रोग्रॅमिंग वापरल्याने ती गाणी कानाला तितकासा आनंद देत नाहीत(कृत्रिम वाटतात). माझ्यामते ८ ते १० गाण्यांचा अल्बम करण्याऐवजी सर्वोत्तम शब्द,चाली असलेल्या ५-६ गाण्यांचाच अल्बम करावा. राहिलेले ३-४ गाण्यांपैकी काही बजेट अकाऊस्टीक, लाईव्ह संगीतासाठी, मार्केटींगसाठी वापरावं बरं यातही जवळपास संपूर्णपणे किबोर्ड प्रोग्रॅमिंग वापरल्याने ती गाणी कानाला तितकासा आनंद देत नाहीत(कृत्रिम वाटतात). माझ्यामते ८ ते १० गाण्यांचा अल्बम करण्याऐवजी सर्वोत्तम शब्द,चाली असलेल्या ५-६ गाण्यांचाच अल्बम करावा. राहिलेले ३-४ गाण्यांपैकी काही बजेट अकाऊस्टीक, लाईव्ह संगीतासाठी, मार्केटींगसाठी वापरावं जेणेकरून Quantity काम होण्यापेक्षा Quality काम होईल आणि ते जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.\nगाण्यांचा शब्दांवर मेहनत घ्यावी, कारण लोकं जेंव्हा गाणं गुणगुणतात तेंव्हा शब्दच त्यांच्या ओठावर असतात (आणि संगीत डोक्यात वाजत असतं.). शब्द जितके, प्रभावी तितकं गाणं लोकप्रिय होण्याची शक्यता जास्त मन उधाण वा-याचे हे उत्तम उदाहरण आहे\nगाणी अनेक गायकांकडून गाऊन घेण्यापेक्षा, एका किंवा दोन चांगल्या पण व्हर्सटाईल गायकांकडून बरीचशी गाऊन घ्यावीत. जेणेकरून गायक/गायिकेला आपली व्हर्सटॅलिटी दाखवण्याची मुभा मिळते आणि बल्क कॉंट्रॅक्ट दिल्याने गायक प्रत्येक गाण्यामागे कमी मानधन घेण्याची शक्यता वाढते.\nअल्बम तयार झाल्यावर त्याचं लॉंच फ़ंक्शन होतं नाही म्हणता म्हणता हा ही खर्च ३० ते ४० हजाराच्या घरात जातो (काही निर्मात्यांनी ७० ते ८० हजार अप्रतिम लॉंच फंक्शनसाठी खर्च केल्याचे ऐकिवात आहे नाही म्हणता म्हणता हा ही खर्च ३० ते ४० हजाराच्या घरात जातो (काही निर्मात्यांनी ७० ते ८० हजार अप्रतिम लॉंच फंक्शनसाठी खर्च केल्याचे ऐकिवात आहे). बर हा खर्च करून आपण प्रेक्षागृहात उपस्थित असलेल्या ३००-४०० लोकांपर्यंतच पोहोचतो. या ऐवजी हेच पैसे PR किंवा वर्तमानपत्रातल्या जाहीरातीसाठी खर्च केले तर निदान ५-६ दिवस काही लाख लोकांपर्यंत पोहोचवणारी जाहीरात करता येते\nआता गाण्यांच्या CDs बाबत बोलू. मानबिंदूतर्फे आम्हाला CD डिस्ट्रीब्युशन सुरू करायचे होते. यासाठी एकंदरीत या व्यवसायाची सध्या काय स्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही (अगदी खासगीतल्या आणि वैयक्तीक ओळखीने) प्रिझम व्हिडीयोच्या संचालकांशी बोलणी केली होती. त्यांच्याच शब्दात सांगायच झालं तर ते म्हणाले, \"या धद्याची परिस्थीती अतिशय वाईट आहे एकेकाळी आम्ही गाडीच्या डिकीत भरून पैसे घरी नेले, पण आज ती स्थिती कंप्लीट बदलली आहे एकेकाळी आम्ही गाडीच्या डिकीत भरून पैसे घरी नेले, पण आज ती स्थिती कंप्लीट बदलली आहे आजकाल CDs कुणीही दुकानात जाऊन विकत घेत नाही. कॅसेट्स जशा कालबाह्य झाल्या त्याच मार्गावर CDs आहेत. लोकं मोबाईलमध्ये टाकून गाणी ऐकतात किंवा USB वर १००० गाणी टाकून ती कारमध्ये ऐकतात. याव्यतिरीक्त FM आणि TV, इंटरनेटद्वारे त्यांना बरीच गाणी ऐकायला मिळतात. त्यांची ती भूक भागते रे आजकाल CDs कुणीही दुकानात जाऊन विकत घेत नाही. कॅसेट्स जशा कालबाह्य झाल्या त्याच मार्गावर CDs आहेत. लोकं मोबाईलमध्ये टाकून गाणी ऐकतात किंवा USB वर १००० गाणी टाकून ती कारमध्ये ऐकतात. याव्यतिरीक्त FM आणि TV, इंटरनेटद्वारे त्यांना बरीच गाणी ऐकायला मिळतात. त्यांची ती भूक भागते रे कोण कशाला दुकानात जाऊन विकत घेईल तुझी नवीन CD कोण कशाला दुकानात जाऊन विकत घेईल तुझी नवीन CD इतरांच जाऊ दे, तू दुकानात जाऊन शेवटीची CD कधी घेतली होतीस आठवतं का इतरांच जाऊ दे, तू दुकानात जाऊन शेवटीची CD कधी घेतली होतीस आठवतं का.. घेतली असशील तर ती पण लता, आशाचीच असेल.. घेतली असशील तर ती पण लता, आशाचीच असेल स्वत:वरून जग ओळखावं रे... आणि सपोज तुला जर CD मुंबईतून नाशिकला किंवा इतर ठिकाणी पाठवायचीच असेल तर ती तुला वैयक्तीकरित्या तरी जाऊन द्यावी लागेल किंवा कुरीयरने पाठवावी लागेल तिकडच्या लोकल डिस्ट्रीब्युटरला, हा खर्च आहेच. तो तिथल्या लोकल दुकानात सप्लाय करणार स्वत:वरून जग ओळखावं रे... आणि सपोज तुला जर CD मुंबईतून नाशिकला किंवा इतर ठिकाणी पाठवायचीच असेल तर ती तुला वैयक्तीकरित्या तरी जाऊन द्यावी लागेल किंवा कुरीयरने पाठवावी लागेल तिकडच्या लोकल डिस्ट्रीब्युटरला, हा खर्च आहेच. तो तिथल्या लोकल दुकानात सप्लाय करणार त्या दोघांच कमीशन त्यात आहे. पुन्हा तुला जकातकर आणि व्हॅट भरावा लागेल, त्याच्या पावत्या आणि वर्षाच्या शेवटी टॅक्स कॅल्क्युलेशन्स.. (हे सगळ ऑफिशियली करायचं असेल तर त्या दोघांच कमीशन त्यात आहे. पुन्हा तुला जकातकर आणि व्हॅट भरावा लागेल, त्याच्या पावत्या आणि वर्षाच्या शेवटी टॅक्स कॅल्क्युलेशन्स.. (हे सगळ ऑफिशियली करायचं असेल तर नाहीतर इतर ठिकाणी पर्सनली जाऊन पैसे दाबावे लागतात.) एवढे करून तुझी CD फक्त तिथे पोहोचते. ती विकली जाईल न जाईल सांगता येत नाही. विकल्या गेलेल्या CDचे पैसे कित्येक डिलर्स थकवून ठेवतात.अर्धे देतात आणि अर्धे नंतर देतात सांगून देत नाहीत. न विकल्या गेलेल्या CDs दुकानदार दुकानात जागा नाही म्हणून परत पाठवतात, परत तो कुरीयरचा आणि पुन्हा जकातीचा खर्च तुझ्याच माथी नाहीतर इतर ठिकाणी पर्सनली जाऊन पैसे दाबावे लागतात.) एवढे करून तुझी CD फक्त तिथे पोहोचते. ती विकली जाईल न जाईल सांगता येत नाही. विकल्या गेलेल्या CDचे पैसे कित्येक डिलर्स थकवून ठेवतात.अर्धे देतात आणि अर्धे नंतर देतात सांगून देत नाहीत. न विकल्या गेलेल्या CDs दुकानदार दुकानात जागा नाही म्हणून परत पाठवतात, परत तो कुरीयरचा आणि पुन्हा जकातीचा खर्च तुझ्याच माथी हे झालं एका डिलरच, महाराष्ट्रातल्या ५० डिलरशी ५० अल्बम्ससाठी डिल करताना तुझी मानसिक आणि आर्थिक अवस्था काय होईल याचा विचार कर हे झालं एका डिलरच, महाराष्ट्रातल्या ५० डिलरशी ५० अल्बम्ससाठी डिल करताना तुझी मानसिक आणि आर्थिक अवस्था काय होईल याचा विचार कर अरे आत्ता कुठला तो आता पिक्चर आला होता.. ’गजर’ की काय... त्याच्या २००० CD गोडाऊन मध्ये पडून आहेत.. सालं कुत्र पण विचारत नाही... ठेवायच्या कुठे आणि करायचं काय हा प्रश्न आहे.. ते बनवण्यामध्ये टाकलेला पैसा सुद्धा वायाच ना अरे आत्ता कुठला तो आता पिक्चर आला होता.. ’गजर’ की काय... त्याच्या २००० CD गोडाऊन मध्ये पडून आहेत.. सालं कुत्र पण विचारत नाही... ठेवायच्या कुठे आणि करायचं काय हा प्रश्न आहे.. ते बनवण्यामध्ये टाकलेला पैसा सुद्धा वायाच ना आणि एवढं करून १०० मधला एखादा अल्बम चालतो रे, पण उरलेल्या ९९ चं काय आणि एवढं करून १०० मधला एखादा अल्बम चालतो रे, पण उरलेल्या ९९ चं काय त्यात पुन्हा तुला काय मिळणार आणि प्रोड्युसरला काय मिळणार त्यात पुन्हा तुला काय मिळणार आणि प्रोड्युसरला काय मिळणार शहाणा असशील तर यात पडू नकोस. मी माझ्या भाच्याची CD नाही रिलीज केली शहाणा असशील तर यात पडू नकोस. मी माझ्या भाच्याची CD नाही रिलीज केली तू जे मानबिंदूवरून ऑनलाईन CD सेल करतोयस तेच अगदी योग्य आहे. ऑर्डर आली तर CD कुरीयर करून टाकायची, पैसे ऑलरेडी मिळलेले असतात तू जे मानबिंदूवरून ऑनलाईन CD सेल करतोयस तेच अगदी योग्य आहे. ऑर्डर आली तर CD कुरीयर करून टाकायची, पैसे ऑलरेडी मिळलेले असतात त्याचं मार्केटींग कर आणि पसारा वाढव, तेच फ़्युचर आहे त्याचं मार्केटींग कर आणि पसारा वाढव, तेच फ़्युचर आहे ..आणि त्याहीपेक्षा पेड डाऊनलोड ठेवतोयस ते तर सर्वात उत्तम आहे. CD बनवण्याचा खर्च नाही, कुरीयरचा खर्च नाही आणि कुणाच कमीशान आणि Vat पण नाही, बरं लोकांनाही मोबाईलमध्ये टाकायला लगेच गाणी मिळतात म्हणून ते ही खूश ..आणि त्याहीपेक्षा पेड डाऊनलोड ठेवतोयस ते तर सर्वात उत्तम आहे. CD बनवण्याचा खर्च नाही, कुरीयरचा खर्च नाही आणि कुणाच कमीशान आणि Vat पण नाही, बरं लोकांनाही मोबाईलमध्ये टाकायला लगेच गाणी मिळतात म्हणून ते ही खूश माझ्यामते तेच जास्त चालत असेल.. काय माझ्यामते तेच जास्त चालत असेल.. काय\nत्यांचं म्हणण योग्यच होतं मानबिंदूवर होणा-या सेल पैकी ८५% सेल हा डाऊनलोडचा आहे\nतुम्ही कुठल्याही म्युझिक कंपनीकडे गेलात तर तुमच्याच अल्बमच्या १००० CDs त्या तुम्हालाच विकत घ्यायला सांगतात साधारणत: ४० रु दराने. म्हणजे वर ४०,००० हजाराचा नाहक खर्च, पुन्हा त्या विकायच्या पण तुम्हीच हा अगदी वायफळ खर्च आहे, जो तुम्ही मुळीच करू नये हा अगदी वायफळ खर्च आहे, जो तुम्ही मुळीच करू नये आमच्या मते फार फार तर १०० ते २०० CDs करून घ्याव्यात. गरज पडल्यास आणखी CDs नंतर तुम्ही घेऊ शकता.\nवरील सर्व मार्ग अवलंबल्यास १ ते १.५ लाखापर्यंत निर्मीती खर्च तुमचा अल्बममागे सहज वाचू शकतो हा खर्च तुम्ही अल्बमचा व्हिडीओ बनवण्यासाठी किंवा त्याच्या पब्लिसीटीसाठी करावा. मानबिंदूतर्फे ऑनलाईन सेलिंग आणि एकंदरीत मार्केटींगसाठी आम्ही खालील पर्याय सुचवतो\n१. मानबिंदूतर्फे आम्ही मराठी संगीताची ऑनलाईन विक्री करतो आणि या विक्रीचा ८०% भाग निर्मात्यांना मिळतो. यामध्ये तुमच्या अल्बमची संपूर्ण माहिती देणारी एक मायक्रोसाईट बनवून दिली जाते आणि ऑनलाईन सेलिंगसाठी १८ बॅंकांचे क्रेडीट कार्डस, २० बॅंकाचं नेटबॅंकिंग, क्रेडीट कार्ड्स आणि मोबाईल बॅंकिंग असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जातात. उदा. गंध हलके हलके, स्पंदन हे अल्बम्स.\n२. मराठी संगीताच्या फेसबुकवरील प्रसारासाठी आणि तिथून ऑनलाईन विक्रीसाठी मानबिंदू मराठी संगीत ऍप्लीकेशन बनवले आहे. हे मानबिंदूच्या फॅनपेजव्यतिरीक्त अन्य ७२ फॅनपेजवर उपलब्ध आहे उदा. स्वप्नील बांदोडकर फॅन्स , अभिजीत राणे फॅन क्लब. (तुम्हालाही तुमच्या फॅनपेजवर हे ऍप्लीकेशन क्षणार्धात सुरू करता येईल उदा. स्वप्नील बांदोडकर फॅन्स , अभिजीत राणे फॅन क्लब. (तुम्हालाही तुमच्या फॅनपेजवर हे ऍप्लीकेशन क्षणार्धात सुरू करता येईल यासाठी ऍप्लीकेशन पेजवर जाऊन डाव्या बाजूस असलेल्या Add to My Page वर क्लिक करावे.)\n३. मराठी संगीत अन्य वेबसाईट्स आणि ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मानबिंदू म्युझिक शॉपी हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे आजमितीस मराठी संगीत १२२ मराठी ब्लॉग्स/वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे ( तुम्हालाही तुमच्या ब्लॉगद्वारे/वेबसाईटद्वारे मानबिंदू म्युझिक शॉपीच्या सहाय्याने काही क्षणातच मराठी संगीताचा प्रसार करता येईल आणि सोबत उत्पन्न मिळवता येईल)\n४. तुमच्या अल्बममधल्या एका गाण्याचा व्हिडीयो १५ ते २०,००० या अत्यंत कमी किमतीत बनवून देण्याची सोय मानबिंदूतर्फे आम्ही उपलब्ध करून देत आहोत युट्य़ुब आणि फेसबुकवरील प्रभावी प्रसारासाठी व्हिडियो हे खूप प्रभावी माध्यम आहे युट्य़ुब आणि फेसबुकवरील प्रभावी प्रसारासाठी व्हिडियो हे खूप प्रभावी माध्यम आहे चांगल्या गाण्याचा, चांगला व्हीडीओ लोक स्वत:हून इतरांबरोवर शेअर करतात चांगल्या गाण्याचा, चांगला व्हीडीओ लोक स्वत:हून इतरांबरोवर शेअर करतात यूट्यूबवर तो कायस्वरुपी असल्याने, आपोआप तुमचं गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं जातं यूट्यूबवर तो कायस्वरुपी असल्याने, आपोआप तुमचं गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं जातं यूट्यूब वरील प्रमोटेड व्हिडियोज ही Paid सेवा वापरून तुम्ही तुमचा व्हिडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता\n५. गूगल ऍडवर्डस ई सेवा वापरून जगभरातल्या गूगल द्वारे इटरनेटवर प्रभावीपणे मार्केटींग करता येते याद्वारे तुमच्या अल्बमची जाहीरात गुगल सर्च रिझल्ट्समध्ये, जीमेल मध्ये आणि जवळपास जगातल्या ८०% वेबसाईटसवर दाखवता येते. जगातल्या कुठल्या भागात जाहीरात दाखवायची ही सोय तुमच्याकडे असते. जेणेकरून परदेशात किंवा भारतातल्या दिल्ली, बॅंग्लोर मैसूर अशा कुठल्याही भागातल्या मराठी रसिकांपर्यंत सहज पोहोचता येते\n६. फेसबुकवरही या प्रकारची जाहीरात करून, विशिष्ट फॅनपेजेसशी संलग्न असलेल्या, विशिष्ट वयोगटातल्या, विशिष्ट भागातल्या लोकांपर्यत आपण पोहोचू शकतो\n७. मानबिंदूने INS Accredited ऍड एजन्सीशी टाय अप केल्याने, कुठल्याही वर्तमानपत्रात अगदी कमी किमतीत जाहीरात छापली जाऊ शकते\n८. लवकरच मानबिंदूतर्फे कॉलरट्यून्सची सेवा आम्ही उपल्बध करून देत आहोत\n९. आपल्या अल्बमला फक्त लेबल मिळावे यासाठी जर तुम्ही कुठल्याही कंपनीकडे जात असाल, तर तुम्ही मानबिंदूच्या लेबलखालीही आपला अल्बम प्रकाशित करता येईल.\nएकंदरीत पहाता मराठी अल्बम्सचं योग्य मार्केटींग करण्याचे अणि ऑनलाईन विक्रीतून उत्पन्न मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, पण त्यासाठी बजेट असणं आवश्यक आहे आणि बजेटसाठी प्लॅनिंग असण अत्यावश्यक आहे अगदी पहिल्या पायरीपासून ते योग्य केल्यास पुढच्या ब-याच गोष्टी सहज शक्य होतात\nजाता जाता एक सांगायचय, लतादीदी आणि आशाताई अद्वितीय गायिका तर होत्याच, पण त्यावेळेस उपलब्ध असलेली सर्वोत्तम टेक्नॉलॉजी - रेडीओ चा वापर करून त्यांनी आपला आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला म्हणूनच त्या यशस्वी आहेत आणि आज त्यांच्या कारकिर्दीकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं. अगदी ताजं उदाहराण द्यायचं तर अमेरिकेतला सर्वात तरूण पॉपस्टार, १३ वर्षीय जस्टीन बाबर हा याने घरी बनवून व्हिडियोस सुरूवातीला युट्य़ूब वर टाकले आणि आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली आता त्याच्या व्यावसायिक पद्धतीने लॉंच केलेल्या या व्हिडिओचे एका वर्षात ५८ कोटीहून जास्त व्हूज आहेत आता त्याच्या व्यावसायिक पद्धतीने लॉंच केलेल्या या व्हिडिओचे एका वर्षात ५८ कोटीहून जास्त व्हूज आहेत या दोन उदाहरणांवरून सगळ्यांनाच बरच काही शिकण्यासारखं आहे\nतुमच्या पुढील उपक्रमांसाठी तुम्हाला मानबिंदूतर्फे अनेक शुभेच्छा\n(अधिक महितीसाठी आमच्याशी इथे संपर्क साधावा)\nMaanbindu Music Shopee-नवीन मराठी संगीत खरेदी करून मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या\nमराठी ब्लॉगसमधून उत्पन्न मिळवण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/prem-he-as-asat.html", "date_download": "2018-08-21T13:51:32Z", "digest": "sha1:K3NLMBZP5GLJ3JA3AHIHJEZ5LLELMSBY", "length": 5708, "nlines": 115, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "प्रेम हे असच असत.... ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nप्रेम हे असच असत....\nप्रेम हे असच असत....\nकरताना ते कळत नसत आणि\nकेल्यावर ते उमगत नसत...\nउमगल तरी समजत नसत\nपण आपल वेड मन आपलच ऐकत नसत...\nप्रेमाची भावनाच खूप सुंदर असते\nती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.\nलोक म्हणतात काय असत प्रेमात..\nपण मी म्हणतो करून बघा एकदा..\nप्रेम हे सांगून होत नसत...\nमित्रानो ते झाल्यावरच कळत असत..\nदोन जीवांना जोडणारा तो\nएक नाजूक धागा असतो...\nदोन हृदयांची स्पंदने एकमेकांना\nऐकवणारा एक भाव असतो...\nप्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...\nदोन शब्दात ती कधीच समजत नसते ....\nम्हणूनच प्रेम हे असच असत\nपण ते खूप खूप सुंदर असते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी Android App Download\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/coustmers-loot-upadting-aadhar-135969", "date_download": "2018-08-21T14:35:32Z", "digest": "sha1:BPVE63P7XAKB3Y5O5R62X6TUNOAZYPYG", "length": 13599, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "coustmers loot for upadting aadhar आधार अद्यावतीकरणात ग्राहकांची लूट | eSakal", "raw_content": "\nआधार अद्यावतीकरणात ग्राहकांची लूट\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nगंगापुर : येथील आधार केंद्रावर आधार कार्ड अद्यावतीकरणात ग्राहकांची लूट सुरू असून अद्यावत करण्यासाठी ८० रुपये आकारले जात आहेत. शहरात दोन केंद्रावर आधार कार्ड काढण्याची व आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.\nगंगापुर : येथील आधार केंद्रावर आधार कार्ड अद्यावतीकरणात ग्राहकांची लूट सुरू असून अद्यावत करण्यासाठी ८० रुपये आकारले जात आहेत. शहरात दोन केंद्रावर आधार कार्ड काढण्याची व आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.\nनवीन आधार कार्ड ग्राहकाला मोफत असून बोटाचे ठसे व नावात चुकी अद्यावत करण्यासाठी नियमाने तीस रुपये अशी फि आकारली जाते. मात्र, ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असून येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील आधार केंद्रात ८० रुपये उकळले जात आहेत. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्राहकांनी जिल्ह्याधिकारी उदय चौधरी यांच्याकडे धाव घेतली आहे. संबधित केंद्रावर कारवाई करून केंद्र रद्द करण्याची मागणी होत आहे. शासनातर्फे विनाशुल्क आधार कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी फक्त पंचवीस रुपये नाममात्र शुल्क व जीएसटी असे तीस रुपये शुल्क आकारण्यात यावे अशा स्पष्ट सूचना आहेत. शहरासह ग्रामीण भागातील गावे, वाडी वस्ती व तांड्यातील हजारो नागरिकांसाठी मोफत आधार नोंदणी सेवा ही दिलासादायक बाब असली तरीही केंद्र चालकांकडून सुरू असलेल्या लुटीला ग्राहक वैतागले आहेत.\nग्रामीण भागात आधार कार्ड काढण्यासाठी जास्त शुल्क आकारले जात असल्यामुळे जाब कोणाला विचारावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील केंद्र चालकाला विचारले असता मी इथे कामाला आहे, मालकाने सांगितलेली रक्कम एमएलए घ्यावी लागते, नियमाने किती फि घ्यावी याविषयी मला माहिती नसल्याचे त्याने सांगितले.\n''मी माझ्या मुलाचे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी गेलो असता, सदरील केंद्र चालकाने मला झेरॉक्स दुकानातून साठ रुपयाचा अर्ज आणायला सांगतिला. झेरॉक्स दुकानदार त्यावर नंबर टाकून देतो, तोच अर्ज इथे स्वीकारला जातो. त्यानंतर अद्यावत करण्यासाठी वीस रूपये फि आकारली गेली. येथील केंद्रावर मोठी लूट सुरू आहे.\n- संजय करमुडकर (शिक्षक, ठोळे माध्यमिक विद्यालय, वरखेड)\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\n'भूकंपा'च्या धक्क्यांनी घारगाव परिसर हादरला\nसंगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८...\nयुवा महोत्सवासाठी यंदाही महाविद्यालये अनुत्सुक\nसोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमधील विविध कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने युवा महोत्सव आयोजित...\nमाचणूर येथे श्रावण मासानिमित्त सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल\nब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/congress-jds-all-mlas-in-the-eagleton-hotel-karnataka-290167.html", "date_download": "2018-08-21T14:45:18Z", "digest": "sha1:WCMJVB5QAR7WUF2JKQMWRBACIWYJIZ4W", "length": 13511, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेस-जेडीएसच्या सर्व आमदारांचा 'या' हाॅटेलमध्ये मुक्काम", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nकाँग्रेस-जेडीएसच्या सर्व आमदारांचा 'या' हाॅटेलमध्ये मुक्काम\nआपले आमदार फुटू नये यासाठी काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना ईगल टर्न हॉटेलमध्ये ठेवलंय. सकाळपासून काँग्रेसच्या आमदारांची पावलं ईगल टन हॉटेलकडे वळू लागली.\n16 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यामुळे सत्तेचा पेच निर्माण झालाय. जेडीएस आणि काँग्रेसने युती केल्यामुळे भाजपला चांगलाच झटका बसलाय. आपले आमदार फुटू नये यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने सर्व आमदारांना कर्नाटकातील प्रसिद्ध ईगल टन हाॅटेलमध्ये थांबवलंय.\nईगल टन..बंगळुरूमधलं हे प्रसिद्ध हॉटेल सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्याचं केंद्र बनलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कर्नाटकात कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळं घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही.\nआपले आमदार फुटू नये यासाठी काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना ईगल टर्न हॉटेलमध्ये ठेवलंय. सकाळपासून काँग्रेसच्या आमदारांची पावलं ईगल टन हॉटेलकडे वळू लागली.\nसकाळी काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. काँग्रेसचे 6 तर जेडीएसचे 2 आमदार गैरहजर राहिल्यानं काँग्रेस आणि जेडीएसच्या गोटात धाकधूक वाढली. मात्र उशिरा का होईना काँग्रेसचे सर्वच्या सर्व म्हणजे 78 आमदार ईगल टन हॉटेलमध्ये थांबले असल्याचं कळतंय.\nदरम्यान, नाराज आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप तसंच काँग्रेस आणि जेडीएसच्या गटाकडून केला जातोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\nधक्कादायक- पत्नीचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये, तर तीन वर्षांच्या मुलीला खोक्यात डांबून मारले\nLive Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/5-killed-terror-attack-nigeria-53819", "date_download": "2018-08-21T15:03:33Z", "digest": "sha1:SAKYMUJFJV5EIOFD72X7JCVJMLB477K2", "length": 10173, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "5 killed in terror attack in Nigeria नायजेरियात आत्मघातकी हल्ल्यात पाच ठार | eSakal", "raw_content": "\nनायजेरियात आत्मघातकी हल्ल्यात पाच ठार\nसोमवार, 19 जून 2017\nया हल्ल्याची अद्याप कोणत्याही गटाने जबाबदारी घेतलेली नसली तरी सार्वजनिक ठिकाणी आत्मघातकी बॉंबस्फोट घडविण्यासाठी महिलांचा वापर करण्याची ही बोको हरामची पद्धत होती\nमैदुगुरी (नायजेरिया) - नायजेरियाच्या बोरनो राज्यात पाच आत्मघातकी महिलांनी घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात 12 जण ठार झाले, तर 11 जखमी झाले. याच राज्यात बोको हराम या दहशतवादी गटाची स्थापना करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी आज दिली.\nया हल्ल्याची अद्याप कोणत्याही गटाने जबाबदारी घेतलेली नसली तरी सार्वजनिक ठिकाणी आत्मघातकी बॉंबस्फोट घडविण्यासाठी महिलांचा वापर करण्याची ही बोको हरामची पद्धत होती. बोरर्नो पोलिसांच्या प्रवक्‍त्याने सांगितले की, मैदुगुरीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या कोफा गावात हा आत्मघातकी हल्ला सायंकाळी साडेआठच्या सुमारास झाला. सात जून रोजी बोको हराम या दहशतवादी संघटनेने केलेल्या बॉंबहल्ल्यात आणि गोळीबारात 14 जण ठार झाले होते.\n'सनातन'वर कायमस्वरूपी बंदी घाला - अशोक चव्हाण\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्यांप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित...\n‘खलिस्तान’चे थडगे उकरण्याचा डाव\n‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित...\nअटलजी हे देशासाठी जगले : नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : 'अटलजी हे स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, देशवासियांसाठी जगले, आयुष्य कसं जगावं आणि का जगावं याचं ते उत्तम उदाहरण होते. त्यांचं...\nतयारी, अंमलबजावणीसाठी स्वतंत्र गट\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह अन्य हत्यांच्या कटात तयारी करणारा आणि अंमलबजावणी करणारे, असे स्वतंत्र गट निर्माण केले होते. त्यात कडव्या उजव्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-45079968", "date_download": "2018-08-21T14:46:49Z", "digest": "sha1:CKMYJ4N6KGTF53LNVASUDU67C57ZHYNO", "length": 18069, "nlines": 153, "source_domain": "www.bbc.com", "title": "#5मोठ्याबातम्या: गुन्हे दाखल झालेल्या मराठा तरुणांना नोकऱ्या कशा मिळणार - राज ठाकरे - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n#5मोठ्याबातम्या: गुन्हे दाखल झालेल्या मराठा तरुणांना नोकऱ्या कशा मिळणार - राज ठाकरे\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा राज ठाकरे\nआज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\n1. मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे, त्यांना नोकऱ्या कोण देणार\nमराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान तरुणांवर 307सारखे गंभीर गुन्हे लावण्यात आले आहेत. आता आरक्षण मिळालं तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ही बातमी एबीपी माझानं दिलं आहे.\nमराठा समाज शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागत आहे, पण सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.\nमोदी सरकारनं सत्तेत आल्यावर नोटाबंदी घातली त्यामुळे 3 कोटी नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागली. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मात्र योगा करत आहेत असा टोला राज यांनी लगावला.\nमराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, मराठा आरक्षणाकडे मागील सरकारने आणि या सरकारनेही दुर्लक्ष केलं आहे. पण आता काहीतरी मार्ग काढा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.\n2. हा तर 'मॉब लिंचिंग'चा प्रकार - हीना गावित\nखासदार हीना गावित यांच्यावर मराठा आंदोलकांनी हल्ला केला. 'हा तर मॉब लिंचिंगचा प्रकार होता आणि आपल्याला आपला मृत्युच समोर दिसत होता,' असं वक्तव्य हीना गावित यांनी केल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दिलं आहे.\nओशोंशी सेक्सवरून माझ्या मनात ईर्षा का असेल\nएक पिनकोड मैत्रीचा : मुंबईच्या ऋषिकेश आणि लाहोरच्या समिउल्लाची कहाणी\n\"आंदोलन अनेक प्रकारचे होतात पण एखाद्या महिला लोकप्रतिनिधींच्या वाहनावर असा हल्ला होत असेल तर हे निंदनीय आहे,\" अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार हीना गावित यांनी दिली.\nखासदार हीना गावीत त्यांच्या वाहनात असतानाच ही तोडफोड करण्यात आली. गाडीवर चढत गाडीची तोडफोड केली. खासदार गावित यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. पण या घटनेमुळे खासदार हीना गावित यांना धक्का बसला आहे असं न्यूज 18नं म्हटलं आहे.\nधुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनाही मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला.\n3. भावी डॉक्टरांना स्कर्ट आणि बर्म्युडाची बंदी\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कॉलेज परिसरात शॉर्ट्स, शॉर्ट पँट, स्कर्ट, बरमुडा असे कपडे घालता येणार नाही.\nत्याचवेळी परीक्षा देताना आणखी वेगळा ड्रेस कोड विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळा ड्रेस कोड असणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.\nविदयापीठाच्या विद्या परिषद बैठकीत याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले. महाविद्यालय, रुग्णालय आणि ग्रंथालय परिसरामध्ये वावरताना हा ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे.\nविद्यार्थ्यांना शर्ट आणि फुल पँट, अप्रन बंधनकारक करण्यात आलं आहे. मुलींसाठी शर्ट-फुल पँट, साडी किंवा सलवार कमीझ, अप्रन, शूज बंधनकारक करण्यात आलं आहे. कॉलेज, रुग्णालय आणि ग्रंथालय परिसरात बिनबाह्यांचे शर्ट, बरमुडा, शॉर्ट पँट किंवा स्कर्ट घालता येणार नाही.\nपरीक्षा देताना अर्ध्या बाह्यांचे शर्ट किंवा टी-शर्ट किंवा फिक्या रंगाचा शर्ट आणि फुल पँट किंवा साडी-सलवार-कमीज बंधनकारक करण्यात आली आहे.\nनक्षीदार बटण, अंगठी-साखळी किंवा अॅप्रन-टोपी-गॉगल-पर्स-वॉलेटसह किंवा घड्याळ आणि कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह परीक्षा देता येणार नाही. परीक्षेवेळी पायात चप्पल असावी, शुज नव्हे, असेही परिपत्रकात नमूद आहे.\n4. महाराष्ट्र सरकार घेणार 40,000 कोटींचं कर्ज\nमहाराष्ट्र सरकार 40,000 कोटींचं कर्ज घेणार असल्याची बातमी लोकसत्तानं दिली आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करणे, मेगा नोकरी भरती, शेतकरी कर्जमाफी, दूध अनुदान या गोष्टींमुळे सरकारवर भविष्यात आर्थिक भार सहन करावा लागू शकतो.\nत्यामुळे सरकार खुल्या बाजारातून 40,000 कोटींचं कर्ज घेणार असल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे. केंद्र सरकारनं मर्यादित कर्ज काढण्यासाठी मान्यता दिली आहे. 1 जानेवारी 2016पासून पूर्वलक्षी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी 21,000 कोटींची आवश्यकता आहे.\n5. आधारची माहिती सुरक्षित-UIDAI\nआधार यंत्रणेच्या प्रतिमेला बट्टा लावण्यासाठी तसंच नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी समाजातील काही घटकांनी आधार हेल्पलाइन नंबर फोनबुकमध्ये सेव्ह करण्याचं षडयंत्र रचलं असं UIDAIने स्पष्ट केलं. डेक्कन क्रोनिकलनं यासंदर्भात बातमी दिली आहे.\nप्रतिमा मथळा आधार कार्ड\nमोबाइलच्या फोनबुकमध्ये सेव्ह केलेला नंबरच्या माध्यमातून डेटा चोरला जाऊ शकत नाही असंही UIDAIने तर्फे सांगण्यात आलं.\nगुगलकडून झालेल्या तांत्रिक चुकीमुळे आधार हेल्पलाइन क्रमांक फोनमध्ये सेव्ह झाला. यामुळे गोपनीय माहितीला जराही धक्का पोहोचलेला नाही मात्र त्यासंदर्भात विनाकारण अफवा उठवण्यात आल्या.\nयामुळे आधार यंत्रणेची बदनामी झाली. अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने आधार यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. आधारने नागरिकांना कोणताही क्रमांक सेव्ह करण्यास सांगितलेलं नाही. आधारसंदर्भात नवा हेल्पलाइन क्रमांक 1947 नागरिक सेव्ह करू शकतात असं UIDAI ने स्पष्ट केलं आहे.\nइंडोनेशियात शक्तिशाली भूकंप; 82 ठार\nप्राचीन भारतातील हिंदू सहिष्णू होते का\nइजिप्त कॉलिंग : फोटोशॉप नाही ही तर निर्सगाची रंग उधळण\nकोपर्डीच्या आईचं मराठा तरुणांना भावनिक आवाहन - ‘नाही करायच्या आत्महत्या’\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकेरळ पूर : भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं सगळं गेलं...\nहज यात्रा : मक्केतल्या काबामध्ये आधी होत होती मूर्तिपूजा\n'वाजपेयींच्या अंत्यसंस्काराला डेव्हिड हेडलीचा भाऊ'\n'शायनिंग मंडे' : आता या देशात सोमवारीही सुट्टी मिळणार\nव्हीडिओ : गटारात सापडलेल्या नवजात बाळाला असं मिळालं जीवदान\nचर्चमधल्या धर्मगुरूंकडून मुलांचे लैंगिक अत्याचार रोखण्यात अपयश : पोप\nपाहा व्हीडिओ : बाळंतपणानंतर येऊ शकतं नैराश्य\nकोरियन युद्ध : 65 वर्षांचा विरह आणि भेटीचे हळवे क्षण\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=1335", "date_download": "2018-08-21T14:35:20Z", "digest": "sha1:JQGSOATIBCUSELHUXZZCQY4JBJSAWXYU", "length": 1797, "nlines": 39, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "सिद्धेश्वर पाटणकर यांच्या कविता| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसिद्धेश्वर पाटणकर यांच्या कविता (Marathi)\nसिद्धेश्वर विलास पाटणकर यांच्या कविता\nवासुदेव यायचा आता बंद झालाय\nउसने हसून काय मिळविले \nप्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी\n॥ ओशाळला मृत्यू इथेही ॥\nगावात एकदा दारुड्यांची भरते मोठी सभा\nगणु अन गणूची मनू\nचढणं म्हणजे काय असते रे भाऊ\nIi मोक्षाची मोहिनी ii\n“ज्ञाना ठेवु कुठं मना ”\nसिद्धेश्वर पाटणकर यांच्या कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-21T13:49:49Z", "digest": "sha1:GD6HIVHHW7QCNAU7FECSEZZMM2QSZ6GX", "length": 9221, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "हडपसरमध्ये गुरुजन सन्मान सोहळा | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nहडपसरमध्ये गुरुजन सन्मान सोहळा\nMahadev Gore 31 Jul, 2018\tआरोग्य, ठळक बातम्या, पुणे, पुणे शहर तुमची प्रतिक्रिया द्या\nहडपसर : गुरुपौर्णिमेनिमित्त हडपसर मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित गुरुजन सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम अमनोरा पार्क टाऊन कल्ब येथील सभागृहात संपन्न झाला. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने हडपसर परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीमत्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर असोसिएशनच्या सभासदांच्या पाल्यांनी दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले त्यांचा गुणगौरव तसेच डॉक्टर्स डे, अवयवदान जनजागृती फेरी आणि पथनाट्य कलाकार यांचाही सन्मान करण्यात आला.\nया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण जामकर होते. प्रत्येक गुरूचे मुल्यांकन हे त्याच्या शिष्यांच्या प्रगतीवरून केले जाते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, आज इथे गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मानित होणारे बहुसंख्य हे माझे विद्यार्थी आहेत, असे त्यांनी सांगितले. इतर प्रमुख अतिथीं मध्ये येरवडा कारागृह अधीक्षक विठ्ठल जाधव, अशोक गोडसे, रोहित पवार तसेच अ‍ॅड. ढगे याप्रसंगी होते. हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, सचिव डॉ. सचिन अबणे व कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हिमांशू पेंडसे आणि डॉ. इलियास मोमीन यांनी केले. असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश वाघ यांनी आभार मानले.\nPrevious हडपसर-सासवड मार्गावर बसशेडचा अभाव\nNext आजपासून धनगर समाजाचा लढा\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-08-21T13:43:44Z", "digest": "sha1:CHWTW2HNU57RIYDWBSTVXJCN5FHRUJD7", "length": 24720, "nlines": 259, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "मराठी | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nअॅड. गिरीश राऊत जुलै 20, 2018\nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची व्याप्ती वाढते व मुंबईपासून दूर असलेल्यांनादेखील याचा फटका बसतो. बुडण्याची काही मुख्य कारणे…\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते एकत्र येत आहेत. हे दोन्ही नेते ओबीसींसाठी नाही, तर माझ्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येत आहेत,…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या…\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून उखडून टाकण्यासाठी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी…\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने पसरली होती. ती बातमी अशी : “येत्या शनिवारचा दिवस नागपूर आणि विदर्भाच्या दृष्टीने ऐतिहासिक राहणार…\nजैन : एक क्रूर, हिंसक, निसर्गभक्षक समाज \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nहिंदूंना सतत मुसलमानांच्या विरोधात भडकवत राहणे, हिंदूंची धर्मांधता सतत वाढती ठेवणाऱ्या बामणी संघटनांना आर्थिक रसद पुरवत राहणे, मुसलमानांना धंद्यात मालाच्या स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत पुरवून मुसलमानांच्या नजरेत जैन समाज…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nमहाभारतातील दोन पत्रांमधील अतिशय सुरेख संवाद कर्ण कृष्णाला विचारतो : “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती\nमूठ भरलेली आणि रिकामी\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nजागतिक व्यापार परिषदेच्या मूळ मसुद्यामध्ये असे लिहिले आहे, की मुक्त व्यापारामुळे सर्व जगभरात रोजगारसंधी उपलब्ध होतील, उच्च राहणीमान मिळेल आणि म्हणूनच मुक्त व्यापाराचे तत्त्व सर्वांनीच अमलात आणावे. मात्र, आजचे चित्र…\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास शेख आणि त्यांचे सहकारी यांनी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. श्री. राजन राजे यांची घेतली सदिच्छा भेट\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास शेख आणि त्यांचे सहकारी यांनी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. श्री. राजन राजे यांची त्यांच्या दिघा येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सामाजिक…\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा.श्री. राजन राजे यांच्या शुभहस्ते मानपत्र देऊन गौरव\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nस्पेनमध्ये १ ते १५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जागतिक मार्शल आर्ट्स परिषदेसाठी एकमेव भारतीय प्रतिनिधी म्हणून कामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांची निवड झाल्याबद्दल ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा.श्री. राजन राजे यांच्या…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/delhi-dy-cm-manish-sisodia-hospitalised-sixth-day-fast-124473", "date_download": "2018-08-21T14:39:39Z", "digest": "sha1:GSZVKFLPDI32IW3JUQNDEUU4NIUN6OVX", "length": 12140, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Delhi Dy CM Manish Sisodia hospitalised on sixth day of fast सिसोदियांची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल | eSakal", "raw_content": "\nसिसोदियांची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nसोमवार, 18 जून 2018\nनायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करत असताना, मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसारपासून सिसोदिया हे धरणे आंदोलन करत आहेत. मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनिष सिसोदिया यांच्या आमरण उपोषणाचा आज(सोमवार) सहावा दिवस आहे. त्यांनी रुग्णवाहिकेने एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nनवी दिल्ली - नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करत असताना, मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसारपासून सिसोदिया हे धरणे आंदोलन करत आहेत. मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनिष सिसोदिया यांच्या आमरण उपोषणाचा आज(सोमवार) सहावा दिवस आहे. त्यांनी रुग्णवाहिकेने एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nदरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह तीन मंत्री हे दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत होते. केजरीवालांसह उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गृहमंत्री सत्येंद्र जैन, कामगार मंत्री गोपाळ राय हे ही राजनिवासात धरणे करत होते. परंतु, गृहमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काल उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दरम्यान आता मनिष सिसोदिया यांचीही प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आहे.\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\n\"हस्तकला प्रकारात महाराष्ट्राची \"वारली चित्रशैली\" अव्वल\nनांदुरा (बुलडाणा) : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्लीद्वारे 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद...\nदाभोलकर खूनप्रकरणी राज्यात 'जवाब दो' आंदोलन\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : 'अंनिस'चे राज्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या खून प्रकरणी अटक झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-21T13:49:07Z", "digest": "sha1:HV643XKAOFGUUWI6UEFPZGJXQXFCXYC6", "length": 14403, "nlines": 100, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आशियाई देशांमधील खाद्य तेलालाच शुल्क माफी द्या! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nआशियाई देशांमधील खाद्य तेलालाच शुल्क माफी द्या\nप्रदीप चव्हाण 8 Aug, 2018\tठळक बातम्या, नवी मुंबई, महामुंबई, मुंबई तुमची प्रतिक्रिया द्या\nपंतप्रधान मोदी यांना मुख्यमंत्र्यांची पत्राद्वारे विनंती\nमलेशिया, अर्जेंटिनाचे खाद्य तेल शुल्क माफीतून वगळा\nमुंबई: महाराष्ट्रातील सोयाबीन, भूईमूग आणि सूर्यफूल या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशमार्गे मलेशिया, अर्जेंटिनातून आयात होत असलेले खाद्य तेल आयात शुल्क माफीतून वगळावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेश या आशियाई देशांमधील शेतीमालाच्या उत्पादनांनाच आयातशुल्क माफीची सवलत द्यावी अशी विनंती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी केली आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक हमीभाव देण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.\nमुख्यमंत्री पुढे म्हणतात की, महाराष्ट्र हे तेलबिया उत्पादनात देशात आघाडीचे राज्य आहे. सोयाबीन, भूईमुग, सूर्यफूल याचे सर्वाधिक उत्पादन राज्यात घेतले जाते. त्याशिवाय तूर, उडीद आणि मूग या कडधान्यांचेही राज्यात मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेश या आशियाई देशांमधून होत असलेल्या करमुक्त आयातीचा मोठा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः हे देश मलेशिया आणि अर्जेंटिनामधून खाद्य तेल आयात करतात आणि ते श्रीलंका, नेपाळ आणि बांग्लादेशमार्गे शून्य आयात शुल्काच्या माध्यमातून भारतात येते. परिणामस्वरुप शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीतील धोरणाला त्यामुळे खो बसत आहे. विशेष म्हणजे, बांग्लादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये सूर्यफूल, सोयाबीन आणि पाल्म ही पिकेच घेतली जात नाहीत. त्यांचे उत्पादनच तेथे होत नाही. साहजिकच या देशांमधून भारतात आयात होत असलेली उत्पादने आयात शुल्क माफीला अपात्र ठरतात, याकडे पत्रात लक्ष वेधले आहे. आयातशुल्क माफीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत हे तेल तुलनेत स्वस्तात उपलब्ध होते आणि त्याची थेट झळ स्थानिक शेतकऱ्यांना बसते. त्यांना हमीभाव मिळण्यात अडचणी येतात.\nआशियाई देशांमधील साफ्ता (साऊथ एशिया फ्री ट्रेड अॅग्रीमेंट) च्या करारात आशियाई देशांमधील शेती उत्पादनांना आयातशुल्क माफीची सवलत दिली जाते. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने संबंधित आशियाई देशांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या उत्पादनांनाच आयात शुल्क माफी दिली जाईल अशी अट या करारात समाविष्ठ करावी. जेणेकरुन आयातशुल्क माफीचा फायदा घेण्यासाठी आशियाई देशांच्या माध्यमातून इतर देशांमधील शेती उत्पादनांची आयात थांबणे शक्य होईल. आणि त्याचा थेट लाभ देशातील पर्यायाने महाराष्ट्रातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाला योग्य त्या सूचना द्याव्यात अशी विनंतीही पंतप्रधान श्री.मोदी यांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.\nखाद्यतेलाने भरलेली तीन जहाजे सध्या देशाच्या समुद्री सीमेवर उभी आहेत. प्रत्येकी जहाजात सुमारे दहा लाख लिटर खाद्यतेल आहे. श्रीलंका, नेपाळ आणि बांग्लादेशमध्ये पिकत नसलेल्या शेतीमालाचे हे खाद्यतेल शून्य आयात शुल्काच्या माध्यमातून भारतात येत आहे. याचा थेट परिणाम देशातील विशेषतः महाराष्ट्रातील सोयाबीन, भूईमुग, सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताकरता याचा सहानुभुतीने विचार व्हावा अशी केंद्र सरकारला विनंती आहे.\nपाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषीमूल्य आयोग\nPrevious महाभरतीमधील संभाव्य ‘महाव्यापम’ टाळण्यासाठी उपाययोजना करा\nNext आरक्षणासाठी राज्यभरात शांततेत बंदचे आवाहन \nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-21T13:49:02Z", "digest": "sha1:UPMEIL4SHZ33G2NB7AJGFZC2GZUNPGKJ", "length": 8664, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "प्रियांका बॉलीवूड सोडतीये ? | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nप्रदीप चव्हाण 8 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई – प्रियांकाला इंटरनॅशनल स्टार मानली जाते. मात्र देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता पूर्णपणे झालीये विदेशी. सलमान खान च्या “भारत” ला मध्येयच सोडून आता प्रियांकाने संजय लीला भन्सालीला हि नाकारले आहे. संजय एक गँगस्टर ड्रमा सिनेमा बनविण्याच्या तयारीत होते मात्र आता हे शक्य होणार नाही असे दिसून येत आहे.\nसंजय लीला भन्साली आणि प्रियांकाने २ सुपरहिट सिनेमा एकत्र केले होते “रामलीला” आणि “बाजीराव मस्तानी”, या दोन्ही चित्रपटात प्रियांका भन्साली सोबत दिसली होती. मात्र आता यांची जोडी पून्हा पहायला मिळेल कि नाही हा मोठा प्रश्न आहे. प्रियांका सध्या एका हॉलिवूडच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. या सिनेमात प्रियांका क्रिसपॅट सोबत स्क्रीन शेयर करणार आहे.\nबॉयफ्रेंड निक जोनस सोबत आता साखरपुडा केल्याची चर्चा सध्या बॉलीवूड मध्ये पसरली आहे, हे कारणही असू शकते सिनेमा न स्वीकारणाचे. पण असे बॅक टु बॅक बॉलीवूडचे सिनेमा नाकारण्याने प्रियांका बॉलीवूड सोडत आहे की काय असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.\nPrevious जर्मनीतील जागतिक स्पर्धेत 61व्या वर्षी यश\nNext व्यसनमुक्त करण्यासाठी संतांचे विचार महत्त्वाचे – माजी राष्ट्रपती पाटील\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/temples/tikaleshwar-temple-deorukh/", "date_download": "2018-08-21T14:36:41Z", "digest": "sha1:I3QH7JV3UNVK57VSL7RM4BIF2ZYDSBKY", "length": 10329, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "टिकलेश्वर मंदिर, देवरुख - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nदेवरुखजवळचं एक अप्रतिम देवस्थान म्हणजे टिकलेश्वर. सह्याद्रीच्या माथ्यावर खूप उंचीवरील एका शिखरावर टिकलेश्वर उभा आहे. दूरवर पसरलेला गच्च जंगलाने वेढलेला परिसर, आसपासच्या छातीत धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या असे सहयाद्रीचे रौद्रभीषण सौंदर्य टिकलेश्वराच्या डोंगरावर उभे राहून दिसू शकते. श्रध्दाळूंबरोबरच सह्याद्रीच्या अवघड दऱ्या-खोऱ्यांत भटकणाऱ्या ट्रेकर्स व गिर्यारोहकांना सुध्दा टिकलेश्वर परिसराचे खूप आकर्षण आहे.\nबस स्थानक - देवरुख\nरेल्वे स्थानक - संगमेश्वर\nयोग्य काळ - सप्टेंबर ते फेब्रुवारी\nटिकलेश्वराच्या मंदिरासमोर निवाऱ्यासाठी काँक्रीटचे छप्पर असलेली जागा आहे. शिखराच्या थोडे खाली उतरून प्रदक्षिणा मार्ग आहे. त्या पायवाटेवर काही गुहा व दगडात कोरलेले स्वच्छ पाण्याचे टाके आहे. डोंगराच्या शिखरावरून पूर्वेस मैमतगड दिसतो आणि मार्लेश्वराकडे जाणारी वाट दिसते.\nटिकलेश्वरच्या पायथ्यापासून पदभ्रमण करत जाऊन येण्यास ५ ते ६ तासांचा अवधी लागतो. सकाळी ब्रेकफास्ट करून पायी फिरत फिरत गेल्यास टिकलेश्वर करून देवरूखला जेवायला परत येता येते.\nटिकलेश्वराच्या पायथ्याशी तलावडे हे गाव देवरूखपासून ४ कि.मी वर आहे. तिथून टिकलेश्वर डोंगर चढून जायला आता रस्ता केला आहे. गाडीनेही वरपर्यंत जाता येते. मात्र शेवटचा एक चतुर्थांश रस्ता हा पायवाटेचा असून अगदी उभ्या चढाचा दमछाक करणारा हा मार्ग आहे. पण असे दुर्गम रस्ते पदभ्रमणप्रेमींना कायमच आकर्षित करतात.\nश्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/waste-consolidation-within-42-ghantagadi-47765", "date_download": "2018-08-21T14:57:26Z", "digest": "sha1:HK7IDIHCNFAICYCC2KU77S52BQGVIFIL", "length": 11795, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Waste consolidation within 42 ghantagadi ४२ घंटागाड्यांमध्येच कचऱ्याचे विलगीकरण | eSakal", "raw_content": "\n४२ घंटागाड्यांमध्येच कचऱ्याचे विलगीकरण\nगुरुवार, 25 मे 2017\nनाशिक - शहरातील २०६ घंटागाड्यांपैकी फक्त ४२ घंटागाड्यांमध्येच ओला व सुका कचरा संकलित करण्याची सोय असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यातून ठेकेदारांची बनवाबनवी समोर आली आहे. यासंदर्भात आयुक्तांना सादर केलेल्या अहवालावर लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता असून, कराराचा भंग झाल्याने दंडात्मक कारवाई होण्याची दाट शक्‍यता आहे.\nनाशिक - शहरातील २०६ घंटागाड्यांपैकी फक्त ४२ घंटागाड्यांमध्येच ओला व सुका कचरा संकलित करण्याची सोय असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यातून ठेकेदारांची बनवाबनवी समोर आली आहे. यासंदर्भात आयुक्तांना सादर केलेल्या अहवालावर लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता असून, कराराचा भंग झाल्याने दंडात्मक कारवाई होण्याची दाट शक्‍यता आहे.\nशहरात २०६ घंटागाड्यांद्वारे घनकचरा संकलित केला जातो. कचरा संकलन करताना ठेकेदारांबरोबर केलेल्या करारात ओला व सुका कचरा संकलित करण्याचे नमूद केले आहे. प्रथम घंटागाडीत कचरा विलगीकरणाची सोय करावी, त्यानंतर नागरिकांवर कचरा संकलनाचे बंधन घालण्याचे नियोजन आहे. मात्र, ठेकेदारांकडून घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची व्यवस्था नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कचरा डेपोत सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे यांना पूर्ण दिवस थांबून घंटागाड्यांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. हिरे यांनी अहवाल तयार केला असून, त्यात २०६ पैकी ४२ घंटागाड्यांमध्येच कचरा विलगीकरणाची सोय असल्याचे समोर आले आहे. १६४ घंटागाड्यांमध्ये सोय नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nKerala Floods: अनिवासी भारतीयाने केली केरळला तब्बल 50 कोटींची मदत\nकोची : सध्या अबुधाबीत राहणाऱ्या पण मूळ भारतीय असणाऱ्या डॉ. शमशीर यांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी तब्बल 50 कोटींची मदत केली आहे. डॉ. शमशीर वायालील हे...\nनियमित सेवा दिली तरच मिळते मानधन\nकोल्हापूर - गावात कोणत्या घरात गरोदर माता आहे ती शोधायची, चार-पाच किलोमीटरची रोज पायपीट करीत संबंधित गरोदर मातेची नोंद घेऊन तिला नियमित उपचार...\nमांजरम भागात पुराच्या पाण्यात चार जण गेले वाहून\nनायगाव- नायगाव तालुक्यातील मांजरम परिसरात पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या वेगवेगळ्या दोन घटनेत तवेरातील तीन जण वाहून गेल्याची तर दुसऱ्या एका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3995", "date_download": "2018-08-21T13:57:23Z", "digest": "sha1:MP42CTQM55UD5QCEGPIKG6ZJEJBURBAZ", "length": 11659, "nlines": 36, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बाजारीकरण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगुरुवारच्या (दिनांक १८-०७-२०१३) महाराष्ट्र टाईमसमधे प्रा. जयंत नारळीकर यांनी शिक्षण क्षेत्रातील संशोधनाच्या बाजारीकरणा बाबतीत व्यक्त केलेली मते वाचली. या क्षेत्रातील दुरावस्थेचे खापर त्यांनी 'commercialization’ म्हणजे बाजारीकरणाच्या माथी मारले आहे. तसेच “बॅक टू फ्युचर” मधे पूर्व संकल्पनांच्या पगड्यामुळे खगोल भौतिकी विज्ञानवादी दृष्टीकोन समाजातून हद्दपार झाला आहे अशी खंत व्यक्त केली आहे. दुर्दैवाने प्रा. नारळीकर स्वतःच या पूर्व संकल्पनांना बळी पडले आहेत.\nबाजारयंत्रणा फायद्याच्या प्रेरणेवर चालत असते. ‘Profit motive’ हा बाजारयंत्रणेचा प्राण आहे. बाजारयंत्रणेवर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ म्हणजे स्वहित साधण्याचा प्रयत्न करतो व त्यातून समाजाचे हित साधले जाते. अडम स्मिथ याने आपल्या ‘अदृश्य हात’ (Invisible hand) या संकल्पनेत स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की ““It is not from the benevolence of the butcher, the brewer and the baker that we expect our dinner but from their regard to their own interest.”\nअॅडम स्मिथच्या आधी ७० वर्षे (१७०५) बर्नार्ड मॅन्डीविले यांनी आपल्या ‘Fable of bees’ या कवितेतून “स्वार्थ म्हणजे दुर्गुण” या पारंपारिक कल्पनेला प्रथम धक्का दिला. “समाजाची भौतिक प्रगती स्वार्थत्याग करणाऱ्या धुरिणांच्या त्यागातून होत नसते तर स्वतःचे हित साधणाऱ्यांच्या प्रयत्नांतून होत असते” असा पूर्व संकल्पनांना धक्का देणारा विचार बर्नार्ड यांनी प्रथम मांडला. त्याकाळात समाजाच्या मनावर चर्चच्या विचारांचा पगडा होता. “स्वार्थत्याग हा गुण आणि स्वार्थ हा दुर्गुण” असा समज दृढ झालेला होता. चर्चने सरकारवर दडपण आणून बर्नार्ड यांच्या कवितेवर बंदी घातली. बर्नार्ड यांच्यावर सर्वजण टीका करत असताना फक्त सॅम्युअल जॉन्सन (१७०९-१७८४) यांनी “बर्नार्ड यांच्या कवितेमुळे आपले डोळे उघडले व वस्तुस्थितीचे दर्शन झाले” असे म्हटले. आज ३०० वर्षानंतर आपण आपले डोळे उघडुया व पूर्वसंकल्पनांना बळी न पडता वस्तुस्थिती काय आहे ते समजून घेऊया. अलीकडल्या काळात अॅन रॅँड यांनी देखील आपल्या ‘The virtue of selfishness’ या पुस्तकात पारंपारिक कल्पनांवर हल्ला चढवला असून स्वहिताचा कोणताही त्याग वगैरे न करता जीवन जगणे शक्य असून ती काळाची गरज आहे असे सांगितले आहे.\n“मुलभूत” संशोधनक्षेत्रातील आजचे चित्र आशादायी आहे असे प्रा. नारळीकर म्हणतात. भारताच्या बाबतीत ते खरे नसले तरी प्रगत देशांच्या बाबतीत नक्कीच खरे आहे. मुलभूत संशोधन करणारा कोणताही संशोधक आर्थिक फायद्यासाठी संशोधन करत नसतो. केवळ ज्ञान मिळवण्यासाठी त्याचे संशोधन चालू असते. आपण कोणता शोध लावणार आहोत हे मुलभूत संशोधन करणाऱ्या संशोधकाला माहित नसते. बाजारयंत्रणे मार्फत मिळणारया profit सारख्या प्रेरणांचा मुलभूत संशोधनाशी काही संबंध नसतो. याउलट Applied Research हा विशिष्ट ध्येय समोर ठेवून केला जातो. त्याला सर्वसाधारणपणे पैसा व साधनसामग्री उपलब्ध असते. उदा. इंटरनेटचा शोध अमेरिकेतील संरक्षण विभागातील संगणक एकमेकास जोडण्याच्या प्रयत्नातून लागला. हा शोध मुलभूत संशोधन करणाऱ्यांनी नव्हे तर Applied Research करणाऱ्यांच्या प्रयत्नांतून लागला. संशोधन क्षेत्रावर टीका करणारे Applied Research वर टीका करत असतात व या क्षेत्रातील दुरावस्थेचे खापर बाजारीकरणावर फोडले जाते.\nबाजारीकरणाला बळीचा बकरा करण्यापूर्वी Commercialization म्हणजे नक्की काय बाजारयंत्रणा कशी काम करते बाजारयंत्रणा कशी काम करते Profit म्हजे नक्की काय Profit म्हजे नक्की काय हे नीट समजून घेउन नंतरच टीका केली पाहिजे. विशेषतः profit आणि profiteering मधील फरक समजला पाहिजे. Profit motive म्हणजे स्वहित पाहत असताना इतरांचा देखील फायदा होईल हे पहिले जाते. Profiteering मध्ये दुसऱ्याचे शोषण करून स्वार्थ साधला जातो. टीका करायचीच असेल तर ती Profit motive चे रुपांतर Profiteering मधे करणाऱ्यांवर करावी.\n‘Commercialization per se’ मधे काहीच गैर नाही. पूर्वीच्या काळी दुध विकणे पाप समजले जाई. नंतर दुध विक्री सुरु झाल्यानंतर दुधाचा ‘बाजार’ सुरु झाला. त्यानंतर दुधाचा महापूर येऊन धवल क्रांती झाली. दुधाचे बाजारीकरण झाले नसते तर शहरातील लोकांना दुध मिळाले नसते. प्रामाणिकपणे दुधाचा व्यवसाय करून त्यात फायदा मिळवणारे अनेक लोक दुध”बाजारात” आहेत. अर्थात काही लोक दुधात भेसळ करतात. हे बाजारयंत्रणेचे विकृतीकरण आहे. एखादे यंत्र बिघडले तर यंत्राला दोष न देता आपण ते दुरुस्त करतो. बाजारयंत्रणेचे काम नीट चालत नसेल तर सरकारी हस्तक्षेप जरुरी आहे. The invisible hand of market mechanism works best when there is very visible hand of government to regulate it. प्रत्येक समस्येचे खापर बाजारयंत्रणेवर फोडण्या पेक्षा बाजारयंत्रणा कशी काम करते ते समजून घेऊन त्यात काही दोष निर्माण झाले असले तर ते दूर करण्याचा प्रयत्न करणे एवढाच एक उपाय आहे, कारण आजच्या युगात Commercialization ला एकच पर्याय आहे तो म्हणजे भौतिक विकासाची आशा सोडून देणे.\n> पूर्वीच्या काळी दुध विकणे पाप समजले जाई.\nही माहिती वाचून नवल आणि कुतूहल वाटले. हा समज भारताच्या कुठल्या विवक्षित प्रदेशात होता का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/more-200-farmers-suicide-nanded-district-15-years-46575", "date_download": "2018-08-21T14:43:35Z", "digest": "sha1:IJXD2GVNERV6ME26IOV3VY4WU6K63E2T", "length": 14522, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "more than 200 farmers suicide nanded district in 1.5 years नांदेड जिल्ह्यात दीड वर्षांत 200हून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यात दीड वर्षांत 200हून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या\nशनिवार, 20 मे 2017\nसत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरल्या अपात्र\nनांदेड - आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील भय संपण्याचे नाव घेत नाही. गत दीड वर्षांच्या काळात २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या जीवनयात्रा संपविली आहे. यात जवळपास ७० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या निकषास पात्र ठरल्या नाहीत.\nसत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरल्या अपात्र\nनांदेड - आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील भय संपण्याचे नाव घेत नाही. गत दीड वर्षांच्या काळात २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या जीवनयात्रा संपविली आहे. यात जवळपास ७० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या निकषास पात्र ठरल्या नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात गत काही वर्षांपासून दुष्काळ झाला, की आवकाळी पाऊसाचा तडका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यानंतर कसेबसे पीक आले, की सरकारच्या शेतकऱ्याप्रती सुलतानी कारभार. उत्पादनाला मिळणारा कवडीमोड भाव, यातून शेतीवर केलेला खर्च बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातली-त्या बॅकांचे कर्ज वरून सावकारचा तगादा. यात शेतकरी मानसिक दृष्टया खचत आहे.\nकुटुंब प्रपंच, मुला-बाळांची शिक्षण, मुलीचे लग्न, या सगळया बाबी सांभाळताना, निसर्गाचा होणारा लहरीपणा, अन वाढत जाणारा कर्जाचा डोंगर फेडणे शेतकऱ्यांना नाकीनऊ येते. सावकार कर्जापायी शेत लिहून घेण्याची भाषा करतो. अन शेतकऱ्यांना मरणावाचून गत्यंतर नाही. अशी भावना जेव्हा सतत घर करून बसते. तेव्हा शेतकरी आत्महत्येचा विचार करतो. अन शेवटी आत्महत्या करून या जगाचा निरोप घेत असतो.\nमागच्या वर्षी एक जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील पात्र शेतकरी आत्महत्या ११७ ठरल्या आहेत. तर अपात्र ६३ इतक्या आहेत. यातील शंभर टक्के प्रकरणे निकाली निघाले आहेत. तर सन २०१७ मध्ये मे महिन्यांपर्यंत ५४ शेतकऱ्यांनी जीवनाचा त्याग केला आहे. यातील ३७ शेतकरी आत्महत्या पात्र ठरल्या आहेत. अपात्र ५ असून १२ प्रकरणे प्रलंबित आहेत.\nशेतकऱ्याने आत्महत्या केल्याने समस्या सुटतात, असे थोडेच आहे. उलट शेतकऱ्यांच्या कुटुंबियासमोरील संकटे अधिकचे उभे राहतात. कुटुंब उघडयावर येते. शेतकरी आत्महत्यानंतर मिळणारी मदत हा गौण विषय आहे. परंतू त्या कुटुंबामधील करविता शेतकरी निघून जाणे म्हणजे, कुटुंबावर डोंगर कोसळल्यासारखे असते, अशी एक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितले.\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nभारत विजयाच्या मार्गावर; इंग्लंडचे चार फलंदाज बाद\nनॉटिंगहॅम : फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर वेगवान गोलंदाजांनीही भेदक मारा करत इंग्लंडला तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पराभवाच्या दिशेने ढकलले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/misfire-police-employee-134345", "date_download": "2018-08-21T14:39:02Z", "digest": "sha1:4D37WYPSZFU277DWPOVCK4KTVJPYEI6C", "length": 10168, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Misfire from the police employee पोलिस कर्मचाऱ्याकडून ‘मिसफायर’ | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 30 जुलै 2018\nमुंबई - अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या बंदुकीतून अपघाताने गोळी सुटली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. बंदोबस्तासाठी तैनात असलेला कॉन्स्टेबल हा भरलेली बंदूक हाताळत असतानाच अचानक गोळी सुटली. ७२ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा हे जुहूतील ‘रामायण’ नावाच्या इमारतीत आठव्या मजल्यावर राहतात.\nमुंबई - अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या बंदुकीतून अपघाताने गोळी सुटली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. बंदोबस्तासाठी तैनात असलेला कॉन्स्टेबल हा भरलेली बंदूक हाताळत असतानाच अचानक गोळी सुटली. ७२ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा हे जुहूतील ‘रामायण’ नावाच्या इमारतीत आठव्या मजल्यावर राहतात.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/senseks-historical-work-first-time-cross-38-thousand/", "date_download": "2018-08-21T13:49:15Z", "digest": "sha1:ARK2RRP7GKXRCTKNEDPTNUW6GDA6UOPR", "length": 7825, "nlines": 94, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सेन्सेक्सची ऐतिहासिक कामगिरी: पहिल्यांदा पोहोचला ३८ हजारावर | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nसेन्सेक्सची ऐतिहासिक कामगिरी: पहिल्यांदा पोहोचला ३८ हजारावर\nप्रदीप चव्हाण 9 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई-मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) आज ऐतिहासिक उसळी घेतली आहे. शेअर बाजारामध्ये बुधवारी पाहायला मिळालेली विक्रमी तेजी आज देखील कायम आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरू होताच इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स ३८ हजारांवर पोहोचला आहे. निफ्टीनेही पहिल्यांदाच ११४९५ ची पातळी गाठली. सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली. सकाळच्या सत्रामध्ये आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बॅंकेच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी झाली आहे. या विक्रमी उंचीने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.\nPrevious राष्ट्रवादी महिला पदाधिकार्‍यावर गुन्हे दाखल करा\nNext आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा: दोन दिवसात ५ दहशतवादी यमसदनी\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/sakal-news-akola-news-farmer-loan-news-bank-53319", "date_download": "2018-08-21T14:55:56Z", "digest": "sha1:E6655LQMUNUXXSFWJUMMBHR6KRJXALLM", "length": 12032, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal news akola news farmer loan news bank शेतकऱयांच्या नावावर कर्ज काढून रक्कम लंपास | eSakal", "raw_content": "\nशेतकऱयांच्या नावावर कर्ज काढून रक्कम लंपास\nशनिवार, 17 जून 2017\nआदिवासी शेतकऱयांच्या नावावर कर्ज काढून त्यांच्या खात्यावरून रक्कम परस्पर एजंटच्या नावे करण्याचा डाव बँक व्यवस्थापक व कर्मचारी यांनी संगनमताने केल्याची तक्रार शिळवंडी येथील आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य डॉ . किरण लहामटे यांचेकडे केली असून एजंट व अधिकारी यांच्या विरोधात लवकरच पोलीस तक्रार देऊन चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.\nअकोले- आदिवासी शेतकऱयांच्या नावावर कर्ज काढून त्यांच्या खात्यावरून रक्कम परस्पर एजंटच्या नावे करण्याचा डाव बँक व्यवस्थापक व कर्मचारी यांनी संगनमताने केल्याची तक्रार शिळवंडी येथील आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य डॉ . किरण लहामटे यांचेकडे केली असून एजंट व अधिकारी यांच्या विरोधात लवकरच पोलीस तक्रार देऊन चौकशीची मागणी करण्यात येणार आहे .\nयाबाबत समजते कि , शिळवंडी येथील आदिवासी शेतकरी सौ . इंदुबाई इंदुराव साबळे ,साबळे दूदा बाबुराव ,साबळे इंदू ,साबळे काळू मंगळा साबळे दगडू महादू , या पाच शेतकऱ्यांच्या नावे एजंट योगेश गंभिरे याने कार्पोरेशन बँक सुगाव शाखेत कर्ज प्रकरण करून सुमारे १३ लाख रुप्याचे कर्ज शेतीवर चढवून ते कर्ज व्यवस्थापक , क्लार्क याना हाथशी धरून शेतकऱ्यांचे सही अंगठे घेऊन आपल्या नावावर केल्याची तक्रार शेतकरी करीत आहे . याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याही संपर्क साधला असता आम्ही माहिती घेऊन कळवतो असे सांगण्यात आले आहे . याबाबत तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरु असून यापूर्वीही असे प्रकार झाले असून काही शेतकऱ्यांना आपल्या नवे कर्ज असल्याचे माहितीही नसल्याचे समजते शेतकऱ्याने कर्ज माफी करण्याचे आंदोलन सुरु केले त्यावेळी सरकार कर्ज माफी देणार असे गृहीत धरून अनेक प्रकरणे या बँकेमार्फत करण्यात आले असून\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\n'बोरामणी'च्या निधीचा होटगी रोड विमानतळासाठी वापर\nसोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या...\nकळमनुरी : शहर व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू व पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. कोंढुर गावालगत कयाधु नदीचे पाणी पोहोचले असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A1/", "date_download": "2018-08-21T13:47:09Z", "digest": "sha1:FRSU6RIE3LAUTJWT3CDWNQON4T7QAUBV", "length": 11345, "nlines": 100, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "गणपती मंडळांसाठी ’एक खिडकी’ योजना राबवा | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nगणपती मंडळांसाठी ’एक खिडकी’ योजना राबवा\nMahadev Gore 10 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे, राजकारण तुमची प्रतिक्रिया द्या\nसर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा\nमहापौर राहुल जाधव यांचे प्रशासनाला आदेश\nपिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिकांनी ‘सारथी’ हेल्पलाईनवर केलेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यात यावा, विविध कामांसाठी पालिकेत येणार्‍या नागरिकांशी सौजन्याने वागणूक वागावे, त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, तसेच साथीचे आजार होऊ नये यासाठी औषध फवारणीसह विविध उपाययोजना कराव्यात, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.तसेच अंदाजपत्रकातील कामे वेळेत पुर्ण करावीत. गणपती मंडळांना परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबविण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.\nसर्व विभाग प्रमुखांची बैठक\nमहापौरपदी निवड झाल्यानंतर राहुल जाधव यांनी बुधवारी पालिकेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीला ‘क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसेविका साधना मळेकर, सारिका लांडगे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्यलेखापाल राजेश लांडे, मुख्य लेखापरीक्षक आमोद कुंभोजकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.\nदहा दिवसांनी घेणार आढावा\nड्रेनेज व पावसाळी गटारांचे प्रश्‍न उदभवू नये याची दक्षता घ्यावी. विद्युत विषयक समस्या सोडविण्यासाठी महावितरण समवेत संबधित अधिकार्‍यांनी बैठक घेऊन धोकादायक डीपीबाबत उपाययोजना कराव्यात. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. शहरातील आरोग्य विषयक दक्षता घेण्यात यावी व त्यासाठी आवश्यक ती औषध फवारणी करून डेंग्यू सारख्या आजारांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. वृक्ष लागवडीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी उपाय योजना कराव्यात. शहरातील कचरा दररोज गोळा करण्यात यावा. हॉकर्स झोनचा प्रश्‍न लवकर मार्गी लावावा. पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. मोकाट, उपद्रवी पाण्यांचा बंदोबस्त करण्यात यावे, असे निर्देश महापौर राहुल जाधव यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत. तसेच दहा दिवसानंतर याचा आढावा घेणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.\nPrevious ३६ वर्षानंतर पाकिस्तानी जेलमधून परतणार गजेंद्र शर्मा\nNext साने चौक ते चिखली रस्ता 30 ऐवजी 24 मीटर करावा\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/industries/cashew-nut/", "date_download": "2018-08-21T14:33:15Z", "digest": "sha1:EIPKP5E3N43OZVJL46TISAHAV6AS3OCW", "length": 7977, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "काजू - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीतील काजू हा देशात व देशाबाहेर निर्यात केला जातो. डोंगरउतारांवर असलेली लाल माती व उष्ण हवामान काजू उत्पादनासाठी खूप उपयुक्त आहे.\nकाजूचे आंबटगोड फळ चविष्ट असते परंतु काजू हा त्याच्या कठीण बीवर प्रक्रिया करून मिळविला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी असणाऱ्या काजूप्रक्रिया केंद्रांमधून काजूचे भरपूर उत्पादन येथे होते. उन्हाळ्याच्या दिवसांत काजूच्या हंगामात रत्नागिरीतील हा चविष्ट काजू चाखता येतो.\nस्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, रत्नागिरी\nगरम पाण्याचे झरे, उन्हवरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/", "date_download": "2018-08-21T13:47:44Z", "digest": "sha1:QK7SBK75AFCA7RSTV3DKN7KFSPJXE55F", "length": 17989, "nlines": 176, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Janshakti | Latest News, Marathi News, Marathi Latest News | eJanshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\n१५ सप्टेंबर पासून लागू होणार ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना\nअन्यथा १ डिसेंबर पासून पुन्हा मराठा मोर्चा \nआज राहुल गांधी यांनी पक्षात केले मोठे फेरबदल\nपाकिस्तानात जाण्यासाठी मला सुषमा स्वराज यांनी परवानगी दिली-नवज्योतसिंग सिद्धू\nकेंद्रीय मंत्र्याच्या पीएची आत्महत्या\nदेशातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न ८ हजार ०५९ रुपये- नाबार्ड\nनवी दिल्ली : दर तीन वर्षांनी केल्या जाणाऱ्या अखिल भारतीय समावेश सर्वेक्षणाच्या (एनएएफआईएस) आधारे नाबार्डने म्हटले आहे …\nव्हॉट्सअॅपचे कार्यालय भारतातही हवाय\n१५ सप्टेंबर पासून लागू होणार ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना\nकेरळच्या पुरात २० हजार कोटींचा फटका, लाखो बेघर\nआज राहुल गांधी यांनी पक्षात केले मोठे फेरबदल\nएटीएमवर डल्ला मरणाऱ्याला अटक\nमुंबई:अंधेरीमध्ये एटीएम सेंटर फोडणाऱ्या एका तरुणाला साकीनाका पोलिसांनी रविवारी रंगेहाथ अटक केली. राजू बंगेरा (२३) …\nचालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न पडला महागात\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात एटीएस अखेर यश\nभारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले\nगगनगिरी विश्व फाउंडेशनतर्फे शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण\nपिंपरी-चिंचवड-गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने गगनगिरी विश्व फाउंडेशनतर्फे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याची …\n‘सनातन’ वर बंदी आणू देणार नाही : हिंदू जनजागृती समिती\nपुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली\nसिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर नव्या सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\n तालुक्यातील आष्टे येथे वंजारी सेवा संघाची शाखा स्थापन होवून फलक अनावरण करण्यात आले. …\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\nधुळ्यात दगडफेकप्रकरणी 9 जणांवर गुन्हा\nधुळ्यात घरफोडी; श्‍वास पथकही घटनास्थळी दाखल\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nमुंबई : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात …\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nआज राहुल गांधी यांनी पक्षात केले मोठे फेरबदल\nनवी दिल्ली-काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद हाती घेतल्यापासून राहुल गांधी हे सातत्याने पक्षांतर्गत मोठे फेरबदल करताना दिसत …\nपाकिस्तानचा दौरा सिध्दूला भोवला ;देशद्रोहाचा खटला दाखल\nयोगी आदित्यनाथ यांना कोर्टाने फटकारले\nसांगली महापौरपदी भाजपाच्या संगीता खोत \nमध्य प्रदेशातील शाळेच्या पाठ्यपुस्तकात अटलजींचा धडा\nबँकेच्या गार्डने ग्राहकावर झाडली गोळी\nनवी दिल्ली – गार्डने ग्राहकावर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये विजया बँकेच्या एका …\nधुळ्यात दगडफेकप्रकरणी 9 जणांवर गुन्हा\nधुळ्यात घरफोडी; श्‍वास पथकही घटनास्थळी दाखल\nचाळीसगाव शहर पोलीसात शांतता कमेटीची बैठक\nविजवितरणचा अनागोंदी कारभार; रोहीत्र खुल्यावर\nवीरधवल खाडेची अंतिम फेरीत धडक\nजकार्ता-भारताच्या वीरधवल खाडेने १८ व्या आशियाई खेळांमध्ये ५० मीटर फ्री स्टाइल स्विमींगच्या पात्रता फेरीमध्ये स्वत:चाच …\nनेमबाजीत सौरभ चौधरीची सुवर्ण तर अभिषेक वर्माची कांस्यपदकाला गवसणी\nबजरंग पुनिया आणि विनेश फोगटला हरियाणा सरकारकडून कोटींची बक्षिसे\nऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती \nकबड्डीमध्ये भारताचा निसटता पराभव\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nस्वरा भास्कर गेली सोशल मीडियापासून दूर\nप्रियांका आणि निक अनाथाश्रमात\nमिलिंद-सौमित्र 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र ; नवं रोमँटिक गाणं रिलीज\nसनी लिओनी कडून केरळला केली ५ कोटीची मदत\nसिद्धार्थ आणि परिणीतीची ‘जबरिया जोडी’\nबॉलिवूडची कंगना अडचणीत ; पोलिसात तक्रार\nअटल बिहारींच्या निधनाने शाहरुखची भावुक पोस्ट\nप्रियांका आणि निकचा झाला ‘रोका’\nव्हॉट्सअॅपचे कार्यालय भारतातही हवाय\nनवी दिल्ली: भारत दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान …\nसिद्धू विरोधात मुंबईत मोर्चा\nऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती \nदाऊदच्या फायनान्स मॅनेजरला लंडनमध्ये अटक\nएअर रायफल प्रकारात दीपक कुमारला रौप्य\nगर्भवती महिलांना आदित्य बिर्ला रुग्णालयात मोफत उपचार\nवायसीएमएचवरील रुग्णालयीन कामाचा ताण पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्व रुग्णालयातील गर्भवती महिलांना पुढील उपचारासाठी …\nगोल्डसिटी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे उदघाटन\nस्वतःची किडनी देऊन सासूने वाचवला सुनेचा जीव\nशहरामध्ये आढळले स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण\nहडपसरमध्ये गुरुजन सन्मान सोहळा\nदेशातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न ८ हजार ०५९ रुपये- नाबार्ड\n१५ सप्टेंबर पासून लागू होणार ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना\nव्यावसायिक स्पर्धेतून काँग्रेसची दिशाभूल; अनिल अंबानीचे राहुल गांधींना पत्र\nदाऊदच्या फायनान्स मॅनेजरला लंडनमध्ये अटक\nसेनेच्या आमदार, खासदारांच्या एका महिन्याचे वेतन केरळला\nफेब्रुवारी २०१९ पासून रात्री एटीएममध्ये रोकड भरणा होणार नाही\n१ कोटी रकमेच्या चलनातून बाद नोटा जप्त\nआजच्या दिवशी २६१ वर्षांपूर्वी चलनात आला होता पहिला रुपया \nपेटीएमच्या मालकाकडून केरळला फक्त १० हजाराची मदत\nआजपासून अॅमेझॉन प्राईमच्या धर्तीवर फ्लिपकार्टची फ्लिपकार्ट प्लस सेवा\nउद्यापासून जिओफोन २चा फ्लॅशसेल \nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/by-eating-chinese-food-can-occur-asthma-attack-289220.html", "date_download": "2018-08-21T14:45:31Z", "digest": "sha1:VUQOIEFFA5U6O3FW5HGAAF4LEQM7ARIU", "length": 13947, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चायनीज पदार्थ खाल्ल्याने येऊ शकतो दम्याचा अटॅक", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nचायनीज पदार्थ खाल्ल्याने येऊ शकतो दम्याचा अटॅक\nचायनीज अन्नपदार्थ खाल्ल्यामुळेही दम्याचा अटॅक येण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण श्वसनविकारतज्ज्ञांनी नोंदवले आहे. मोठ्यांसोबत लहान मुलांमधील दम्याचे प्रमाणही या कारणामुळे वेगाने वाढते आहे.\n05 मे : चायनीज अन्नपदार्थ खाल्ल्यामुळेही दम्याचा अटॅक येण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण श्वसनविकारतज्ज्ञांनी नोंदवले आहे. मोठ्यांसोबत लहान मुलांमधील दम्याचे प्रमाणही या कारणामुळे वेगाने वाढते आहे. या नव्या लक्षणाला 'चायनीज रेस्टॉरन्ट सिंड्रोम' असे म्हटले जाते.\nचायनीज पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अजिनोमोटोमुळे श्वसनविकार बळावतात. खोकला येणे, धाप लागणे, दम लागल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रास होतो. दमा वा श्वसनविकारांची प्रवृत्ती असलेल्या रुग्णांमध्ये अजिनोमोटो अन्नपदार्थांद्वारे शरीरात गेल्यास श्वसननलिका सुजते व त्यातून कोणत्याही क्षणी दम्याचा झटका येण्याची शक्यता असते.\nया सिन्ड्रोमविषयी जनजागृती करण्याची गरज असल्याचे बॉम्बे रुग्णालयाच्या श्वसनविकार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता नेने यांनी व्यक्त केले.\n- मुंबईमध्ये पालिकेच्या 4 प्रमुख रुग्णालयांमध्ये ७ हजार ८५२ रुग्णांनी ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये दम्यावरील उपचार घेतले आहेत.\n- पंधरा उपनगरीय रुग्णालयांमध्ये दोन वर्षांत दमेकरी रुग्णांचे प्रमाण ६.११ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे.\n- या उपनगरीय रुग्णालयांमधून ३२ हजार १५८ रुग्णांनी दम्यासाठी उपचार घेतले आहेत.\n- छोट्या दवाखान्यांमध्ये ५१ हजार ६१९ रुग्णांना दम्याचा त्रास असल्यामुळे औषधोपचार देण्यात आले आहेत.\n- खोकला, धाप लागते, श्वसनविकार बळावतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nगायीच्या दुधापेक्षा पौष्टिक आहे सोयाचे दुध, हे आहेत ७ फायदे\nPHOTOS: आयोडिनमुळे थायरॉइडचे हार्मोन्स राहतात नियंत्रित, जाणून घ्या याचे फायदे\n'या' 5 सवयींनी काही महिन्यातच व्हाल श्रीमंत \nआता एका रुपयात खरेदी करा डाळ आणि तांदूळ\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-may-2018/", "date_download": "2018-08-21T14:34:18Z", "digest": "sha1:X3BKPX2NPJOCW7E4GHG3KQ6EUZ2FDGMY", "length": 13935, "nlines": 131, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 23 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती [Reminder]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -2018 [414 जागा]\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती [Reminder]\nIBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 839 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजने देशातील पहिल्या तांबे पर्याय करारांची सुरूवात केली आहे.\nराज्यसरकार ऊर्जा उपकरण निर्माता भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) ने प्रवीण एल अग्रवाल यांना अंशकालिन अधिकृत संचालक म्हणून नियुक्त केले आहे.\nरेटिंग एजन्सी आयसीआरए जीडीपी वाढ जानेवारी-मार्च 2017-18 मध्ये 7.4 टक्के अशी अपेक्षा आहे\nदिग्गज गायिका आशा भोसले यांना पश्चिम बंगालचा ‘बंग विभूषण’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.\nभारतीय मूळ वकील आणि राजकारणी गोविंद सिंह देव शीख समुदायाचे मलेशियाचे पहिले मंत्री बनले.\nइंडिया एनर्जी एफिशियन्सी स्केल-अप प्रोग्रामसाठी जागतिक बँकाने 220 दशलक्ष डॉलर्स (1,496 कोटी रु.) कर्ज आणि $ 80 दशलक्ष (544 कोटी रु.) गॅरंटीची मंजुरी दिली आहे.\n22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला गेला. या वर्षी ‘ज्येष्ठ 25 वर्षे अॅक्शन फॉर बायोडायव्हर्सिटी’ हा विषय आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने फ्लिपकार्ट, स्विग्गी, पतंजली आणि अमुल या 40 उद्योजकांशी प्रधान मंत्री मुद्रा योजनेच्या (पीएमएमवाय) अंतर्गत लहान उद्योजकांना कर्जाची व्याप्ती वाढवून दिली आहे.\nपोलिश लेखक ओल्गा टोकार्झुक यांना त्यांच्या ‘फ्लाइट’ या कादंबरीसाठी मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.\nवयोवृद्ध लेखिका कादंबरीकार यद्दनपुडी सुलोचना राणी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या 78 वर्षांच्या होत्या.\nPrevious SAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\nNext (Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर\nजिल्हा न्यायालय भरती निकाल\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n» (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगाभरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल मेगा भरती\n» (NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n»UPSC – N.D.A. & N.A.(II) 2018 परीक्षा प्रवेशपत्र » इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट' भरती प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक टंकलेखक & कर सहाय्यक (पूर्व) परीक्षा 2018 निकाल\n» भारतीय सैन्य भरती ARO पुणे & ARO अहमदाबाद निकाल\n» (SID) महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग भरती परीक्षा सुधारित उत्तरतालिका\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\n» शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/mukesh-ambani-the-countrys-richest-person/", "date_download": "2018-08-21T13:49:44Z", "digest": "sha1:VEL45ZZ7LKKP4IUVN6AKSA3QD7BYDRAR", "length": 7972, "nlines": 97, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मुकेश अंबानी १९१ देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nमुकेश अंबानी १९१ देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती\nप्रदीप चव्हाण 9 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांच्याकडे पाहिले जात आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ४८. अरब डॉलर म्हणजेच ३.३० लाख करोड इतकी आहे. इतक्या मोठ्या संपत्तीचे मालक मुकेश अंबानी हे १९१ देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे.\nअंबानी यांनी जगातील फक्त चार देशातील श्रीमंत व्यक्तींच्या मागे आहे. मागील वर्षी त्यांची संपत्ती १३.१० अरब डॉलर अर्थात ८९००० करोड होती. त्यात वाढ होऊन सद्यस्थितीत ती ३.३० लाख करोड इतकी आहे.\nजगात फक्त चार देशातील व्यक्ती पुढे\nअमेरिका ७, फ्रांस २, स्पेन १, मेक्सिको १ व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यापुढे आहे.\nPrevious बायकोशी भांडण झाल्याने पुण्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या\nNext तिसऱ्या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/other-places/prachin-kokan-ganpatipule/", "date_download": "2018-08-21T14:35:36Z", "digest": "sha1:MHTRVM5A2XPD3ODS5AAPROMNNC7BYX6J", "length": 9829, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "प्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nप्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे\nगणपतीपुळ्यापासून एक की. मी. अंतरावर असलेले ‘प्राचीन कोकण दालन’ हे एक चुकवू नये असेच ठिकाण आहे. कोकण परिसराचा ५०० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास इथे हुबेहूब दिसणाऱ्या लाकडाच्या मानवी पुतळ्यांमधून साकारला आहे.\nबस स्थानक - गणपतीपुळे\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - वर्षभर\nकोकणाची प्राचीन समाजरचना, जुनी वेशभूषा व केशभूषा, बारा बलुतेदार, जुनी उपकरणे व हत्यारे यांच्या सहाय्याने इतिहास जिवंत केला आहे. हिरव्यागर्द टेकडीवर ३ एकर जागेत एक टुमदार कोकणी गाव इथे उभं राहिलं आहे. माफक तिकिटांत तेथील गाईडच्या सहाय्याने आपल्याला या प्राचीन कोकणीची सफर घडते.\nबांबूच्या पट्ट्या लावून बनविलेल्या इथल्या मचाणावरून दिसणारे गणपतीपुळ्याच्या समुद्राचे विहंगम दृश अत्यंत सुंदर दिसते. ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या कोकणातील सण-उत्सव-परंपरांची झलक इथे अनुभवता येते. स्थानिक कलाकारांनी बनविलेल्या विविध वस्तू येथे रास्त दरांत विक्रीला असतात. कोकणाच्या प्राचीन सफरीची आठवण म्हणून त्या विकत घेऊन पर्यटक त्यांना पसंती देतात. कोकणातील जलदुर्गांच्या प्रतिकृती या प्राचीन कोकण दालनाची शान आणखी वाढवतात. या शिवाय कोकम सरबत, थालिपीठ, आळूवडी, मोदक अश कोकणी मेव्यावर मनसोक्त ताव मारता येतो.\nगरम पाण्याची कुंड, तुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ipl-live-cricket-score-chennai-super-kings-vs-rajasthan-royals-csk-vs-rr-t20-match-289817.html", "date_download": "2018-08-21T14:44:34Z", "digest": "sha1:ZT42HZXZ62FXIJOBBPYZUZGIQSY7DJHR", "length": 11711, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सवर रॉयल विजय", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nआयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सवर रॉयल विजय\nकाल राजस्थान रॉयल्सनी चेन्नई सुपर किंग्सवर जोरदार विजय मिळवला. जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर चार विकेट्स राखून विजय मिळवता आला.\n12 मे : काल राजस्थान रॉयल्सनी चेन्नई सुपर किंग्सवर जोरदार विजय मिळवला. जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर चार विकेट्स राखून विजय मिळवता आला.\nसुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने आधी फलंदाजी करताना 177 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बटलरने 60 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 95 धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: chennai super kingsiplrajasthan Royalsआयपीएलचेन्नई सुपर किंग्सराजस्थान राॅयल्स\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nAsian Games 2018 : १६ वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्णपदक, अभिषेक वर्माला कांस्यपदक\nPHOTOS : विराटचे शतक अनुष्काला फ्लाईंग किस \nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/why-captain-prithvi-shaw-picked-jersey-number-100/", "date_download": "2018-08-21T14:42:15Z", "digest": "sha1:TAYBVWZC27DJMCF4V2AHQHW4V5ZCQ73S", "length": 29962, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "This Is Why Captain Prithvi Shaw Picked Up Jersey Number 100 | ...म्हणून जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉच्या जर्सीवर 100 नंबर | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\n...म्हणून जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉच्या जर्सीवर 100 नंबर\nसाधारणपणे, क्रिकेटपटूंच्या जर्सीवर एक किंवा दोन अंकी नंबर पाहायला मिळतो. स्वाभाविकच, पृथ्वी शॉच्या जर्सीवरील 100 नंबरनं क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं.\nनवी दिल्लीः अंडर-१९ वर्ल्ड कप स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाचा देशभरात जयजयकार सुरू असून कर्णधार पृथ्वी शॉ आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पृथ्वी शॉच्या फलंदाजीबद्दल, त्याच्या नेतृत्वगुणांबद्दल आणि उज्ज्वल भवितव्याबद्दल चर्चा होत असतानाच, त्याच्या जर्सीवरचा 100 नंबरही कुतूहलाचा विषय ठरलाय. या 100 नंबरी टी-शर्टमागचं मजेशीर गुपित आता उघड झालंय.\nसाधारणपणे, क्रिकेटपटूंच्या जर्सीवर एक किंवा दोन अंकी नंबर पाहायला मिळतो. स्वाभाविकच, पृथ्वी शॉच्या जर्सीवरील 100 नंबरनं क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने हा नंबर का निवडला असेल, सचिन तेंडुलकरच्या जर्सीवरील 10 या आकड्याशी त्याचं काही 'कनेक्शन' असेल का, की आणखी काही श्रद्धा-अंधश्रद्धेचा भाग असेल, याबद्दल उत्सुकता होती. त्याचं उत्तर अखेर पृथ्वी शॉकडूनच मिळालंय. त्याने 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राशी बोलताना त्यामागचा किस्सा सांगितला.\nशंभर हा माझा आवडता क्रमांक आहे आणि माझ्या आडनावाचा हिंदी उच्चार साधारणपणे 'सौ' असा होतो. त्यामुळे मी 100 नंबरची जर्सी निवडली, असं पृथ्वीनं गालातल्या गालात हसत सांगितलं. हा नंबर निवडण्यामागे गुडलक किंवा अंधश्रद्धा वगैरे नव्हती, असं तो म्हणाला.\nपृथ्वी शॉमध्ये अनेकांना भावी सचिन तेंडुलकर दिसतो. मुंबईच्या या वीराने मुंबई संघातून रणजीत पदार्पण केलं होतं. पाच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये चार शतकं ठोकून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता सचिनच्या जगप्रसिद्ध 10 नंबरच्या जर्सीत एक आकडा वाढवून त्याचा वारसा पुढे नेण्याचा मानसच जणू पृथ्वी शॉनं व्यक्त केल्याचं क्रिकेटवर्तुळात बोललं जातंय.\nICC U-19 World Cup 2018Prithvi ShawSachin TendulkarRahul Dravid19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धापृथ्वी शॉसचिन तेंडूलकरराहूल द्रविड\nसचिन तेंडुलकर म्हणतो... तर क्रिकेटचा बट्याबोळ होईल\n...इकडे इंग्लंड कांगारुंना चोपत होता, तिकडे टीम इंडिया 'साहेबां'ना कुटत होती\nकहानी घर घर की यशस्वी होताच 'अशी' बदलली क्रिकेटपटूंची घरं\nसचिन तेंडुलकरचा मुलगा भारतीय संघात\nअजिंक्य रहाणेचा खेळ क्लासिक; सचिन तेंडुलकरचा स्तुतीसुमनांचा वर्षाव\nआयपीएलमध्ये होणार द्रविड आणि शास्त्री यांची एंट्री; नियमांमध्ये करणार बदल\nIndia vs England 3rd Test: विराटने दिला होता अनुष्काला फ्लाइंग किस\nAsian Games 2018: नोकरी नसतानाही त्याने जिंकले रौप्यपदक\nIndia vs England 3rd Test: सचिन-विराट यांच्या शतकाचा असाही योगायोग\nIndia vs England 3rd Test: विराटची एक खेळी अन् विक्रम, विक्रम, विक्रम...\nIndia vs England 3rd Test: सामना जिंकल्यास मालिकेत रंगत\nIndia vs England 3rd Test: इंग्लंडला ५२१ धावांचे आव्हान; विराट कोहलीचे शतक\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/industries/coconut/", "date_download": "2018-08-21T14:33:07Z", "digest": "sha1:EESZI3MXDTAWNWDXD52A2QDXKDPZBDZU", "length": 8702, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "नारळ - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकोकणाचा कल्पवृक्ष म्हणजे नारळ किंवा माड. शहाळ्याचे गोड पाणी तहान तर शमवतेच परंतु त्याच्या गोड खोबऱ्याशिवाय कोकणातील गृहिणीचा एकही पदार्थ पूर्ण होऊ शकत नाही.\nनारळाचा कोणताही भाग वाया जात नाही व त्याच्या प्रत्येक भागापासून अनेक उपयोगी वस्तू बनवता येतात. जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान, जमिनीचा खारटपणा, वाळूमिश्रीत लाल माती हे सर्व घटक नारळाच्या भरघोस उत्पादनासाठी अनुकूल आहेत. समुद्रकिनाऱ्यावर व कोकणी वाड्यांमधे सर्वत्र माडांच्या दाट राया आढळतात व येथे नारळाचे भरपूर उत्पादन होते.\nरत्नागिरीतील भाट्येजवळचे `नारळ संशोधन केंद्र’ नारळाच्या विविध जातींवर होणाऱ्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. भारतभरातून अनेक अभ्यासू येथे दरवर्षी भेट देतात. येथील बनवली, सिंगापुरी, गुहागरी इ.नारळाच्या जाती प्रसिध्द आहेत.\nश्री महागणपती मंदिर, गणपतीपुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=1340", "date_download": "2018-08-21T14:35:43Z", "digest": "sha1:4UXVZTY6OO2UKINU4CCPFVVYX5BLNNKK", "length": 2207, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बोधप्रद कथा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nव पूं ची गोष्ट आहे मला भावलेली\nकळलच नाही वर्गातल्या मुली कुठं गेल्या.\nप्रत्येक पुरूषाने हे जरूर वाचावे.\nतंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.\nजग कसं अजब आहे \nप्रेम कधी वयाचे मोहताज नसते ...\nव पूं ची गोष्ट आहे मला भावलेली\nकळलच नाही वर्गातल्या मुली कुठं गेल्या.\nप्रत्येक पुरूषाने हे जरूर वाचावे.\nतंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.\nप्रेम कधी वयाचे मोहताज नसते ...\nक्या आपका पार्टनर बेफवा है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-21T13:50:10Z", "digest": "sha1:AOGKNAW72ZNE4E742LV6FBX4GVOLXCCP", "length": 8097, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सांगवी नदीपात्रात अज्ञाताचा मृतदेह | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nसांगवी नदीपात्रात अज्ञाताचा मृतदेह\nMahadev Gore 10 Aug, 2018\tगुन्हे वार्ता, ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी सांगवी : सांगवी येथे नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. पिंपरी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी मृतदेह बाहेर काढला आहे. संबधीत व्यक्तिचे वय अंदाजे 40 वर्ष आहे. त्याची अद्याप ओळख पटली नसून मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.\nगुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह आढळल्याची माहिती एका स्थानिक नागरिकाने अग्निशमन दलास दिली. त्यानुसार संत तुकाराम अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तीन दिवसांपूर्वी इसमाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही कामगिरी पिंपरी अग्निशमन दलाचे फायरमन गाजरे, भूषण येवले, विठ्ठल सपकाळ, संतोष वारे, सावळी यांच्या पथकाने केली.\nPrevious फरार आरोपींना रेल्वे स्थानकावरच ठोकल्या बेड्या\nNext संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-selling-heavy-commodities-49838", "date_download": "2018-08-21T14:44:25Z", "digest": "sha1:KSXXJIMVT5USJQ6AB5TE6HUGJTA6J4XJ", "length": 13507, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Selling of heavy commodities शिलकी मालाची जादादराने विक्री | eSakal", "raw_content": "\nशिलकी मालाची जादादराने विक्री\nशनिवार, 3 जून 2017\nपुणे - शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम किरकोळ विक्रीवर होऊ लागला आहे. मालाची आवकच नसल्याने विक्रेते शिलकीतल्या मालाची तेही जादा दराने विक्री करू लागले आहेत. शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी वीस ते तीस टक्‍क्‍याच्या फरकाने विक्रेते मालाची विक्री करीत होते. त्यामुळे ग्राहक मात्र नाराज आहेत.\nकर्जमाफी आणि मालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका पुणेकरांना बसू लागला आहे. मालाची आवक घटल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला.\nपुणे - शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम किरकोळ विक्रीवर होऊ लागला आहे. मालाची आवकच नसल्याने विक्रेते शिलकीतल्या मालाची तेही जादा दराने विक्री करू लागले आहेत. शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी वीस ते तीस टक्‍क्‍याच्या फरकाने विक्रेते मालाची विक्री करीत होते. त्यामुळे ग्राहक मात्र नाराज आहेत.\nकर्जमाफी आणि मालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका पुणेकरांना बसू लागला आहे. मालाची आवक घटल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला.\nकिरकोळ विक्रेत्यांनाच शेतमाल महागात मिळत आहे. परिणामी, विक्रेत्यांना ग्राहकांची समजूत काढावी लागत आहे. महात्मा फुले मंडई येथे साधारणतः अडीचशे गाळेधारक आहेत. येथील गाळे शुक्रवारी सुरु होते. परंतु मंडईत गिऱ्हाईकांची म्हणावी तशी गर्दी नव्हती. नाशवंत असल्याने पालेभाज्यांना उठाव नव्हता. त्यातही कोथिंबीर, पुदिना, मेथीच्या गड्डीची विक्री पंचवीस ते तीस रुपयांनी होत होती. याबाबत गाळेधारक संजय गायकवाड म्हणाले,‘‘किरकोळ विक्रेत्यांना महागात माल मिळाला तर आम्हालाही तो तसाच विकावा लागतो. काल परवापर्यंत टोमॅटो आठ-दहा रुपये किमतीने खरेदी करीत होतो. आज त्याची खरेदी तीस रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे चाळीस रुपये किमतीने विकावे लागत आहेत.’’\nविक्रेते राजेंद्र कासुर्डे म्हणाले,‘‘नेहमीपेक्षा मालाचा तुटवडा आहे. कोबी पन्नास ते साठ रुपये किलो, भेंडी ऐशी रुपये किलो, वांगी पन्नास ते साठ रुपये किलो, बटाटा बारा ते चौदा रुपये किलो, कांदा दहा ते बारा रुपये किलो दराने विक्री होत आहे. ग्राहक येत आहेत. परंतु मालाचा पुरवठा कमी आहे.’’\nपंधरा ते वीस रुपये पाव किलोची भाजी आज तीस ते पंचेचाळीस रुपये किमतीने खरेदी करावी लागत आहे. संपामुळे सामान्य नागरिकच भरडला जातोय. त्यामुळे सरकारने याबाबत तोडगा काढावा.\n- स्वाती पारसनीस, ग्राहक\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-21T13:43:02Z", "digest": "sha1:S4HD3L2Z7LLTGUZU26I53FPHWD6EN4FI", "length": 24749, "nlines": 257, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "भारत | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने पसरली होती. ती बातमी अशी : “येत्या शनिवारचा दिवस नागपूर आणि विदर्भाच्या दृष्टीने ऐतिहासिक राहणार…\nजैन : एक क्रूर, हिंसक, निसर्गभक्षक समाज \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nहिंदूंना सतत मुसलमानांच्या विरोधात भडकवत राहणे, हिंदूंची धर्मांधता सतत वाढती ठेवणाऱ्या बामणी संघटनांना आर्थिक रसद पुरवत राहणे, मुसलमानांना धंद्यात मालाच्या स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत पुरवून मुसलमानांच्या नजरेत जैन समाज…\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण व्हायलाचं हवं…”\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 19, 2018\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण व्हायलाच हवं…” अशा ‘धर्मराज्य पक्षा’च्या धोरणाच्या जवळपासची कामगिरी “आम आदमी पार्टी”चं दिल्लीतलं अरविंद केजरीवाल सरकार करताना दिसतंय, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र,…\n‘‘मी भाजपातून राजीनामा का देतोय\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 19, 2018\nउच्च शिक्षित, मोठ्या आशेने भाजपा जॉईन केलेल्या शिवम शंकरने भ्रमनिरास झाल्यानंतर भाजपा सोडताना मोदी सरकारचे तटस्थ राहून केलेले विश्लेषण लांब असले, तरी वाचनीय आणि विचार करण्याजोगे आहे. फेसबुकवरून श्री. योगेश…\nमोदी सरकारची चार वर्षं\nडॉ. विश्वंभर चौधरी जून 21, 2018\nमोदी सरकारची कामगिरी तपासून पाहताना केवळ निराशाच वाटय़ाला येते. कोणत्याही सरकारच्या कामाचं विश्लेषण करताना काही निकषांवर त्याची कामगिरी तपासून पाहावी लागते. मोदी सरकारची कामगिरी तपासून पाहताना केवळ निराशाच वाटय़ाला येते.…\nजागतिक अर्थव्यवस्थेत ताठ कणा व बाणा ठेवण्याची तातडी आहे\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जून 20, 2018\nजागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्र स्थानी सरकणे व त्याच वेळी “मेक इन इंडिया”सारखे कार्यक्रम राबवायचे असतील तर घोषणाबाजीच्या पलीकडे जाण्याची, अधिक गट्स दाखवण्याची व दीर्घकालीन आर्थिक कार्यक्रम राबवण्याची गरज आहे\n“अर्थ” अन्वयार्थ (१०) : जागतिक भांडवलशाही व कामगार वर्ग (एक)\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मे 18, 2018\nसत्तरच्या दशकात जगभर जागतिक अर्थव्यवस्थेत अनेक बदल होत गेले. त्याचे परिणाम भारतासारख्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांवर होऊ लागले. १९९२ नंतर भारताने खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाउजा) अर्थनीती औपचारिकपणे अवलंबिल्यानंतर अर्थव्यवस्थेचे एकही उपक्षेत्र…\nमी जात टाकली, मी कात टाकली… मी किडक्या समाजव्यवस्थेची आता लाज टाकली….\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मे 18, 2018\nआज ०२ एप्रिल…. माझ्या मुलीच्या पहिल्या इयत्तेचा पहिला दिवस…. मी शाळेच्या फॉर्ममध्ये जात आणि धर्म दोन्हीही लिहिले नाही…. त्यासाठी मला एक अॅफिडेव्हिट शाळेने मागितले, ते दिले…. आणि त्यात स्पष्ट लिहिलेय,…\n‘‘मी मराठी… असं फुटकळ अभिमानाने मिरवणारे आम्ही, अजून झोपलेलेच\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) एप्रिल 20, 2018\n‘‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’’, अशी वैश्विक प्रार्थना करीत, अवघ्या प्राणीमात्रांसाठी संत ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान’ मागितलं…. तेवढ्यावर न थांबता, ‘‘अमृतातेहि पैजेसी जिंके…. माझा मराठीची बोलू कौतुके’’, असा गर्वोन्नत छातीनं…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त एप्रिल 20, 2018\nना ‘शरदा’चे चांदणे ना ‘सोनिया’चे दिस ı ‘घड्याळा’चे ओझे ‘हाता’ला म्हणून ‘आय’ कासावीस ıı ‘कमळा’च्या पाकळ्यांची यादवी छळते मनाला ı ‘धनुष्य’ आलंय मोडकळीस पण जाणीव नाही ‘बाणा’ला ıı विळा, हातोडा…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/chapter?id=10042", "date_download": "2018-08-21T14:35:33Z", "digest": "sha1:ILHO3ZEFR2UE6JYAEYW7JU2UXMUSWTJ6", "length": 7711, "nlines": 32, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "व.पु.काळे संकलन | तू भ्रमत आहासी वाया | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतू भ्रमत आहासी वाया\n;रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे.मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.ये,पण नुसती पडून रहा.माझ्याजवळ येऊन रडायला लागलीस की मी सांत्वनासाठी शब्द शोधणार.सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडले नसतील.सांत्वन म्हणजे दुःखाच मूल.मूल आईपेक्षा मोठं कसं होईलमूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते.म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो.दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही.तेव्हा तू जा.बाहेर पड.एकांत शोध.तिथं तू तुझी डिग्री विसरशील.समजुतीला कुणी येणार नाही.शांत होण्याचे इशारे आतूनच उमटतील,मग आपोआप शांत होशील. तू हे बोलतेसमूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते.म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो.दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही.तेव्हा तू जा.बाहेर पड.एकांत शोध.तिथं तू तुझी डिग्री विसरशील.समजुतीला कुणी येणार नाही.शांत होण्याचे इशारे आतूनच उमटतील,मग आपोआप शांत होशील. तू हे बोलतेस नवल आहे.एकाकीपण वेगळं,एकांत वेगळा,एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे.परिसराचं मौन म्हणजे एकांत.आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण.तेव्हा तू एकांतात जा,मनसोक्त रड.जमिनीला अश्रू हवे असतात.मातीचं देणं चुकवलं की हलकी होशील.वर चढशील,आकाशाजवळ पोहोचशील.असचं कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम तुका आकशाएवढा असं लिहून गेला असेल. ह्या बाबतीत नाही.तू ह्याक्षणी गुरू शोधूही नकोस.गुरूचा आधार शोधणं म्हणजे एक सुसंधी हातची गमावणं. प्रियकर परिपूर्ण असतो.नवर्याला मर्यादा असतात कारण ’संसार हा व्यवहार आहे.प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं.’मी’ उरत नाही.म्हणून संघर्ष नसतो.संसारात तसं होत नाही.’\n’प्रेम म्हणजे मरण असतं.’मी’ हा शब्द प्रेमात आणि भकतीत उरत नाही.मरणात तेच होतं.ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे,तोच खरं प्रेम करु शकतो.’\n’सुर्यप्रकाश वाढू लागला की दंवबिंदू आपोआप नाहीसे होतात.’\n’अंधार्या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो.वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो.मग काही काळ चालणं अवघड जातं.म्हणून सांगतो.गुरू शोधू नकोस.चालणं,ठेचकाळणं,रक्तबंबाळ होणं,एकाकी पडणं,दरीत कोसळणं,हे सगळ घडू दे.नियती,प्रारब्ध हे अड्थळे मानू नकोस.ते सौभाग्य आहे.आगीतून जा.कचरा जळून जाईल.सोनं उरेल.प्रेमपुर्तीत साफ़ल्याची शंका असते,प्रेमभंगातलं वैफ़ल्य नवी पायवाट शोधायला लावते,स्वतःच्या मालकीच अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्वं दुसर्याला थेअरी वाटते. कबुतराला गरूडाचे पंख लावता येत नाहीत.कदाचित लावता येतीलही,पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही डणं भोगायचं असतं.हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा,सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी,दुःखाला घर हवं.कारणही हवं. व्यवहाराला गंध नसतो.स्पर्श नसतो.सूर नसतो.गोंगाट असतो.रूचीच नसते मग अभिरूचीची बातच दूर. प्लास्टीक़च्या फ़ुलांना फक्त धुळीचा शाप.सर्फनं धुतली की झालं.पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत.जन्म-मरणाचाच फ़ेरा नसेल,तर शहारे-रोमांच,आसक्ती,विरह मिलन,भय,सगळ्यातूनच मुक्ती.जिवंत फ़ुलं स्वाभिमानी असतात.धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात. निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळिचा पेहराव म्हणजे अमरता.\nतू भ्रमत आहासी वाया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/latur-marathwada-news-agriculture-loanwaiver-give-it-option-54119", "date_download": "2018-08-21T14:57:13Z", "digest": "sha1:DVQI3DYPJYACBIPEDL2QNXWRQPNX7E3Z", "length": 15568, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur marathwada news agriculture loanwaiver give it up option शेतकरी कर्जमाफीलाही \"गिव्ह ईट अप'चा पर्याय | eSakal", "raw_content": "\nशेतकरी कर्जमाफीलाही \"गिव्ह ईट अप'चा पर्याय\nबुधवार, 21 जून 2017\nलातूर - पात्र व गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सरकारकडून अनेक पर्यायांची चाचपणी सुरू आहे. यातूनच सरसकट कर्जमाफी देण्यापूर्वी सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या खर्चासाठी दहा हजार रुपयांचे हमी कर्ज देण्यासाठी अनेक निकष लादले. या निकषातूनही सरकारला कर्जमाफीची खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेता आला नाही. यामुळे दहा हजारांसाठी लादलेले काही निकष मागे घेताना सरकारने कर्जमाफी नाकारण्यासाठी \"गिव्ह ईट अप'च्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे.\nया पर्यायातून धनाढ्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाकारण्याचे आवाहन करण्यासोबत कर्जमाफीच्या आंदोलनातील राजकीय व बड्या शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होण्याची शक्‍यता आहे. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव व सरसकट कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संप पुकारला होता. शेतकरी संघटनांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या मागण्यांना बळ आले. यामुळे सरकारने नमते घेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी अनुकूलता दर्शविली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मागील काही दिवसांपासून कर्जमाफी देण्यासाठी निकषांवर चर्चा सुरू झाली आहे. यातूनच कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून सरकारच्या हमीवर दहा हजार रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांचे निकष जाहीर करून सरकारने सरसकट कर्जमाफीसाठीच्या निकषांची चाचपणी केली. मात्र, सरकारने निश्‍चित केलेले हे निकष पात्र व गरजवंत शेतकऱ्यांचा शोध घेण्यात अपयशी ठरले. यामुळे सरकारला काही निकष मागे घेऊन काही शिथिल करावे लागले. एकीकडे कर्जमाफीच्या निकषांची चघळणी सुरू असताना दुसरीकडे काही ऐपतदार शेतकऱ्यांनी स्वतःहून कर्जमाफी नाकारली आहे. काही लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी सरकार व सहकारमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून कर्जमाफी न घेण्याबाबत निवेदन दिले आहे. यातूनच गॅसच्या अनुदानाप्रमाणे कर्जमाफीसाठीही \"गिव्ह ईट अप'चा पर्याय पुढे आला आहे. या पर्यायाचाही आधार घेण्याबाबत सरकार पातळीवर विचार सुरू असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.\nकेंद्र सरकारने गॅस सिलिंडरमागे अनुदान देताना तो नाकारण्याचा किंवा अनुदान सोडून देण्याचा (गिव्ह ईट अप) पर्यायही लाभार्थ्यांसमोर ठेवला आहे. हा पर्याय स्वीकारून अनेकांनी गॅसचे अनुदान सोडून दिले आहे. हा फंडा सरकार कर्जमाफीसाठी उपयोगात आणण्याची चिन्हे आहेत. केवळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून व आतबट्ट्याचा व्यवसाय असलेल्या शेतीतून कमी उत्पन्न निघाल्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. \"गिव्ह ईट अप'च्या पर्यायामुळे गरजवंत शेतकऱ्यांना लाभ देण्यासोबत गरज नसलेले शेतकरी तोंडघशी पडणार आहेत. यातून शेतकरी संपासाठी पुढाकार घेतलेल्या व कर्जमाफीची गरज नसलेल्या राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना घेरण्याचाही प्रयत्नही होण्याची शक्‍यता आहे.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/rahul-gandhi-slams-pm-modi-on-women-s-security-1071621.html", "date_download": "2018-08-21T14:21:35Z", "digest": "sha1:BLTFWHTOUM3KNDMGSUT64Z4SBLWOKT7Y", "length": 6343, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "..यामुळे मोदी महिला अत्याचाराविषयी गप्प : राहुल गांधी | 60SecondsNow", "raw_content": "\n..यामुळे मोदी महिला अत्याचाराविषयी गप्प : राहुल गांधी\nमहिलांवर होणाऱ्या अत्याचारांवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. महिला देश चालवू शकत नाहीत, नेतृत्त्व करू शकत नाहीत अशी आरएसएसची आणि भाजपची धारणा आहे, म्हणूनच त्यांना संघात स्थान नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एकही महिला नसल्याने पंतप्रधान बलात्कारासारख्या घटनांवर बोलत नाहीत,अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ते दिल्लीतील महिला काँग्रेसच्या संमेलनात बोलत होते.\n'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 14 जून रोजी दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. त्याच शहीद औरंगजेबच्या वडिलांनी भारत-पाक शांततेसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपण एक पाऊल पुढे टाका आम्ही शंभर पावले टाकू असे आवाहनही केले आहे.\nAsian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक\nभारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने आशिया क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली आहे. दिव्याने 68 किलो वजनीगटात तैवानच्या चेन वेनलिंगला 10-0 असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. भारतासाठी हे आतापर्यंतचे चौथे कांस्यपदक आहे. काल भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकुण दहा पदकांची कमाई केली आहे.\nइराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट\nइराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्यात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/do-not-minimum-balance-in-bank-account-bank-charges/", "date_download": "2018-08-21T13:49:29Z", "digest": "sha1:3A3IRUSZ5NO5L2V3SIN3OTQRIWMXIUFC", "length": 7844, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अबब...मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे बँकांनी वसूल केले ५ हजार कोटी रुपये | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nअबब…मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे बँकांनी वसूल केले ५ हजार कोटी रुपये\nप्रदीप चव्हाण 5 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली- बँक खात्यात मिनिमम बॅलन्स शिल्लक न ठेवल्यामुळे आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बँक ग्राहकांकडून तब्बल ५ हजार करोड रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले आहे. यात २१ सरकारी बँकेसोबतच ३ खाजगी बँकांचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानी ग्राहकांकडून मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे दंड वसूल केला आहे.\nएसबीआयने २४३३.४७ कोटी रुपये दंड स्वरूपात ग्राहकांकडून वसूल केले आहे. जे इतर बँकेकडून वसूल केले गेलेल्या वसुलीचे ५० टक्के आहे. एसबीआयनंतर एचडीएफसी बँकेने ५९०.८४ कोटी, एक्सिस बँकेने ५३०.१२ कोटी, आयसीआयसीआय बँकेने ३७१.६० कोटी रुपये वसूल केले आहे.\nPrevious खरेदीचे हक्क मुख्याध्यापकांना\nNext स्कूलबसच्या नियमांची अमंलबजावणी हवी\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-44945662", "date_download": "2018-08-21T14:47:51Z", "digest": "sha1:P4QKXVH6654QQE5UCHDF4FPXSYUKWT4M", "length": 30301, "nlines": 175, "source_domain": "www.bbc.com", "title": "96 कुळींसह सर्व मराठा खरंच कुणबी आहेत का? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n96 कुळींसह सर्व मराठा खरंच कुणबी आहेत का\nतुषार कुलकर्णी बीबीसी मराठी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे की नाही याबाबत अभ्यास करण्यासाठी तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली 21 मार्च 2013 रोजी एका समितीची स्थापना करण्यात आली. मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे त्या प्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस या समितीच्या अहवालात करण्यात आली.\nया अहवालाच्या जोरावरच मराठा समाजाला काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने 16 टक्के आरक्षण देऊ केलं. पण पुढे कोर्टाने यावर स्थगिती आणली. आरक्षण देण्यासाठी हे सिद्ध करणं आवश्यक आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टींनी मागास आहे. मराठा समाजाचा भाग असलेल्या कुणबींना याआधीच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत आहे. आता राणे समितीने असं म्हटलं की सगळेच मराठे कुणबी आहेत. त्यामुळे ते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टींनी मागास आहे. (कारण कुणब्यांचं मागासलेपण याआधीच सिद्ध करण्यात आलं आहे.)\nसगळे मराठे कुणबी आहेत का\nब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल यांनी त्यांच्या 'द ट्राइब्स अॅंड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया' या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठा असल्याचं म्हटलं आहे. \"मराठा समाज हा लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे. नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजले नाही,\" असं या पुस्तकात म्हटलं आहे.\nमराठा आणि कुणबी समाज एकच आहे, असा दावा नारायण राणे समितीने केला आहे. त्यांच्या अहवालात म्हटलं आहे :\n1. महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला होता. याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं.\n2. शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांचा लष्करीपेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली. मोगलांच्या मुलखातून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्काने महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली. 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बुडवले. त्यानंतर महसूलाच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला.\nमराठा आरक्षण मिळालं तर जिजाऊच्या बंदिस्त लेकी मोकळा श्वास घेऊ शकतील\n'मी मराठा आरक्षणासाठी नदीत उडी मारली कारण...'\nमराठा आरक्षण कायद्याने शक्य आहे का\nग्राउंड रिपोर्ट : 'मराठा आरक्षणासाठी भाऊ गमावलाय, आता स्वस्थ बसणार नाही'\n3. अहवालात महात्मा फुले यांच्या साहित्याचा संदर्भ देऊन म्हटले आहे की ज्या शेतकऱ्याचे वर्णन महात्मा फुले यांनी केले आहे तो शेतकरी कुळवाडी म्हणजेच कुणबी आहे. महात्मा फुलेंनी 'शेतकऱ्यांचा असूड', 'इशारा' अशा पुस्तकांमधून ज्या शेतकऱ्याच्या हलाखीचे वर्णन केलेले आहे तो मुख्यत्वे मराठा कुणबी शेतकरी आहे.\n4. संत तुकाराम महाराजांच्या 'बरें देवा कुणबी केलों, नाही तरि दंभे असतो मेलो' या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुणबी होते असं म्हटलं आहे.\n5. छत्रपती शाहू महाराज यांनी असं म्हटलं होतं, \"मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी व शिपाईगिरी, कुणब्यांचा शेतकी एकच, असे आम्ही वर म्हणालो. यावरून मराठे हे कसब्यांत राहणारे आणि कुणबी गांवखेड्यात राहणारे हे सिद्ध होते. पण या दोघांचा इतका एकजीव झाला आहे की, धंद्याच्या दृष्टीने त्यांच्यात भिन्न कल्पिणें केवळ अशक्य झाले आहे. शंभर वर्षांत म्हणजे तिसऱ्याच पिढींत मराठ्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा, म्हणजे शेतकऱ्याचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्रात तरी गेल्या दोन हजार वर्षांत बेमालूम चालू आहे.\"\n6. तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने 1931मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे 16.29 टक्के आणि 7.34 टक्के होते. 1931 ते 1945 या कालावधीत बहुतांश कुणबी समाजाने स्वतःला कुणबी म्हणणे बंद करून मराठा असे संबोधण्यास सुरुवात केली.\nसमितीनं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या 32.14 टक्के असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि कुणबी समाज इतर मागासवर्गीय आहे, त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस समितीनं केली आहे.\n'मराठा आणि कुणबी वेगळे आहेत'\nमराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत, असं म्हणणारा देखील एक मतप्रवाह आहे.\n\"कुणबी आणि मराठा हा समाज एक आहे असा जो दावा आहे तो तितका खरा नाही. याचं स्वरूप आपल्याला वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं लागेल. जमीनदारी गेल्यानंतर याच वर्गातील लोक शेती करू लागले. पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता. कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग तर ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार, वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता,\" असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी सांगतात.\n'96 कुळी'सुद्धा कुणबी आहेत\nमहाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, कुर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हैहय, गुर्जर, कदंब, मानांक, यादव हे सर्व क्षत्रीय राजवंश होऊन गेले. त्यांचे कुल-संबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रीय होते. याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं.\nयाच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत. चंद्रवंश आणि सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्यांची 96 कुळांची (कुटुंबाची) विभागणी झाली आहे. त्याच कुळांना 96 कुळे म्हणतात, अशी माहिती प्रा. रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या 'मराठा 96 कुले' या पुस्तकात आहे. सूर्यवंश आणि चंद्रवंशांच्या उगमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहेत. सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे.\n\"अकराव्या शतकापासून 96 कुळे ही संकल्पनेचं स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली. सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे. याचाच अर्थ असा की मराठे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते, व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा क्षत्रिय आणि कुणबी असं वर्गीकरण झालं,\" असं इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजित सावंत म्हणतात.\n96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी 96 कुळी मराठा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही. \"96 कुळी ही कागदोपत्री जात नाही. शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त 'मराठा' असा उल्लेख करतात. 96 कुळी मराठा ही जात नसून तो कुटुंबांचा समूह आहे,\" असं सोनवणी सांगतात.\n96 कुळी मराठे हेसुद्धा कुणबी असल्याचं मत डॉ. सदानंद मोरे यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं. \"जे शेती करतात ते कुणबी. 96 कुळी मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये काही फरक नाही. पर्यायाने मराठा आणि कुणबी एकच आहेत. काही मराठ्यांचा राजघराण्याशी संबंध जरी असला तरी त्यांचे प्रमाण कमी आहे,\" असं ते सांगतात.\n\"मराठ्यांमध्ये राव मराठा, नाईक मराठा, मराठा कुणबी अशा उपजाती आहेत. इतिहासकालीन कागदपत्रं तपासली तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातील एकूणच 12 बलुतेदारांना मराठा म्हटलं जायचं, पण नंतर व्यवसायाच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण झालं आणि त्याच्या जाती निर्माण झाल्या. जे शेती करत होते ते कुणबी म्हणवले गेले. तर ज्यांच्याकडे जमिनीदारी होती त्यांनी स्वतःला 'मराठा'च म्हणवून घेणं पसंत केलं,\" असं इंद्रजित सावंत सांगतात.\n\"मराठ्यांमध्ये प्रांतानुसार कोकणी मराठा आणि देशावरचे मराठे असा फरक आहे. पण या दोन्ही मराठ्यांमध्ये लग्न जुळतात. त्यामुळे ही उपजाती आहे असं म्हणता येणार नाही. सध्या चंद्रवंशी आणि सूर्यवंशी मराठ्यांमध्ये देखील लग्नं जुळतात. पूर्वी हे पाहिलं जात असे, पण सध्याच्या काळात हे फारसं पाहिलं जात नाही,\" सावंत पुढे सांगतात.\nमराठवाड्यात कुणबी का कमी आहेत\nविदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कुणबींची सख्या कमी आहे. त्यामुळेच तिथे आरक्षणाची मागणी जोर धरत आहे, असं निरीक्षक सांगतात. पण असं का आहे\n\"60च्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा 'कुणबी' आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मक रीत्या मंजूर करण्यात आली. त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र 'आम्ही जमीनदार आहोत, आम्ही स्वतःला ओबीसी म्हणवून घ्यायचं का' असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं. आता 40 वर्षांनंतर विदर्भातील पूर्वाश्रमीच्या मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी कुणबी प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचा लाभ घेत आहे, तर इकडे मराठवाड्यातला मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला आहे,\" असं मत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केलं आहे. (याविषयीची सविस्तर बातमी इथे वाचा)\nमुळात मराठा जात की समूह\n\"सातवाहनांच्या काळात महारठ्ठी हे पद अस्तित्वात होतं. आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळातल्या प्रांताला 'रठ्ठ' असं म्हटलं जायचं. या प्रांताच्या प्रमुखाला 'महारठ्ठ' म्हणत. आताच्या काळात जसा कलेक्टर असतो त्याप्रमाणेच हे प्रशासकीय पद होतं. महारठ्ठ या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला,\" असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी सांगतात.\n\"महारठ्ठ हे पद पूर्वी वंशपरंपरागत नव्हतं, पण कालांतराने ते पद वंशपरांपरागत झालं. अनेक वर्षं केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्नं जुळली. त्यामुळे त्यांना जातीचं स्वरूप मिळालं. कालांतराने ज्यांच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होत होत अल्प जमीन हाती राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले. तो वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला, असं आपण म्हणू शकतो,\" सोनवणी पुढे सांगतात.\n\"संपूर्ण मराठा ही एकच जात आहे. जर जातींचा समूह आहे असं म्हटलं तर इतर कोणत्या जाती त्यामध्ये येतात ते आपल्याला सांगावं लागेल. आणि जर पोटजाती त्यामध्ये आहेत, असं आपण म्हणणार असू तर सर्वच जातींमध्ये पोटजाती आहेत. ब्राह्मणांमध्ये पोटजाती आहेत. तरी देखील ब्राह्मण हा जातीचा समूह नाही तर ब्राह्मण ही जात ठरते. त्याचप्रमाणे, मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, 96 कुळी मराठे हे सर्व एकच म्हणजे मराठा आहे,\" असं सदानंद मोरे सांगतात.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावं की मिळू नये, ते कायद्याने शक्य आहे की नाही, वगैरे सर्व पेचांच्या मुळाशी मराठा समाजाची क्लिष्ट रचना आहे, असं दिसून येतं. समाज व्यवहारातली जात, कागदोपत्री असलेली जात आणि ऐतिहासिक संदर्भातली जात या भिन्न असल्यामुळे अनेकांना कायदेशीर अडचणी येत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा निकाल कोर्ट लावू शकणार नाही.\nमराठा आरक्षण : आंदोलनादरम्यान एका पोलिसाचा मृत्यू, डॉक्टरांनी दिली 'ही' माहिती\nमराठा आंदोलक होतायत आक्रमक, पण आरक्षणाला नेमका कशामुळे उशीर\nमराठा आंदोलनासाठी जीव देणारे काकासाहेब शिंदे कोण आहेत\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकेरळ पूर : भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं सगळं गेलं...\nहज यात्रा : मक्केतल्या काबामध्ये आधी होत होती मूर्तिपूजा\n'वाजपेयींच्या अंत्यसंस्काराला डेव्हिड हेडलीचा भाऊ'\n'शायनिंग मंडे' : आता या देशात सोमवारीही सुट्टी मिळणार\nव्हीडिओ : गटारात सापडलेल्या नवजात बाळाला असं मिळालं जीवदान\nचर्चमधल्या धर्मगुरूंकडून मुलांचे लैंगिक अत्याचार रोखण्यात अपयश : पोप\nपाहा व्हीडिओ : बाळंतपणानंतर येऊ शकतं नैराश्य\nकोरियन युद्ध : 65 वर्षांचा विरह आणि भेटीचे हळवे क्षण\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/apple-mobile-phone-company-is-big-financial-company/", "date_download": "2018-08-21T13:48:44Z", "digest": "sha1:EPOPJPEDGWTESAXHY7LJOIBDGQROYYJR", "length": 10066, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अबब...जगातील १७७ देशांपेक्षा 'अॅपल' कंपनी श्रीमंत ! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nअबब…जगातील १७७ देशांपेक्षा ‘अॅपल’ कंपनी श्रीमंत \nप्रदीप चव्हाण 3 Aug, 2018\tfeatured, अर्थ, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या तुमची प्रतिक्रिया द्या\nवॉशिंग्टन-आयफोन वापरणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न झाले आहे. आयफोन ज्याच्याकडे तो आज सर्वात श्रीमंत असे मानले जाते. आयफोन बनवणारी ‘अॅपल’ कंपनी ही १ ट्रिलिअन डॉलर उलाढाल असलेली पहिली अमेरिकन लिस्टेड कंपनी बनली आहे. या एकट्या कंपनीचे उत्पन्न हे जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे. भारतीय रुपयांमध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे ६८,६२० अब्ज रुपये इतकी आहे.\nअॅपल कंपनीची उलाढाल भारतीय अर्थव्यवस्थेच्या ३८ टक्के हिश्याऐवढी आहे. कारण, नुकताच भारताचा जीडीपी २.६ ट्रिलिअन डॉलर इतका नोंदवला गेला आहे. ३ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानसारख्या देशालाही सहज खरेदी करु शकते. त्याचबरोबर भारतातील दोन सर्वाधिक उत्पन्न असलेल्या कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रिज आणि टीसीएस या कंपन्यांपेक्षाही अॅपल १० पट मोठी कंपनी ठरली आहे. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, जगातील १९३ देशांपैकी केवळ १६ देशच असे आहेत ज्यांचा जीडीपी हा अॅपलच्या बाजारमुल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच १७७ देशांपेक्षा श्रीमंत अॅपल कंपनी आहे. सध्या अॅपलची बाजार मुल्य हे इंडोनेशियाच्या जीडीपीबरोबर आहे.\nया आर्थिक उलाढालीमुळे अॅपल कंपनीचा शेअर बाजारातील निर्देशांक २.८ टक्क्यांनी वढारला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअर निर्देशांकात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अॅपल कंपनीने मंगळवारीच आपल्या उत्पन्नाची घोषणा केली होती. त्यानंतर बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. त्यानंतर यात गुरुवारी थोडी घट झाली मात्र, काही वेळातच पुन्हा यात वाढ झाली होती.\nPrevious अमळनेरच्या पोलिस कोठडीतील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू\nNext मराठा आरक्षण आत्महत्या सत्र सुरूच:आणखी एका तरुणाची आत्महत्या\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/thai-cave-footballers-and-coach-describe-miracle-rescue-131626", "date_download": "2018-08-21T14:23:07Z", "digest": "sha1:YWWYSFSQNF43FTA6N6JGRAZNTS3ARL5I", "length": 13894, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thai cave footballers and coach describe miracle rescue गुहेतून सुटका म्हणजे चमत्कारच | eSakal", "raw_content": "\nगुहेतून सुटका म्हणजे चमत्कारच\nगुरुवार, 19 जुलै 2018\nएक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ दिवसांनंतर गुहेतून सुखरूपपणे बाहेर आलेले 12 फुटबॉलपटू आणि एका प्रशिक्षकाने ही घटना म्हणजे आपल्या आयुष्यातील \"चमत्कार' असल्याचे म्हटले आहे. आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या फुटबॉलपटूंना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर ते प्रथमच प्रसारमाध्यमाच्या रूपातून जनतेसमोर आले. यानिमित्ताने येथे सर्व फुटबॉलपटूंसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nचिआंग राय (थायलंड) : एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ दिवसांनंतर गुहेतून सुखरूपपणे बाहेर आलेले 12 फुटबॉलपटू आणि एका प्रशिक्षकाने ही घटना म्हणजे आपल्या आयुष्यातील \"चमत्कार' असल्याचे म्हटले आहे. आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या फुटबॉलपटूंना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर ते प्रथमच प्रसारमाध्यमाच्या रूपातून जनतेसमोर आले. यानिमित्ताने येथे सर्व फुटबॉलपटूंसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nपत्रकार परिषदेत बारा फुटबॉलपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर दिले.चौदा वर्षीय अदुल सॅम म्हणाला, की ही घटना चमत्कारापेक्षा कमी नाही. जोपर्यंत आम्ही बचावपथकाच्या नजरेस पडलो नव्हतो, तोपर्यंत आम्ही गुहेतील दगडातून झिरपणाऱ्या पाण्याने तहान आणि भूक भागवली, असे संघातील अन्य एका सदस्याने पत्रकाराना सांगितले.\nतत्पूर्वी, पत्रकार परिषदेसाठी या मुलांना रुग्णालयाच्या गाडीतून नेण्यात आले. या वेळी माध्यमांचे प्रतिनिधी त्यांची वाट पाहत होते. पत्रकार परिषदेच्या आयोजकांनी या घटनेबाबत आपल्या मनातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे आज मिळतील, असे सांगितले. विशेष म्हणजे या प्रश्‍नांची उत्तरे मुले स्वत: देतील, असे सांगण्यात आले. ही मुले अगदी कठीण काळातून बाहेर आले आहेत. अनावधानाने मानसिक त्रास होणारे प्रश्‍न विचारले, तर कायद्याचे उल्लंघन होईल, असे आयोजकाने बजावले. मुलांचा खासगीपणा जपण्याचा सल्लादेखील देण्यात आला.\n\"वाइल्ड बोर्स' नावाच्या फुटबॉल टीमने 23 जून रोजी सरावानंतर एक तासाचा थाम लुआंग गुहेत जाण्याचा कार्यक्रम केला होता. मात्र, मुसळधार पाऊस आणि पूर आल्याने ते गुहेत अडकले गेले. ब्रिटनच्या दोन पाणबुड्यांनी 2 जुलैला या मुलांना शोधले. गुहेत काही किलोमीटर आतमध्ये ही मुले होते. तीन दिवस चाललेल्या मदतकार्यातून या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. बचाव पथकात थायलंड नौदलाचे आणि जागतिक पातळीवरचे गुहातज्ज्ञ देखील होते. या बचावकार्याने जगाचे लक्ष वेधले गेले. डिस्कव्हरी चॅनेलवर 20 जुलै रोजी या बचावकार्यावर माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे.\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nलातूर जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पाऊस\nलातूर- लातूर जिल्ह्यात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रीही जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत...\nथोडासा पाऊस अन्‌ पुणे शहराची वाहतूक कोंडी...\nपुणे ः पुणे आणि वाहतूक कोंडी हे जणू आता समीकरणच झाले आहे. थोडासा पाऊस झाला तरी शहरात वाहतूक कोंडी होते. सकाळपासून सुरू असलेल्या संतथधार...\nपुणे : राज्यातील अनेक भागात दडी मारलेल्या पावसाचे श्रावणाच्या सुरवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज (ता. 21) सकाळी 18 हजार...\nलेंडी नदीला पूर; नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला\nपालम : तालुक्यात गत दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने मंगळवारी (ता.21) रोजी पहाटे पासून बहुतांश नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. लेंडी या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/three-criminals-arrested-andhra-pradesh-action-mukhed-police-135815", "date_download": "2018-08-21T14:24:24Z", "digest": "sha1:WSVPB6CQQHP2CQDL7WYQSQHHMDQRKWZI", "length": 14909, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three criminals arrested in Andhra Pradesh The action of the Mukhed Police आंध्रप्रदेशातील तीन गुन्हेगारांना अटक; मुखेड पोलिसांची धाडसी कारवाई | eSakal", "raw_content": "\nआंध्रप्रदेशातील तीन गुन्हेगारांना अटक; मुखेड पोलिसांची धाडसी कारवाई\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nआंध्रप्रदेश पोलिसांनी भ्रमणध्वनीच्या लोकेशनद्वारे या आरोपींचा माग काढला असता हे आरोपी महाराष्ट्रातील मुखेड येथे असल्याचे समजले. त्यानंतर आंध्रप्रदेशचे चार पोलीस कर्मचारी मुखेडला आले आणि मुखेड पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.\nनांदेड : खून, दरोडा यासह आदी गंभीर दाखल असलेल्या फरार अट्टल तीन गुन्हेगारांना मुखेड पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या पथकांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले. आंध्रप्रदेशातील एका खून प्रकरणातील दोन आरोपींना तसेच एका दरोड्यातील हे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई रविवारी (ता. पाच) पहाटे केली. यावेळी पोलिसांच्या पथकावरच महिलांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.\nआंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात असलेल्या कल्याण दुर्गम येथील राहणारे आरोपी रवी गुरप्पा शिकारी (वय ४०) व श्रीकांत गोरप्पा शिकारी (वय १९) हे दोघे डिसेंबर २०१७ मध्ये सख्ख्या चुलत भावाचा खून करून फरार झाले होते. या प्रकरणी बदवेल पोलीस ठाणे यांनी या दोन आरोपींना खून प्रकरणी १७ जुलै २०१८ रोजी अटक करून आंध्रप्रदेश येथील धर्मावरम न्यायालयात हजर करण्यासाठी नेताना ते दोघेही पोलिसांना हिसका देऊन पळून गेले. तेव्हापासून हे दोन्ही आरोपी फरार होते. तसेच त्याचा एक साथीदार व्यंकटेश रविभोया शिकारी (वय २०) हाही दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. श्रीकांत शिकारी याची सासरवाडी मुखेड येथील असल्याने ते गुन्हे आंध्रप्रदेश व तेलंगणामध्ये करून मुखेडात वास्तव्य करत होते.\nआंध्रप्रदेश पोलिसांनी भ्रमणध्वनीच्या लोकेशनद्वारे या आरोपींचा माग काढला असता हे आरोपी महाराष्ट्रातील मुखेड येथे असल्याचे समजले. त्यानंतर आंध्रप्रदेशचे चार पोलीस कर्मचारी मुखेडला आले आणि मुखेड पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. मुखेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी सापळा रचून आरोपी थांबलेल्या ठिकाणी पाहणी केली. या पाहणीत आरोपी त्याच ठिकाणी वास्तव्य करत असल्याचं त्यांना आढळलं. या आरोपींना पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच रविवारी सकाळी साडेसात वाजता त्यांनी कुटुंबासह पळ काढला.\nआरोपी फरार होत असल्याची चाहुल लागताच मुखेड आणि आंध्र पोलिसांनी या खून प्रकरणातील आरोपींना पाठलाग करून पकडल. या प्रकरणातला तिसरा आरोपी व्यंकटेश साई यालाही पकडण्यात आले. हा एका दरोड्यातील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली. सदरील आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्याकडून मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-cartoon-exhibition-135130", "date_download": "2018-08-21T14:36:22Z", "digest": "sha1:ZCGHZZXWECB3EODVCDIJ5LCRNSUCMFQ5", "length": 19188, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News cartoon exhibition चला व्यंगचित्रे बघायला | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\n‘सकाळ’च्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त बाबूराव पेंढारकर कलादालनात भरलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनास सुरुवात झाली. महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले.\nकोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा नामफलक जवळ का येत नाही, हे सांगणारे व्यंगचित्र आणि मोदीविरोधी राजकारणाची शिजू लागलेली बिरबल छाप खिचडी... अशा बऱ्याच राजकीय व्यंगचित्रांनी राजकीय, सामाजिक, प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या घोटाळ्यांवर मार्मिक भाष्य केले आहे, तर कधी चिमटे घेत मनमुराद हसवले आहे. या साऱ्या हास्यछटा दैनिक ‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त भरलेल्या ‘पोलिटिकली करेक्‍ट’ या राजकीय व्यंगचित्र प्रदर्शनातून व्यक्त झाल्या आहेत.\n‘सकाळ’च्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त बाबूराव पेंढारकर कलादालनात भरलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनास सुरुवात झाली. महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, जयेश ओसवाल, ललित गांधी, दिलीप माने. उपस्थित होते.\nया प्रदर्शनात व्यंगचित्रकार मनोज कुरील यांचे ‘मोदीविरोधी राजनीतीची’ हे बिरबल छाप खिचडी शिजू लागल्याच्या गमतीशीर छटा मांडणारे व्यंगचित्र आहे. नीलेश जाधव यांची महाराष्ट्र डोक्‍यावर घेऊन धावणाऱ्या ‘देवेंद्र’ यांची छबी अफलातून आहे. राष्ट्रीय, प्रादेशिक समस्यांनी तापमान वाढविणारी तापमापी विकास सबनीस यांच्या व्यंगचित्राने रेखाटली आहे.\nपेट्रोल-डिझेल दरवाढीचा दगड अंगावर घेऊन पडलेला सामान्य माणूस, त्या दगडावर निद्रासन करणारे सरकारी रूप, इंधन दरवाढीमुळे होणाऱ्या महागाईवर मार्मिक भाष्य करून जाते. तर कप्तान यांचे व्यंगचित्र सरकारी योजना उपक्रम व प्रचाराची घोषवाक्‍यं आणि वास्तव यातील दरी दाखवित अंमलबजावणीची खिल्ली उडवते.\nघनःश्‍याम देशमुख यांनी बिलंदर राजकीय नेता, त्यांच्या पत्नी यांच्यात खासगीत होणारी राजकीय संवादातील टीकाटिप्पणी खुमासदार शैलीत मांडली आहे. नेत्यांची टोपी व बाईसाहेबांच्या साडीची कडक इस्त्री आकर्षक रंगसंगतीतून त्यांनी नेटकेपणाने सजविली आहे. तितकेच कडक भाष्यही त्यांनी व्यंगचित्रातून केले आहे.\nअनिल डांगे यांनी निवडणूक कार्यालयातील सरकारी संवाद चित्ररूपात रंगवलाय, तर ‘अच्छे दिन आगे हैं’ असे सांगत तिघे केंद्रीय नेते एका घोड्यावर बसून महागाईच्या दरीवरून अच्छे दिनच्या डोंगरावर झेप घेतायंत. सध्या देशातील वाढलेली महागाई भेदून अच्छे दिनचे स्वप्न साकारण्यातील अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी तिथे उपाययोजनांचा पूल बांधण्याची कशी गरज आहे, यावर ‘नेमकं’ भाष्य करणारे हे व्यंगचित्र चर्चेचं ठरतंय.\nगेल्या काही वर्षांत राजकीय नेत्यांकडून ऊठसूट आश्‍वासनांचा पाऊस पाडला जातोय; पण पूर्वीच्या सत्ता काळात भिक्षेकरी होतेच, ते आजच्या बदलत्या तंत्रज्ञान युगातही कायम आहेत. त्यांच्या जवळून जाणारा नेता म्हणतो ‘काळजी करू नका, आपल्या बॅंकेच्या खात्यात थेट पैसेच पैसे टाकणार आहे’, असे विनय चानेकर यांचे आश्‍वासन देणारे व्यंगचित्र मार्मिक आहे.\nराज, उद्धव बंधू गाडी-गाडी खेळताना दोघांच्या चेहऱ्यावरील भाभडे भाव ‘बरंच काही’ सांगून जातात. या दोन्ही भावंडांनी हे चित्र पाहिले, की एकमेकांना नक्की आलिंगन देतील, याची खात्री देणारे हे चित्र प्रभाकर वाईकर यांनी लक्षवेधी रेखाटले आहे.\nशेखर गुरेरा (हरियाना), कार्तिश भट (दिल्ली), इस्माईल लहरी (मध्य प्रदेश), सतीश आचार्य (कर्नाटक), शाम जगोता (दिल्ली), मनोज कुरील (दिल्ली), सागर कुमार (मध्य प्रदेश), हरिओम तिवारी (मध्य प्रदेश), त्र्यंबक शर्मा (छत्तीसगड), माधव जोशी (दिल्ली), पवन (बिहार), चंद्रशेखर हाडा (राजस्थान), कप्तान (मध्य प्रदेश), मंजूल.\nविकास सबनीस, प्रभाकर वाईरकर, मनोहर सप्रे, खलील खान, प्रभाकर झळके, अनिल डांगे, घनश्‍याम देशमुख, विनय चरेकर, संजय मेस्त्री, विनय चानेकर, अलोक, नीलेश खरे, नीलेश जाधव, जगदीश कुंटे, राजीव गायकवाड, गणेश काटकर, भटू बागले, दिनेश धनगव्हाळ, अतुल पुरंदरे, योगेश भगत, गजानन घोंगडे, गौरव यादव, उदय मोहिते, राधा गावडे, अशोक बुलबुले, विश्‍वास सूर्यवंशी, धनराज गरड, राहुल सावे, सिद्धेश देवधर, शौनक संवत्सर, अनंत दरडे, राम माहुरके, रणजित देवकुळे, गणेश भालेराव, अविनाश जाधव, संतोष घोंगडे, सिल्केश वऱ्हेकर, आशुतोष वाळे, भरत सावंत, रवींद्र राणे.\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/free-download-books-by-shri-vasudevanand-saraswati-tembe-swami-maharaj/", "date_download": "2018-08-21T14:33:20Z", "digest": "sha1:NVQLOWURHRE7IIMBQGID4Z4QJTBMUWD2", "length": 6320, "nlines": 84, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "free-download-books-by-shri-vasudevanand-saraswati-tembe-swami-maharaj - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nप. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची समग्र ग्रंथसंपदा मोफत डाउनलोड करा\nग्रंथ डाउनलोड करण्यासाठी लिंक वर राईट क्लिक करून Save link as हा पर्याय निवडा (क्रोम ब्राउजर साठी)\n♦ श्रीदत्तचम्पू (मराठी अर्थासह)\n♦ श्रीदत्तचम्पू (श्रीपादशास्त्री तापसकृत मराठी भाषांतर)\n♦ योगरहस्यम् (मराठी भाषांतरासह)\n♦ योगरहस्यम् (हिंदी भाषांतरासह)\n♦ शिक्षात्रयम् (संस्कृत, मराठी ग्रंथांचा एकत्रित संच)\n♦ श्रीकृष्णालहरी (संस्कृत टीका आणि मराठी विवारणासह)\n♦ श्रीसत्यदत्तव्रतपूजा आणि कथा (संस्कृत)\n♦ त्रिशतीकाव्यम् (मराठी अर्थासह )\n♦ समश्लोकीगुरुचरित्र अर्थात श्रीगुरुसंहिता (संस्कृत)\n♦ १०८ नामावली (मराठी अर्थासह)\n♦ श्रीदत्तात्रेयषोडशअवतारचरित्र (संस्कृत, मराठी अर्थासह)\n♦ नित्यउपासना (संस्कृत / मराठी)\n♦ पंचपाक्षिक (संस्कृत, मराठी विवारणासह)\n♦ वेदनिवेदनीस्तोत्रम् (मराठी अर्थासह)\n♦ श्रीदत्तमाहात्म्यचिंतन (डॉ. वा. व्यं. देशमुख)\n♦ चरित्र चिंतन (प.प. श्रीस्वामी महाराजांचे चरित्र. ले. डॉ. वा. व्यं. देशमुख)\n♦ श्रीगुरुचरितम् (द्विसाहस्री) सटीक मराठी अनुवाद (ले. डॉ. वा. व्यं. देशमुख)\n♦ कृपेची सावली (प.पू. योगीराज श्री गुळवणी महाराजांचा\nजीवनपट ले. डॉ. वा. व्यं. देशमुख)\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bhandara/lokrajya-marathi-language-literature-convention-special/", "date_download": "2018-08-21T14:39:39Z", "digest": "sha1:ZLM6QFHLRJMMFDGKFFXPJWDAPO5RGERX", "length": 28375, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lokrajya, Marathi Language Literature Convention Special | लोकराज्य, मराठी भाषा साहित्य संमेलन विशेषांक वाचनीय | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nलोकराज्य, मराठी भाषा साहित्य संमेलन विशेषांक वाचनीय\nबडोदा येथे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचप्रमाणे याच महिन्यात २७ फेब्रुवारीला ज्ञानपिठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसूमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार आहे.\nभंडारा : बडोदा येथे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचप्रमाणे याच महिन्यात २७ फेब्रुवारीला ज्ञानपिठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसूमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार आहे. हा सुवर्ण योग साधून माहिती व जनंसंपर्क महासंचालनालयाने लोकराज्यचा विशेषांक साहित्य संमेलन व मराठी भाषा दिन या विषयावर काढला आहे. हा अंक वाचनीय असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले.\nकार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक दत्तात्रय मेंढेकर उपस्थित होते.\nलोकराज्य अंकात शारदादेवीची यात्रा, सारे काही मराठीसाठी, प्रबोधनाचे शिल्पकार, यशो शिखरावर कसे जाल, आतापर्यंतची साहित्य संमेलने, अशी करावी अक्षरसाधना, मराठी आणि करिअर संधी, मराठी भाषेच्या रुपातील सांस्कृतिक वारसाचे जतन आणि संवर्धन, कापौरेट प्रशासनाचे सूत्रधार, समाज माध्यमांची शक्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट : नवी संधी, पुरातत्वशास्त्र : शोध मानववंशाचा कौशल्यातून उन्नतीकडे, स्वप्नांना शिष्यवृत्तीचे बळ, यशदामध्ये नागरी सेवा, परीक्षेची तयारी, प्रशासकीय सेवेचा राजमार्ग, मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषद २०१८ व ‘येथे कर माझे जुळती’ अशी अनेक सदरे येथे वाचनीय आहेत.\nभंडाऱ्यामध्ये घराची भिंत कोसळून पती-पत्नीसह मुलीचा मृत्यू\nतंटामुक्त समिती सक्षम असावी\nकरडी आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेगा\nकेंद्र सरकारने अघोषित आणीबाणी सुरू केली\nधुवाधार पावसात घर कोसळले\nजिल्हा रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/baramati-pune-news-warkari-craft-53247", "date_download": "2018-08-21T15:02:06Z", "digest": "sha1:LIO2GW2SSPYF7L6VL6JRLUD3QFGVBB2U", "length": 12293, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "baramati pune news warkari craft बारामतीत साकारले वारकऱ्यांचे शिल्पसमूह | eSakal", "raw_content": "\nबारामतीत साकारले वारकऱ्यांचे शिल्पसमूह\nशनिवार, 17 जून 2017\nबारामती - शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वारकऱ्यांच्या शिल्पसमूहाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. २०) होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पुण्यानंतरचे सर्वांत मोठे मुक्कामाचे गाव म्हणून बारामतीचा समावेश होतो.\nया सोहळ्याची वर्षभर कायम स्मृती राहावी व बाहेरगावाहून येणाऱ्यांनाही हे पालखी सोहळ्यातील प्रमुख गाव आहे याची माहिती व्हावी, या उद्देशाने बारामती नगरपालिकेने पालखीच्या स्वागताच्या ठिकाणी वारकऱ्यांचे शिल्पसमूह उभारले आहे. या शिल्पावर अखेरचा हात फिरविण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये दिंडीतील वारकरी, वीणेकरी, तुळशी वृदांवन घेतलेल्या महिला वारकरी अशी शिल्पे आहेत.\nबारामती - शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वारकऱ्यांच्या शिल्पसमूहाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. २०) होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पुण्यानंतरचे सर्वांत मोठे मुक्कामाचे गाव म्हणून बारामतीचा समावेश होतो.\nया सोहळ्याची वर्षभर कायम स्मृती राहावी व बाहेरगावाहून येणाऱ्यांनाही हे पालखी सोहळ्यातील प्रमुख गाव आहे याची माहिती व्हावी, या उद्देशाने बारामती नगरपालिकेने पालखीच्या स्वागताच्या ठिकाणी वारकऱ्यांचे शिल्पसमूह उभारले आहे. या शिल्पावर अखेरचा हात फिरविण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये दिंडीतील वारकरी, वीणेकरी, तुळशी वृदांवन घेतलेल्या महिला वारकरी अशी शिल्पे आहेत.\nपाटस रस्त्याच्या चौकात पंढरीच्या महादेवाच्या मंदिरानजीक निसर्गरम्य वातावरणात हे शिल्प साकारण्यात आल आहे.\nभक्तिमय वातावरण तयार व्हावे व यातून वारकरी संप्रदायाची बारामतीची परंपरा वर्षभर नजरेसमोर राहावी, या उद्देशाने शिल्प साकारले आहे.\nयेत्या २० जून रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या शिल्पसमूहाचे उद्‌घाटन केले जाणार आहे.\nराष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग\nनेवासे : नेवासे-शेवगाव तालुक्याचे माजी आमदार व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nपुणे : राज्यातील अनेक भागात दडी मारलेल्या पावसाचे श्रावणाच्या सुरवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज (ता. 21) सकाळी 18 हजार...\nपुणे जिल्ह्यातील 104 अंगणवाड्यांना मिळणार नविन इमारती\nशिर्सुफळ - पुणे जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षापासुन हक्कची इमारत नसलेल्या किंवा दुरावस्था झालेल्या अंगणवाड्यांच्या प्रश्न आता मार्गी लागणार आहेत....\nनिवडून येण्याची क्षमता असलेल्यांना प्राधान्य - अशोक चव्हाण\nपुणे - पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती; परंतु यासंदर्भात राहुल गांधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-21T13:50:19Z", "digest": "sha1:XHVESWDQY5GMSZEHEBG33S5JAZEWQHMX", "length": 10259, "nlines": 100, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "एसटीला संरक्षणासाठी आता लोखंडी जाळ्या | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nएसटीला संरक्षणासाठी आता लोखंडी जाळ्या\nMahadev Gore 10 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर तुमची प्रतिक्रिया द्या\nसुरुवातीच्या टप्प्यात 100 बसेस\nपुणे : विविध आंदोलनांदरम्यान जाळपोळ, तोडफोडीमुळे अनेक एसटी बसेसचे नुकसान होते. यावर खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षणासाठी एसटी समोरील काचांना लोखंडी जाळ्या बसवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागातील काही आगारांमध्ये हे काम सुरू करण्यात आले आहे.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील विविध आंदोलनांदरम्यान महामंडळाच्या 353 बसेसची तोडफोड करण्यात आली. यामध्ये महामंडळाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 22 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. मागील आठवड्यात चाकण येथे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेक एसटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या, तर काही जाळण्यात आल्या. तसेच वारंवारच्या आंदोलनादरम्यान जमाव एसटी बसेसना ‘टार्गेट’ करतो. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बसचालकासमोरील काचेला संरक्षणात्मक जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहे. जाळ्या उपलब्ध होतील, त्यानुसार ते बसवण्याचे काम राज्यातील विविध विभागात सुरू आहे.\nपुढील भागात संरक्षक जाळी\nअनेकदा चालत्या बसेसवर दगडफेक केली जाते. आंदोलनांमध्ये एसटीच्या पुढील भागाच्या काचा मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जातात. यामुळे काच फुटून चालकाचे नियंत्रण सुटण्याची भीती असते. यामुळे प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सुरूवातीला समोरील काचांना जाळ्या बसवण्यात येणार आहेत.\nराज्यभरातील एसटीच्या समोरील बाजूस संरक्षणात्मक जाळी बसवण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे विभागातही हे काम करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विभागातील 100 एसटी बसेसना या जाळ्या बसवण्यात येणार आहेत.\nयामिनी जोशी, विभागीय नियंत्रक\nPrevious सार्वजनिक गणेश मंडळांकडून पालिकेचे ‘आदर्श’ धोरण धाब्यावर\nNext अमळनेर प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/health/page/2/", "date_download": "2018-08-21T14:43:06Z", "digest": "sha1:7A372JD3NTHF3RAWXTOYJ6ELREQLJNG6", "length": 29550, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आरोग्य टिप्स | Health Tips in Marathi | Fitness, Beauty Tips & Diet Plan in Marathi | Sexual Health, Pregnancy & Parenting | Diseases & Home Remedies | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nकिडनी स्टोन असताना 'या' पदार्थांचं सेवन पडू शकतं महागात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकिडनी स्टोन असताना काय खावे काय खाऊ नये अशा अनेक महत्वाच्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. आणि या गोष्टी माहीत नसल्याने अनेकांची ही समस्या अधिक वाढते. ... Read More\nHealth Tips Health हेल्थ टिप्स आरोग्य\nमेहनत करूनही सिक्स पॅक अॅब्स बनवण्यात अपयशी होताय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतरूणांमध्ये सलमान खान, ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींसारखी बॉडी बनवण्याचं क्रेझ असतं. त्यांच्यासारखे 'सिक्स पॅक अॅब्स' असावे अशी प्रत्येक तरूणांची इच्छा असते. ... Read More\nFitness Tips Health Tips फिटनेस टिप्स हेल्थ टिप्स\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHealth Tips Health dengue हेल्थ टिप्स आरोग्य डेंग्यू\nसोमवार नाही तर 'हा' आहे आठवड्यातील सर्वात डिप्रेसिंग दिवस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतुम्हाला वाचून धक्का बसेल की, आठवड्यातील सर्वात कंटाळवाणा दिवस सोमवार नाहीये. चला जाणून घेऊ कोणता दिवस सर्वात जास्त कंटाळवाणा आहे. ... Read More\nHealth Fitness Tips आरोग्य फिटनेस टिप्स\nवॉटर थेरपीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबाजारातील उप्तादनांवर हजारों रुपये खर्च करण्यापेक्षा केवळ पाण्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर ग्लो आणू शकता. ... Read More\nHealth Tips Fitness Tips Beauty Tips Water हेल्थ टिप्स फिटनेस टिप्स ब्यूटी टिप्स पाणी\nतुम्हाला वारंवार झोप येते वेळीच सावध व्हा; कदाचित 'हा' आजार असू शकतो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतुम्हाला गरजेपेक्षा जास्त झोपे येते का किंवा दिवसाही तुम्ही तुमच्या झोपेवर कंट्रोल करू शकत नाही का किंवा दिवसाही तुम्ही तुमच्या झोपेवर कंट्रोल करू शकत नाही का मग या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. ... Read More\nHealth Tips Health हेल्थ टिप्स आरोग्य\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहिला आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि सौंदर्य राखण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात. त्यासाठी अनेक महिला योगाचा किंवा डाएटचा आधार घेतात. ... Read More\nfood Health अन्न आरोग्य\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय संस्कृतीमध्ये जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत आहे. अजूनही उभं राहून न जेवता जमिनीवर बसून जेवण्याचा सल्ला देण्यात येतो. जमिनीवर बसून जेवण्याचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. ... Read More\nHealth Tips Health Jara hatke हेल्थ टिप्स आरोग्य जरा हटके\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअनेक जणांना सारखा चहा पिण्याची सवय असते. तसेच अनेकांची सकाळ चहानेच होते. अनेकदा ऑफिस मिटिंग किंवा कामाचा ताण हलका करण्यासाठी सतत चहा पिण्यात येतो. ... Read More\nHealth Tips Health हेल्थ टिप्स आरोग्य\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमासिक पाळीविषयी आजही तितक्या खुलेआमपणे समाजात बोलले जात नाही. त्यामुळे असलेल्या अज्ञानाचा परिणाम स्त्री'च्या आरोग्यावर तर होतोच पण सर्वांनाच त्या नैसर्गिक बदलाचा तिरस्कार वाटायला लागतो. ... Read More\nPune Health Women Menstrual Hygiene Day पुणे आरोग्य महिला मासिक पाळीचा दिवस\nआशियाई स्पर्धा प्रियांका चोप्रा केरळ पूर भारत विरुद्ध इंग्लंड दीपिका पादुकोण सोनाली बेंद्रे शिवसेना श्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-deepmal-theft-ayappa-temple-53491", "date_download": "2018-08-21T14:53:38Z", "digest": "sha1:WFRKUALVIZKJK3PI6BZTW2HK3WWKVCJE", "length": 13027, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news deepmal theft in ayappa temple अयप्पा मंदिरातून सात दीपमाळा चोरीला | eSakal", "raw_content": "\nअयप्पा मंदिरातून सात दीपमाळा चोरीला\nरविवार, 18 जून 2017\nजुने नाशिक - द्वारका परिसरातील अयप्पा मंदिरात तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच संशयितांनी सुरक्षारक्षकास हत्याराचा धाक दाखवून सुमारे दोन लाख किमतीच्या पितळी दीपस्तंभाच्या सात दीपमाळा चोरी केल्याची घटना उघडकीस आली. ब्रह्मानंदन परेरीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.\nद्वारका भागात मुख्य महामार्गाला लागून असलेल्या प्राचीन अय्यपा मंदिरात बीड व पितळापासून बनविलेले दीपस्तंभ होते. आज पहाटे तीनच्या सुमारास तोंडाला काळा कपडा बांधून छोटा हत्ती वाहनातून आलेल्या पाच संशयितांनी पुढील भागात असलेल्या भिंतीवरून मंदिर आवारात प्रवेश केला.\nजुने नाशिक - द्वारका परिसरातील अयप्पा मंदिरात तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच संशयितांनी सुरक्षारक्षकास हत्याराचा धाक दाखवून सुमारे दोन लाख किमतीच्या पितळी दीपस्तंभाच्या सात दीपमाळा चोरी केल्याची घटना उघडकीस आली. ब्रह्मानंदन परेरीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.\nद्वारका भागात मुख्य महामार्गाला लागून असलेल्या प्राचीन अय्यपा मंदिरात बीड व पितळापासून बनविलेले दीपस्तंभ होते. आज पहाटे तीनच्या सुमारास तोंडाला काळा कपडा बांधून छोटा हत्ती वाहनातून आलेल्या पाच संशयितांनी पुढील भागात असलेल्या भिंतीवरून मंदिर आवारात प्रवेश केला.\nदीपस्तंभावरील सात दीपमाळा लोखंडी खांबातून अलगद बाहेर काढल्या. शेवटची दीपमाळ काढताना तिच्या वजनाचा अंदाज न आल्याने चोरांच्या हातातून ती खाली कोसळली. आवाजाने जागे झालेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरांनी कोयता आणि विविध हत्यारांचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली अन्‌ पळ काढला. तोंडाला काळा कपडा बांधला असल्याने त्यांचा चेहरा दिसू शकला नाही. सर्व संशयित ३० ते ४० वयोगटांतील असण्याची शक्‍यता सुरक्षारक्षकांनी वर्तविली. चोरी गेलेल्या दीपस्तंभाची किंमत सुमारे दोन लाख असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली.\nपहाटे मंदिराच्या बाहेर गाडी येऊन थांबली. या ठिकाणी विविध प्रकारचे गॅरेज असल्याने वाहने थांबतात. त्यामुळे त्या वाहनावर संशय आला नाही. परंतु चोरांनी त्याच वाहनांचा वापर केला.\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nखराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले\nउंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत...\n'बोरामणी'च्या निधीचा होटगी रोड विमानतळासाठी वापर\nसोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या...\nपुणे : राज्यातील अनेक भागात दडी मारलेल्या पावसाचे श्रावणाच्या सुरवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज (ता. 21) सकाळी 18 हजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/adventure-sports/scuba-diving/", "date_download": "2018-08-21T14:35:16Z", "digest": "sha1:HHEYHWXYXYKILFOYUM5ZK2H2GDXCQTSQ", "length": 8633, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "स्कूबा डायाव्हिंग - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nआपल्या अवतीभवती असलेले विविध प्राणी, पक्षी, वनस्पती, रंगीबेरंगी फुलपाखरे यांची दुनिया तर आपण नेहेमीच बघतो. परंतु 'जेवढे रानात आहे... तेवढेच पाण्यात आहे'. अथांग पसरलेल्या समुद्रातील अनोखी दुनिया निसर्गवेड्यांना कायमच आकर्षित करत आली आहे.\nया जलविश्वात अनेक आश्चर्ये दडलेली आहेत. या रंगीबेरंगी दुनियेची झलक बघण्याची सुवर्णसंधी रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथे आता उपलब्ध आहे. `हर्षा स्कूबा’ या संस्थेची अनुभवी टीम सर्व आवश्यक साधन-सामुग्रीसह सज्ज आहे.\nसमुद्राच्या तळाशी खोलवर असलेली रंगीबेरंगी मासे, प्रवाळ, वनस्पती व समुद्रीजीवांची अनोखी दुनिया एकदा तरी अनुभवावी अशीच आहे. रत्नागिरी पर्यटनाच्या यादीमध्ये स्कूबा डायव्हिंग या साहसी खेळाचा समावेश असायलाच हवा.\nगरम पाण्याची कुंड, तुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-21T13:49:33Z", "digest": "sha1:3ED7Q43LSYEXVGWXT4RK3Y2CLUVFTB5Y", "length": 8308, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पोलीस हवालदाराची आत्महत्या | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nMahadev Gore 10 Aug, 2018\tगुन्हे वार्ता, ठळक बातम्या, पुणे, पुणे शहर तुमची प्रतिक्रिया द्या\nपुणे : पोलीस हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमेश राऊत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. उमेश राऊत (45) स्वारगेट पोलीस लाइन बिल्डिंग क्रमांक सहामध्ये वास्तव्य करत होते.\nडेक्कन पोलीस स्टेशनमध्ये उमेश राऊत हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे कोर्टाची ड्युटी असायची. बुधवारीदेखील ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यानंतर रात्री घरी आल्यावर त्यांच्यात आणि पत्नीमध्ये भांडण झाले. त्यांची पत्नी भांडण झाल्यावर घराबाहेर जाऊन बसली होती. त्यावेळी उमेश बाथरूममध्ये गेले. बराच वेळ ते बाहेर न आल्याने आवाज देण्यात आला. मात्र काहीच प्रतिसाद न आल्याने अखेड दरवाजा तोडण्यात आला. यावेळी उमेश यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल नेले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्वारगेट पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.\nPrevious अटवाडे गावातून चोरट्यांनी वाळू लांबवली\nNext ओझरखेडा धरण परीसरात केवळ नावालाच वृक्षलागवड\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/india-news-national-news-marathi-news-maharashtra-news-crime-50716", "date_download": "2018-08-21T14:44:13Z", "digest": "sha1:DXJAFAFFBCR5NYV4S347SIPVJUZASOBF", "length": 11129, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "india news national news marathi news maharashtra news crime दलित व्यक्तीशी विवाह केल्याने गर्भवती महिलेला जिवंत जाळले | eSakal", "raw_content": "\nदलित व्यक्तीशी विवाह केल्याने गर्भवती महिलेला जिवंत जाळले\nमंगळवार, 6 जून 2017\nविजापूर (कर्नाटक) : दलित व्यक्तीशी विवाह केल्यामुळे एका गर्भवती महिलेला तिच्या कुटुंबियांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nविजापूर (कर्नाटक) : दलित व्यक्तीशी विवाह केल्यामुळे एका गर्भवती महिलेला तिच्या कुटुंबियांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nकर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील गुंडनकाला एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला. गावातील सायाबन्ना शरणाप्पा कोन्नूर (वय 24) या दलित तरुणाशी गावातील बानू बेगम (वय 21) या मुस्लिम तरुणीचे प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमसंबंधाला दोन्ही कुटुंबियांचा विरोध होता. सायबन्नाविरुद्ध मुलीच्या कुटुंबियांनी तक्रारही केली होती. मात्र कुटुंबियांचा विरोध पत्करून दोघांनी गोव्यात पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर बानू बेगम गर्भवती दोन्ही कुटुंबे आपल्याला स्वीकारतील या आशेवर 3 जून रोजी दोघेही गावात परतले. मात्र दोन्ही कुटुंबियांची मानसिकता बदललेली नव्हती. मुलीच्या कुटुंबियांनी दोघांनाही जबर मारहाण केली. दरम्यान सायाबन्ना पळून जाण्यात यशस्वी झाला. तर बानू बेगमला तिच्या कुटुंबियांनी जिवंत जाळले. या प्रकरणी पोलिसांनी बानूची आई, बहिण आणि दीराला ताब्यात घेतले आहे.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nमित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस\nबेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच...\nविनयभंग प्रकरणी मंगेशी देवस्थानचा पुजारी पोलिसांना शरण\nपणजी (गोवा) : फोंडा तालुक्यातील मंगेशी देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर...\nमाचणूर येथे श्रावण मासानिमित्त सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल\nब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.makemytrip.com/blog/marathi", "date_download": "2018-08-21T13:48:58Z", "digest": "sha1:PR2VSWQXJD2TQVTNAXR77UVYRHPFMA2M", "length": 7534, "nlines": 129, "source_domain": "www.makemytrip.com", "title": "MakeMyTrip Blog", "raw_content": "\nमहाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी तोडणे आणि पॅराग्लायडिंगः साक्षात माझ्या परीकथेतील विकेंड\nविकेंडला कुटुंबियांसोबत महाबळेश्वरला कारने सहलीला जाणे ही मागील वर्षापासूनची माझ्या आठवणीतील खास सहल ठरलेली आहे. तो योजनाबद्धरित्या आखलेला विकेंड होत ... »\nगोव्यामध्ये हॉट एअर बलून राईड आणि त्यासारखी अन्य भन्नाट आकर्षणे\nएका मिनिटाकरिता आपले डोळे बंद करा आणि हिरव्यागार मऊ जमिनीवरून आणि खोल निळ्या समुद्रावरून तरंगत असल्याची कल्पना करा, जेथे वारा आपल्या कानाशी गुणगुणत आ ... »\nभूतानमध्ये सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेण्याकरीता आपल्याकरीता सर्व माहिती\nहिमालयाच्या कुशीत वसलेले भूतान प्राचीन काळापासून गूढता आणि दंतकथांच्या आवरणात वेढलेले आहे. हा असा देश आहे जेथे यश सकल राष्ट्रीय आनंदामध्ये मोजले जाते ... »\nभारतातील 10 तीर्थस्थळे जेथे एकवेळा भेट देणे अगत्याचेच आहे\nसंपूर्ण जगातून आध्यात्मिक चैतन्याच्या शोधात हजारो लोक भारतात येतात. योगायोगाने, यापैकी बहुतांश स्थळे अशा ठिकाणी वसलेली आहेत जी अतुलनीय नैसर्गिक सौंदर ... »\nएप्रिल 2017मधील 7 धमाकेदार इव्हेंट्स\nहिवाळ्यातून उन्हाळ्यामधील रुपांतर सामान्यपणे निराशा घेऊन येत असते, विशेषत: भारतामध्ये, जेथे वाढणाऱ्या तापमानामुळे आपल्या सर्वांमधील उत्साह कमी होत ज ... »\nभारतातील 10 लोकप्रिय सांस्कृतिक ठिकाणे\nआपण प्रवास का करता आपल्या यादीमधील ठिकाणे बघण्यासाठी, रोजच्या वेळापत्रकामधून विश्रांती घेण्यासाठी, नवीन लोकांना भेटण्यासाठी किंवा नवीन पदार्थांची चव ... »\nभारतातील चमत्कारिक ठिकाण: वाराणसीचा मणिकर्णिका घाट\nमागच्या वेळी जेव्हा मी दॅट्स स्ट्रेंज श्रृंखलेकरिता ब्लॉग लिहिला होता तेव्हा माझ्या एका मित्राने सहजच विचारले होते, “चमत्कारिक ठिकाणे फक्त विदेशातच अ ... »\nभारतातील 10 विलक्षण तलाव, ज्यांना बघितल्यावरच आपला विश्वास बसेल\n“ कदाचित तलावाच्या काठावर फेरफटका मारण्यावर सत्य विसंबून असते.” – वॉलेस स्टिव्हन्स जर आपल्याला फोटो काढायचा असेल, तर आपण काय निवडाल हृदयाच्या आक ... »\nभारतातील साहसी पर्यटन – याकरिता कुणीही कधीच वृद्ध असत नाही\nअसे म्हणतात की वृद्धत्वासोबत काही मर्यादासुद्धा येतात आणि यापैकी एक आहे भारतातील विस्मयकारक, रोमांचक साहसी क्रीडांपासून दूर राहणे. बहुधा, संबंधित व्य ... »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/value-added-services-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:28:00Z", "digest": "sha1:6RLKD3JCFCSNVWIWP6AECN4TF2S6ATGH", "length": 4209, "nlines": 82, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nभारतातील कोणत्याही शहरामध्ये RTGS RTGS/NEFT किंवा ड्राफ्ट सुविधेने रक्कम पाठवू शकता अथवा आपल्या खात्यामध्ये जमा करू शकतात.\nत्वरीत सोने तारण कर्ज उपलब्ध\nसंपूर्ण संगणीकृत विनम्र व तत्पर बँकिंग सेवा\nजेष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे मुदत ठेवीवर अर्धा टक्का जास्त व्याज दर\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१७-२०१८ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/biodiversity/insects-and-butterflies/", "date_download": "2018-08-21T14:35:04Z", "digest": "sha1:ISPXVG7V2DHZMK75TLZK6QZUPUDOQSPY", "length": 10368, "nlines": 257, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "फुलपाखरे व कीटकजगत - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nपाऊस संपत आला तरी रत्नागिरीत व पूर्वेकडील सह्याद्रीच्या रांगांवर सगळीकडे हिरवळ व अनेकरंगी फुलांचा बहर असतोच. मात्र आता त्या नाजूक रानफुलांवर तितकीच नाजूक बहुरंगी फुलपाखरं भिरभिरत असतात. कीटकांच्या जगातील सर्वात सुंदर व विलोभनीय फुलपाखरं बघणं हा मनाला पुनःश्च तरुण बनवणारा अनुभव असतो. निसर्गातील परागीभवनाचे एक महत्त्वाचे काम हे चिमुकले घटक पार पाडतात.\nऑक्टोबरपासून ते जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत सगळीकडे उमललेल्या फुलांमुळे रत्नागिरीत फुलपाखरांची जणू रेलचेल असते. हिवाळ्यानंतर मात्र त्यांची संख्या रोडावू लागते. रत्नागिरीत एखाद्या डोंगरावर, नदीकिनारी किंवा पाणवठ्यावर बसून दोन-तीन तासांत ४०-५० जातींची विविध फुलपाखरे सहज दिसू शकतात.\nफुलपाखरांचे हे बहुरंगी सुंदर विश्व कॅमेऱ्यात बंदिस्त करणे हा छायाचित्रकारांसाठी एक हवाहवासा अनुभव असतो. महाराष्ट्राचे `राज्य फुलपाखरू` हा दर्जा मिळविणारे `ब्लू मॉरमॉन` किंवा `निळवंत` हे फुलपाखरू तर आवर्जून बघण्यासारखे असते. फुलापाखारांचे विश्व हे चिरतारुण्याचे स्वच्छंदी जग असून त्यात अल्प काळांत सृष्टीला मोहकपणे खुलविण्याची जादू आहे.\nफुलपाखरांबरोबर परागीभवनाचे काम पार पाडणारे इतरही अनेक कीटक रत्नागिरीत आढळून येतात. लालभडक रंगाचा `मृग किडा` पावसाळा जवळ आल्याचे दर्शवतो तर अनेक जातींचे चतुर, भुंगेरे म्हणजेच `बीटल्स` जातीचे भुंगे आपल्या भडक व चमकदार रंगांमुळे लक्ष वेधून घेतात. आपल्या दृष्टीआड बहरणाऱ्या या संपन्न सृष्टीतील घडामोडी समजून घेणंही तेवढंच रंजक असतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/115-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-21T13:49:27Z", "digest": "sha1:USKAVYE7VRFIMZGES5YE3JJKNQIATXTA", "length": 9587, "nlines": 99, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "115 कोटीच्या विकास कामांना मंजुरी | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\n115 कोटीच्या विकास कामांना मंजुरी\nMahadev Gore 10 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे, राजकारण तुमची प्रतिक्रिया द्या\nस्थायी समितीच्या बैठकीत निर्णय\nपिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्‍या सुमारे 115 कोटी 90 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महापालिका क्षेत्रातील बोर्‍हाडेवाडी येथे 1288 निवासी सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणार असून त्यासाठी 112 कोटी 18 लाख, भोसरी स.नं.एक मधील दवाखाना इमारतीसाठी बैठक व्यवस्था करणे व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 73 लाख 38 हजार, महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयांचे नेटवर्किंगचे दुरुस्ती व देखभाल कामकाजासाठी एक कोटी 38 लाख 90 हजार या खर्चाचा समावेश आहे.\nमहापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र संगणक प्रणाली देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 22 लाख 41 हजार, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडील प्रभाग ‘अ’, ‘ब’ आणि ‘फ’ पंपीग स्टेशनमधील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 45 लाख 17 हजार, उद्यान विभागाकडील जिजाऊ पर्यटन केंद्र भाग एक व दोन पार्वती उद्यान चिंचवड देखभाल व संरक्षण करण्यासाठी 41 लाख 14 हजार खर्चासही मान्यता देण्यात आली.\nमहापालिकेच्या मिळकतीवर व सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावणेत येणा-या हँडबिल्स, कागदी भिंती पत्रके लावून शहराचे विद्रुपीकरण करणा-या जाहिरात धारकांना 750 रुपये प्रती चौरस मीटर इतके प्रशमन शुल्क आकारणेस मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी हा विषय महापालिका सभेकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.\nPrevious संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा\nNext मराठा आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/wonders/hot-water-springs-rajwadi/", "date_download": "2018-08-21T14:38:55Z", "digest": "sha1:2ZA2S4W3VNRBMMRRAVBN4WIZDEA2XT7T", "length": 8236, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गरम पाण्याचे झरे, राजवाडी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nगरम पाण्याचे झरे, राजवाडी\nमुंबई-गोवा महामार्गावर कसबा संगमेश्वरपासून चिपळूणकडे जाताना सुमारे ४ किमी अंतरावर राजवाडीकडे जाणारा फाटा आहे. इथे गरम पाण्याच्या झऱ्यावर खास स्नानासाठी बांधलेली काही कुंडं असून त्यातील गरम पाण्यात स्नानाचा आनंद घेता येतो.\nबस स्थानक - संगमेश्वर\nरेल्वे स्थानक - संगमेश्वर\nयोग्य काळ - वर्षभर\nरत्नागिरीतील अनेक भागात असलेल्या अश्या गरम पाण्याच्या कुंडांचा वापर इथे राहणारे स्थानिक वर्षानूवर्षे करत आहेत. प्राचीन काळापासून शतकानुशतकं ही कुंडं इथे अस्तित्वात आहेत.\nप्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.bookmarkpublicationspune.com/index.aspx", "date_download": "2018-08-21T14:17:44Z", "digest": "sha1:PQR3ASQLDUHFZFW7ICJGFXK7TPYK2MDE", "length": 6686, "nlines": 40, "source_domain": "www.bookmarkpublicationspune.com", "title": "BookMark Publications, marathi books, bible in marathi, sad sagarachi, kokan trips, kokan information books, konkan", "raw_content": "\nअत्युच्चकोटीचा ज्ञान-विज्ञान ग्रंथ ग्रंथात मांडलेल्या सिद्धान्तानुसार शुद्धचैतन्यस्वरूप पर\nश्रीमदभगवद्‌गीतेचा आजच्या मराठीत केलेला सुबोध अनुवाद. मूळ संस्कृत श्लोक,पदच्छेद आणि मराठी श\nसंत निळोबारायांची अभंगरचना स्फुट स्वरूपाची आहे. चांगदेवांचे चरित्र, बाळक्रीडा, गौळणी, विरह\nश्रीगुलाबरावमहाराज ‘प्रज्ञाचक्षु‘, ‘मधुराद्वैताचार्य’ व ‘समन्वयमहर्षि’ म्हणून सर्वश्रुत आह\nहार्ट अटॅक व पॅरालेसीसवर शार्प-सुवेद संयुक्त उपचार पद्धती\nबायपास शस्त्रक्रियेला बायपास करणारी सोपी, सुटसुटीत उपचारपद्धती शार्प सुवेद ही उपचार पद्धती\nप्रकाशन व्यवसायात गेली पाच वर्षे आम्ही कार्यरत आहोत. या कालावधित पर्यटन, दुर्गभ्रमंती, चित्रकला, संगीत, ललित, बालवाङमय ह्या विषयांवरची अनेक पुस्तके आम्ही प्रकाशित केलेली आहेत. आपणा सर्वांच्या सहाकार्यामुळे पर्यटनाबरोबर इतरही विषयांवरील पुस्तकांना उदंड प्रतिसाद लाभला आहे. कोकण पर्यटनाच्या पुस्तकांच्या प्रत्येकी २५-३० आवृत्त्या, संगीत विषयक पुस्तकांच्या ३-४ आवृत्त्या तर बहुतेक सर्व पुस्तकांच्या दुसर्‍या-तिसर्‍या आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यातील काही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासन, मध्यप्रदेश शासनाचा पुरस्कार तर वाङमय सेवा आदि पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.\nसंपूर्ण महाराष्ट्रातील विके्रते-वितरक यांच्याशी सुसंवाद, संपर्क आणि योग्य सचोटीचा व्यवहार करताना पुस्तकांच्या निर्मितीमूल्याचा दर्जा आम्ही राखून आहोत. विविध विषय हाताळताना त्यामध्ये पूर्णपणे समर्पित होऊन, अभ्यासू वृत्तीने ग्रंथनिर्मिती हेच आमचे ध्येय आहे.\nआजवर कै. शांताबाई शेळके, कै. रवींद्र भट, डॉ. प्रभाताई अत्रे, श्री. मधु मंगेश कर्णिक, श्री. रवि परांजपे, श्री. गिरीश ओक, श्री. दिलिप प्रभावळकर, श्री. मंगेश तेंडुलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री. नरेंद्र दाभोळकर आदि मान्यवरांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन व आशीर्वाद दिले आहेत.\nत्या त्या विषयातील जज्ज्ञ लेखकांना विविध विषय देऊन अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण अशी उपयुक्त पुस्तके प्रसिद्ध करण्यावर आमचा भर असतो. कोकण पर्यटनावरची 'साद सागराची' ही पुस्तके लवकरच इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करत आहोत.\nआपल्या सहकार्याने ही साहित्यसेवा रसिक वाचक दरबारी अधिक चांगल्या प्रकारे रूजू व्हावी ही अभिलाषा.\nडॉ. सौ. स्मिता जोशी\nडॉ. पं. मधुसूदन घाणेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-uddhav-thackeray-tax-54100", "date_download": "2018-08-21T14:48:23Z", "digest": "sha1:FE44JGRLRKYKTQ5TPOOBBFHFPLUSM3BS", "length": 12753, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news uddhav thackeray tax उद्धव ठाकरेंच्या तंबीनंतर मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंच्या तंबीनंतर मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव\nबुधवार, 21 जून 2017\nमुंबई - महापालिका निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करण्याची तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देताच मंगळवारी (ता. 20) सभागृहनेते यशवंत जाधव यांनी मालमत्ता करमाफीच्या ठरावाची सूचना महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना सादर केली. या महिन्यांच्या महासभेत ही ठरावची सूचना मंजुरीसाठी येऊ शकते.\nमुंबई - महापालिका निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करण्याची तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देताच मंगळवारी (ता. 20) सभागृहनेते यशवंत जाधव यांनी मालमत्ता करमाफीच्या ठरावाची सूचना महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना सादर केली. या महिन्यांच्या महासभेत ही ठरावची सूचना मंजुरीसाठी येऊ शकते.\nमहापालिका निवडणुकीत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार आणि 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले होते. त्यावर अद्याप अंमलबजावणी झाली नव्हती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्काळ हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरसेवकांना दिले. त्यानंतर 500 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा, तसेच 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 60 टक्के सवलत द्यावी, अशी ठरावाची सूचना जाधव यांनी महापौरांना सादर केली. ही ठरावाची सूचना याच महिन्यात मंजूर होण्याची शक्‍यता आहे. महासभेच्या मुंजरीनंतर हा ठराव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. प्रशासनाने मालमत्ता कर माफ करण्याची तयारी दाखवल्यास तसा प्रस्ताव सादर करण्यात येईल. राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर मालमत्ता कर माफ होईल.\n500 कोटीहून अधिक तोटा\nमालमत्ता कर माफ झाल्यास पालिकेला 500 कोटी रुपयांपर्यंतचा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. वस्तू व सेवा करातून नक्की किती उत्पन्न मिळेल, याची माहिती नसल्याने 500 कोटी रुपयांचा तोटा पालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\n'भूकंपा'च्या धक्क्यांनी घारगाव परिसर हादरला\nसंगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८...\nयुवा महोत्सवासाठी यंदाही महाविद्यालये अनुत्सुक\nसोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमधील विविध कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने युवा महोत्सव आयोजित...\nखराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले\nउंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/temples/vyadeshwar-temple-guhagar/", "date_download": "2018-08-21T14:37:24Z", "digest": "sha1:K7DF5VZOW6QF75YMW2FZMGK7FBZNINFG", "length": 10010, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर\nगुहागर गाव अगदी प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे ते इथल्या व्याडेश्वर मंदिरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे प्राचीन जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. `श्री व्याडेश्वर महात्म्य` या संस्कृत पोथीनुसार व्याडेश्वराचे हे प्राचीन देवालय १२ व्या शतकात बांधले असावे परंतु येथील शिवलिंगाची उत्पत्ती मात्र प्राचीन आहे\nबस स्थानक - गुहागर\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - वर्षभर\nश्री व्याडेश्वर देवस्थान हे शिवपंचायतन आहे. ज्या ठिकाणी शिवाच्या मंदिराबरोबर इतरही देवांची मंदिरे असतात त्याला शिवपंचायतन म्हणतात. मंदिराच्या चारही कोपऱ्यात प्रत्येक दिशेला गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाची स्वतंत्र मंदिरे आहेत. या सर्व मूर्ती सुंदर असून त्या संगमरवरी आहेत. या प्राचीन मंदिरातील मुख्य गाभार्‍यात काळ्या पाषाणाचे शिवलिंग असून त्यावर सुरेख कोरीवकाम असलेल्या तांब्याच्या नागराजाची प्रतिमा आहे. पिंडीवर अभिषेक सुरू असतो व गोमुखातून अभिषेकाचे तीर्थ प्राशन करता येते.\nमंदिराचे बांधकाम दगडी असून परिसराला दगडी तटबंदीसुध्दा आहे. समोरील भव्य सभामंडपात तेवढेच भव्य नंदीचे शिल्प आहे. याचबरोबर मंदिराच्या आवारात तीन दीपमाळा आहेत. भक्तांच्या मनातील अढळ श्रध्दास्थान असलेले व्याडेश्वर हे कोकणाच्या भटकंतीमधील एक चुकवू नये असे देवस्थान आहे.\nगरम पाण्याचे झरे, राजवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balala-pahile-brush-karnyaveli", "date_download": "2018-08-21T13:47:47Z", "digest": "sha1:ZTX4ZHQF7A6LQOY6DQGJCLV7SYHDLK2X", "length": 12856, "nlines": 231, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या बाळाला पहिल्यांदा ब्रश कराल तेव्हा . . . ! - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या बाळाला पहिल्यांदा ब्रश कराल तेव्हा . . . \nआपले बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या सर्व पहिल्या-वहिल्या गोष्टींविषयी खूप उत्सुकता असते. विशेषत: मुलाचे दात येणे, पहिले आजारपण, पहिले एक-दोन महिने बाळाच्या मोहक लिलांमध्ये रमण्यात जातात. जेव्हा त्या बाळाला दात येण्यास सुरवात होते तेव्हा एक जबाबदार पालक म्हणून आपली जबाबदारी असते की, त्यांची योग्य ती काळजी आणि स्वच्छता राखली गेली पाहिजे. बाळाच्या हिरड्या नेहमी स्वच्छ राहतील याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे असते, यामुळे बाळाला दोनदा दात घासण्याची सवय लागते. काही गोष्टी सुरवातीला लक्षात येत नाहीत मात्र नियमित मौखिक स्वच्छतेमुळे त्या वेळीच टाळता येतात.\n१) बाळाच्या मौखिक स्वच्छतेला केव्हा सुरवात करता \nआपले बाळ सहा ते नऊ महिन्याचे असल्यापासून मौखिक स्वच्छतेला सुरवात करा. प्रत्येक बाळाची वाढ ही वेगवेगळी असते. प्रत्येक बाळ होणाऱ्या बदलांना लगेच सामोरे जाऊ शकते असे नाही. बाळाचे मौखिक आरोग्य चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी ही काळजी वेळीच घेणे आवश्यक असते.\nबाळाचे दात येताना त्याला कमी त्रास व्हावा, घास चावताना तसेच स्पष्ट बोलण्यासाठी मौखिक आरोग्य चांगले ठेवणे आवश्यकता असते. ज्यावेळी बाळाला दात येतात तेव्हाच मौखिक स्वच्छता महत्वाची असते. तसेच स्पष्ट बोलण्यासाठी मौखिक आरोग्य चांगले ठेवण्याची आवश्यकता असते. ज्यावेळी बाळाला दात येतात तेव्हापासून मौखिक स्वच्छता महत्वाची असते.\nबाळाचे दात जोवर आलेले नसतात त्यावेळी हिरड्यांची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. या स्वच्छतेसाठी टूथब्रशचा वापर केला पाहिजे असे नाही.\n- मऊ कापडी रूमाल घेऊन तो प्यायच्या पाण्याने ओला करावा.\n- अशा मऊ कापडाने रोज दिवसातून दोनदा हळूहळू हिरड्या पुसाव्यात. सकाळी जेवण झाल्यानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर असे दोनदा पुसावे.\n- हिरड्या पुसताना खूप घासून पुसू नये आणि हिरड्यांवर खूप जोर देऊन पुसू नये.\n- ही सवय तुमच्या बाळाला रोज लावल्याने तो मोठा होताना त्यांच्या मागे मौखिक स्वच्छतेसाठी धावावे लागणार नाही.\n३) पहिल्या दाताची ब्रशने स्वच्छता कशी कराल\nबाळाचे पहिले दात अतिशय नाजूक असतात त्यामुळे जसे ते दिसू लागतात तसतशी त्या मोत्यासारख्या दातांची काळजी घेणे आवश्यक असते. आपल्या बाळाचे\nहसू कायम तसेच राहण्यासाठी काही टिप्स घेऊ\n१) बाळाचे पहिले सर्व दात आल्यानंतर त्यांच्या स्वच्छतेसाठी नाजूक आणि बारीक डोक्याचा ब्रश वापरावा. बाजारात फक्त बालकांसाठी मिळणारे मऊ टूथब्रश के\nलेले असतात. या ब्रशचे हॅण्डलदेखील मुलांना पकडता येईल असे आकर्षक आणि हलके असते.\n२) जेव्हा तुमचे बाळ एक वर्षांचे होईल तेव्हा टूथपेस्ट वापरायला सुरवात करा. पहिल्यांदा ब्रशवर मटाराच्या दाण्याएवढी पेस्ट लावा आणि हळूवारपणे दात घासा.\nबाळासाठी नेहमी फ्लोरिडेटेड नसलेली पेस्ट वापरा.\n३) प्रथम दात घासताना गोलाकार पध्दतीने ब्रश फिरवा. जिथे हिरड्यांमध्ये qकवा दातांची मुळे जोडलेली असतात, पोकळी असते तिथेच जंतू जमा होतात त्यामुळे तिथून ब्रश फिरवावा.\n४) ब्रश केल्या नंतर तुमचे बाळ पेस्ट खाणार नाही याची काळजी घ्या.\n५) आपल्या बाळाचे दात घासल्यानंतर हळूवार त्याला चूळ भरण्यास शिकवा.\nमौखिक स्वच्छता तुमच्या बाळाने स्विकारल्यानंतर त्याला स्वत:च्या हाताने दात घासण्याची संधी द्या. तेव्हा तो सुध्दा हळूहळू मौखिक स्वच्छता करण्यास शिकेल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-gh5-camera-body-only-black-price-pnpXQj.html", "date_download": "2018-08-21T13:36:26Z", "digest": "sha1:QB4VK4R4ENNITOWRKBN6DHV4HZFBN3QT", "length": 13784, "nlines": 360, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक नवीनतम किंमत Jul 12, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅकशोषकलुईस उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 1,51,890)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.3 MP\nपॅनासॉनिक घ्५ कॅमेरा बॉडी ओन्ली ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-21T13:47:55Z", "digest": "sha1:T65FML372BZPQ274Y2OYB4IPUC7LBAZA", "length": 8990, "nlines": 97, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "विद्यार्थ्यांना औषधातून विषबाधा ; एका विद्यार्थिनीचा मृत्यू | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nविद्यार्थ्यांना औषधातून विषबाधा ; एका विद्यार्थिनीचा मृत्यू\nMahadev Gore 10 Aug, 2018\tठळक बातम्या, महामुंबई, मुंबई तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई : महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या औषधांतून गोवंडीतील एका महापालिका शाळेतील १४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nगोवंडीत असलेल्या संजय नगर मधील उर्दू माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली. यात १२ वर्षांच्या चाँदनी साहिल शेख या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम तसंच, रक्तवाढीची औषधं दिली जात होती. सहा ऑगस्ट रोजी ही औषधं देण्यात आली होती. या औषधांची रिअॅक्शन झाल्याचं बोललं जातंय. मृत विद्यार्थिनी चाँदनी हिला टीबी होता, असंही आता सांगितलं जात आहे. या प्रकारामुळं गोवंडीतील पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.\nशाळेतील खिचडी खाल्ल्यानंतर ही गोळी घ्यायची असते. त्यामुळं विषबाधा नेमकी कोणत्या कारणामुळे झाली गोळ्यांमुळं की खिचडीमुळं याविषयी संभ्रम आहे. गोळ्यांची पाकिटं ताब्यात घेऊन उपायुक्तांमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी नगरसेवक रईस शेख यांनी केली आहे.\nPrevious चाळीसगाव शहरात 127 कोटींच्या भुयारी गटारी लवकरच\nNext आता ‘पोस्टमन’चा होणार ‘पोस्टपर्सन’\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/chandrapur-leopard-attack-on-forest-officer-cctv-footage-290103.html", "date_download": "2018-08-21T14:44:18Z", "digest": "sha1:IFMPBZSKUM5A64O4NSDSXIDMJOOP3LYU", "length": 13021, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिबट्याचा वनअधिकाऱ्यावर हल्ला, जंगलातला थरार कॅमेऱ्यात कैद", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबिबट्याचा वनअधिकाऱ्यावर हल्ला, जंगलातला थरार कॅमेऱ्यात कैद\nचंद्रपूर जिल्ह्यात जखमी बिबट्यावर उपचार करण्यासाठी गेलेल्या वनअधिकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना समोर आलीय. हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.\n16 मे : चंद्रपूर जिल्ह्यात जखमी बिबट्यावर उपचार करण्यासाठी गेलेल्या वनअधिकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना समोर आलीय. हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. चंद्रपुर शहरालगत असलेल्या लोहाराजवळ मंगळवारी एका वाहनाच्या धडकेनं बिबटया जखमी झाला होता. त्याच्या उपचारासाठी गेलेल्या संतोष थिप्पे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे.\nबिबट्यावर उपचार करण्यासाठी वनअधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र बिबट्यानंच वनअधिकाऱ्याच्या अंगावर झडप घातली. या हल्ल्यातून वनअधिकारी थोडक्यात बचावलाय. अखेर 4 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बेशूद्ध करण्यात वनअधिकाऱ्यांना यश आलं आहे.\nया दरम्यान बिबट्याने वनपरिक्षेञाधिकारी संतोष थिप्पे यांच्यावर हल्ला केला. जोरात धावुन बिबट्या अंगावर धावुन आल्याने सगळे घाबरुन गेले एकच आरडा ओरड सुरु झाली. या ओरडी दरम्यान बिबटयाला थोड दुर हुसकावण्यात आलं. तब्बल चार तासानंतर बिबटयाला बेशुध्द करुन जेरबंद करण्यात आलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nविशेष : 'केरळ'सारखा महाप्रलय पिंपरी चिंचवडच्या वेशीवर \nप्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/sadguru-sadhak-susanvad-faqs/", "date_download": "2018-08-21T14:33:35Z", "digest": "sha1:6ORPU74QPIFMU2WSACQ7EWUUXR2SOX2Z", "length": 30089, "nlines": 82, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "sadguru-sadhak-susanvad-FAQs - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nमहायोगाची गंगा प्रवाहित करणारे श्रीवासुदेव निवासचे संस्थापक योगीराज श्रीगुळवणी महाराज आणि जिज्ञासूंमध्ये महायोगाविषयी झालेल्या सुसंवादाचे निवडक संकलन\nशक्तिपात योगाची दीक्षा ही हठयोगाची दीक्षा आहे का\nभगवान श्रीकृष्णांनी श्रीमद् भगवद्गीतेत आणि माउली श्रीज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये प्रतिपादन केलेला, हठ, राज, मंत्र, लय, अष्टांग या सर्व साधनमार्गांना व्यापून टाकणारा हा महायोग आहे. यालाच कुंडलिनी योग, शक्तिपात योग, सिद्धयोग, असेही म्हणतात.\nकुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे काय होते\nकुंडलिनी शक्ती जागृत होते याचा अर्थ ती पूर्वी निद्रिस्त होती असा रूढ अर्थ इथे अपेक्षित नाही. कुंडलिनी शक्ती, (प्राण शक्ती) जागरणापूर्वी बहिर्मुख अवस्थेत असते, ती केवळ भौतिक व्यवहार करत असते. शक्तिपात दिक्षेनंतर अर्थात कुंडलिनी जागरण दिक्षेनंतर ती अंतर्मुख होते. पूर्वीची बहिर्मुख शक्ती आता साधकाच्या अध्यात्मिक उन्नतीचे कार्य करू लागते. त्याच्या देहाची, मनाची, प्राणाची शुद्धी करू लागते. शेवटी त्याला खऱ्या ज्ञानाचा, मुक्तीचा लाभ ती करवून देते. योगशास्त्रानुसार कुंडलिनी शक्तीचे वास्तव्य मुलाधारामध्ये असते. (पाठीच्या कण्याचे खालचे टोक) तिचे वर्णन नागिणीच्या पिलासारखे केले गेले आहे. जागरणापुर्वी कुंडलिनी शक्ती साडेतीन वेटोळे घालून मुख खालच्या दिशेला करून सुप्त अस्वस्थेत असते. (अधोमुखी असते) शक्तिपात दिक्षेनंतर ती जागृत होते त्यानंतर ती आपले मुख वरच्या दिशेला करते म्हणजेच उर्ध्वमुखी होते. या क्षणापासून साधकाचा खऱ्या अर्थाने अध्यात्मिक प्रवास सुरु होतो.\nकुंडलिनी शक्ती जागृतीसाठी फक्त शक्तिपात दीक्षा हाच मार्ग उपलब्ध आहे का\nमंत्रानुष्ठान, प्राणायाम, उत्कट सात्विक कर्म, ईश्वराची भक्ती, अथवा पूर्वपुण्य यामुळे सुद्धा कुंडलिनी शक्ती जागृत होते. या सर्व प्रकारांमध्ये साधकाला स्वतःला नानाविध प्रयत्न करावे लागतात, आत्यंतिक कष्ट घ्यावे लागतात. शक्तिपात योगामध्ये मात्र कुंडलिनी शक्ती जागृतीची तीव्र तळमळ लागलेल्या साधकाला सदगुरुंच्या कल्याणकारी संकल्प शक्तीने विनासायास शक्ती जागरणाचा अनुभव येतो.\nइतर साधनामार्ग आणि शक्तिपात साधना यातील फरक काय आहे\nइतर साधना आणि शक्तिपात साधनपद्धती मधील फरक एका दृष्टांताद्वारे समजून घेवू. एकाला भोजनासाठी खूप खटपट करावी लागते. उदा: अन्नसामुग्री गोळा करणे, लाकूडफाटा गोळा करून विस्तव पेटविणे, त्यावर स्वयंपाक करणे आणि शेवटी भोजन करणे. या सर्व बाबी त्यालाच कराव्या लागतात. दुसऱ्याला मात्र कसलाच खटाटोप करावा लागत नाही. कोणीतरी त्याच्यासाठी अन्न शिजवून तयार ठेवलेलेच असते. वेळ झाली की पानावर बसायचे आणि जेवायचे एवढेच त्याला करावे लागते. या दोन पैकी शक्तिपात साधनमार्ग हा दुसऱ्या प्रकारचा आहे. शक्तिपात मार्गातील साधकासाठी जे जे आवश्यक असते ते गुरुशक्ती स्वतःच करते. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आसनावर स्वस्थ बसून डोळे मिटणे आणि मिळणारा अनुभव घेणे एवढेच या परंपरेतील साधकाला करावे लागते.\nशक्तिपातयोग सर्वश्रेष्ठ साधनमार्ग का\nमानवाच्या ठायी असलेले मन आणि त्याची बुद्धी हे शब्द उच्चारायला जितके सोपे तितकीच त्यांची शक्ती व वृत्ती ईश्वरचरणी लीन होणे अवघड आहे. परंतु शक्तिपात दिक्षा थेट मनावर आणि प्राणावर हळुवार आघात करते. आतूनच त्यांच्यावर प्रभाव पाडते आणि त्यांना वाकवते. इतर साधनमार्गाच्या तुलनेत शक्तिपात साधनेत ही प्रक्रिया विजेच्या वेगाने होते. उदबत्तीचा चटका आणि विजेचा झटका यांच्या तीव्रतेमध्ये फरक हा असणारच. अर्थात हा वेग प्राप्त करण्यासाठी साधकाचे अथक प्रयत्न आणि शरणागत वृत्ती मात्र आवश्यक आहे.\nशक्तिपात योगाची साधना करायची म्हणजे नक्की काय करायचे कोणत्या देवाचे ध्यान, जप करायचा कोणत्या देवाचे ध्यान, जप करायचा साधनेच्या दरम्यान काय होते\nशक्तीपात योगाची साधना ही एक विलक्षण साधना आहे. यात साधकाला स्वतःहून विशिष्ठ देवतेचे ध्यान, अनुष्ठान, जप करायचा नसतो. दिक्षेनंतर साधकाने साधनेसाठी स्वतः ठरवलेल्या सोयीच्या वेळी हात पाय धुवून, चूळ भरून साधनेसाठी अंथरलेल्या आसनावर डोळे मिटून साधी मांडी घालून स्वस्थ बसायचे असते. डोळे मिटल्यानंतर आपली कुलदेवता, इष्टदेवता, ज्यांच्यावर श्रद्धा आहे असे संत सत्पुरुष, शक्तिपात दिक्षा मिळालेल्या परंपरेतील महापुरुषांचे आणि आपल्या दिक्षागुरूंचे स्मरण करून स्वस्थ बसावे. यानंतर मात्र स्वतःहून कोणत्याही देवतेचे ध्यान करू नये. आपल्या श्वासांकडे लक्ष द्यावे. दिक्षेमुळे जागृत झालेली कुंडलिनी शक्ती आता स्वतःहून साधकाची साधना करून घेवू लागेल. साधक डोळे मिटून बसला की त्याला त्याच्या आंतरिक अवस्थेप्रमाणे नानाविध अनुभव यायला लागतील. बसल्या ठिकाणी डोलणे, शरीर कंप पावणे, श्वासांची गती बदलणे असे अनुभव यायला लागतील. साधकाला आपोआप विविध प्राणायाम, हठ्योगातील विविध बंध, मुद्रा, भ्रस्त्रिका, आसने व्हायला लागतील. कधी न म्हटलेले मंत्र, स्तोत्र, काव्य यांचे स्फुरण होऊ शकते. अनाहत ध्वनी, दूरश्रवण, देवता दर्शन, तेज, रंग दिसणे, सुगंध येणे अशा विविध प्रकारच्या अनुभूती साधनाच्या दरम्यान येवू शकतात. साधनेच्या काळात येणारे अनुभव साधकपरत्वे वेगवेगळे असू शकतात. काही साधक केवळ शांत बसतात. त्यांना कोणतीच बाह्य क्रिया होत नाही पण साधनेनंतर विलक्षण शांतीचा अनुभव आल्याचे ते सांगतात. रोजची साधना झाली की उत्साह वाटतो, मन शांत राहते, आकलन शक्ती, सारासार विवेक बुद्धी वाढल्याचे लक्षात येते. खरे म्हणजे शक्तिपात योगाच्या साधकाला स्वताहून काहीच करायचे नसते, केवळ साधनावर जाऊन बसणे एवढीच त्याची जबाबदारी असल्याने या साधनेला ‘बैठक’ असेही म्हटले जाते.\nसाधनेची जागा आणि स्थान कसे असावे\nसाधनेची जागा एकांतात असावी. मोकळी असावी. ही जागा पवित्र ठेवावी. तिथे इष्टदेवतेचे उत्तम असे चित्र असावे, धूप, उदबत्तीच्या सुगंधाने तिथले वातावरण शुद्ध करावे. खोली लहान असली तरी साधनेची जागा वेगळी असावी, तीच जागा कायम असावी. साधनेच्या या जागी व्यावहारिक वर्दळ असणार नाही असे पहावे. किमान साधनेच्या वेळी तरी तिचे वेगळेपण जपावे. परंतु रात्री, मध्यरात्री, किंवा उत्तररात्रीची साधना आपल्याच अंथरुणावर केली तरी हरकत नाही. आपले अंथरूण स्वच्छ असावे. साधनेसाठी आसन जाड, मउ असावे. आसन घालताना व्यवस्थित मांडी घालून बसता येईल इतपत लांब-रुंद असावे. आसन जमिनीवरच असावे. पाट अथवा पलंगावर नसावे. आसनावर बसताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे.\nसाधनेची वेळ कोणती असावी\nनियमित एकच ठराविक वेळ साधनेसाठी असावी. साधन वाढत जाईल तसतसा साधनेचा कालावधी आवश्यकतेप्रमाणे वाढवावा. आपले व्यवहार सांभाळून वेळेची योजना असावी. पहाटेची वेळ साधनेसाठी सर्वोत्तम, सकाळ, संध्याकाळ या वेळाही साधनेला अनुकूल आहेत. मध्यरात्री एक झोप झाल्यावर साधनेस बसणे फार लाभदायक असते. जेवल्यानंतर दोन अडीच तास साधना करू नये. साधना होईल तेवढी व होईल तितक्या वेळा करणे केंव्हाही चांगले. वेळेचे बंधन स्वतः घालू नये.\nसाधनेव्यतिरिक्त उरलेल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा\nसदगुरुनी दिलेला मंत्र किंवा इष्टदेवतेचा नामजप किंवा श्रीगुरूंचा नामजप किंवा सोsहं हा जप श्वासाबरोबर करावा. दिवसभराचा बाकीचा व्यवहार नेहमीप्रमाणे चालू ठेवावा. व्यवहारात सात्विकतेला प्राधान्य असावे\nसाधनेत कोणकोणती विघ्ने येतात त्यांचे निवारण कसे करावे\nसाधनेसाठी शरीर अनुकूल राहावे, यासाठी सात्विक आणि मर्यादित आहाराचे सेवन करावे. जागरण, अति प्रवास, अति आहार, अति उपवास, करू नये. तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. साधकाने प्रयत्नशून्य असून चालत नाही. साधनेच्या उन्नतीसाठी साधकाने डोळस आणि अनुकूल-सहाय्यक प्रयत्न केले पाहिजेत. साधनेविषयी मनात शंका आणि संशय ठेवू नये. शक्तिपात साधना सर्व दृष्टीनी अत्यंत अपूर्व आहे अशी श्रद्धा असावी. परमार्थाविरुद्ध मनात येणाऱ्या प्रतिकूल, अनिष्टकारी कल्पनांना थारा देवू नये. आळसाचा त्याग करावा. अतिरंजित कल्पनेत आणि भ्रांतीदर्शन यामध्ये अडकून पडू नये.\nसाधकाने आहार-विहार विषयक कोणकोणती पथ्ये पाळावीत\nआंबट पदार्थ, रसहीन, बाजारू खाद्यपदार्थ, कांदा-लसूण अति तेलकट, अति तिखट पदार्थ, तसेच मादक पदार्थ, मांसाहार वर्ज्य करावा. फार प्रवासी असू नये. विनाकारण चिंता करू नये. मैथुनकर्मात संयम बाळगावा. भाराभर ग्रंथ वाचन करून मनात गोंधळ निर्माण करू नये. लोकनिंदा, आत्मस्तुती करू नये. अमंगल, अपवित्र वस्तू, स्थान, अन्न वर्ज्य करावे. कोर्ट कचेऱ्या-तंटे यामध्ये रस घेवू नये.\nसाधनेत मध्येच डोळे उघडले तर उठावे का\nउठण्याची घाई करू नये. न उठता पुन्हा डोळे मिटावेत. साधन चालू असल्याचे लक्षात येईल. साधन पूर्ण झाल्यावर उठावेसे वाटेल.\nसाधनेत गाढ झोप लागल्यासारखे वाटते, जाग आल्यावर साधना चालू आहे असे वाटते. हे का होते\nसाधन चालू असताना येणारी ही अवस्था म्हणजे निद्रा नाही. ही स्थिती अधिक काळ राहिली पाहिजे. त्याने चित्त शांत होईल.\nसाधनेत दिसणाऱ्या दृश्यांमध्ये माझ्या पुर्वसंबंधाचे सूचन होते. हे खरे असते का\nशक्तिपात साधनेत अंतर्मनातील सुप्त संस्कार जागे झाल्याने कधी काय होईल हे सांगणे कठीण आहे. मात्र हे सर्वच खरे असेल अथवा होईल असे मात्र नाही. आपल्याला दिसलेली घटना, व्यक्ती, स्थान खरी आहे किंवा नाही याविषयी शोध घ्यावासा वाटेल पण साधकाने अशा गोष्टीत लक्ष घालू नये. आसनावर ज्या क्रिया होतील, दृश्ये दिसतील ती चित्रपट पहिल्यासारखी फक्त साक्षीभावाने पहावीत.\nसाधनेत नामस्मरण करावे का\nसाधनेत स्वतः प्रयत्नपूर्वक नामस्मरण किंवा कुठलीही क्रिया करू नये, तथापि नामस्मरण अंतःस्फुर्तीने, आपोआप होत असेल तर ते होवू द्यावे.\nसध्या साधनेला वेळच मिळत नाही, यातून मार्ग कसा काढावा\nसाधनेचा अभ्यासच केला नाही तर दिक्षा घेवून काय उपयोग साधन केले तर अडीअडचणी, प्रश्न सुटत जातील. केवळ प्रश्न विचारून अथवा अडचणी सांगून काही उपयोग होणार नाही. साधना तुमच्या सोयीने केंव्हाही करा पण करा साधन केले तर अडीअडचणी, प्रश्न सुटत जातील. केवळ प्रश्न विचारून अथवा अडचणी सांगून काही उपयोग होणार नाही. साधना तुमच्या सोयीने केंव्हाही करा पण करा ‘साधन नाही तर भोजन नाही’ असा एक नियम करावा म्हणजे वेळेचा प्रश्न उद्भवणार नाही.\nउपवासाने साधनेला फायदा होईल का\nशक्तिपात योगाच्या साधकाला उपवासादी कष्ट सहन होत नाहीत. फार उपवास न करता एकादशीसारखा एखादा उपवास पुरेसा आहे.\nशक्तिपात योगाची दीक्षा घेवून सुद्धा साधकांना अन्य संतांची महापुरुषांची दर्शने का होतात\nसर्व संत महापुरुष एकच आहेत ही भावना वाढीस लागावी हा अशा दर्शनामागचा हेतू असतो. दुसरे म्हणजे ज्यांच्यांवर आपली भक्ती आहे, आपला काही पूर्वसंबंध आहे अशा संतांच्या रुपात दर्शने देवून ती कुंडलिनी माता आपली श्रद्धा विकसित करत असते.\nनियमित साधना केल्याने साधकाच्या व्यावहारिक अडचणी दूर होतात का\nमनाला स्वास्थ्य लाभणे, सारासार विचार आणि विवेक बुद्धी जागी होणे, शारीरिक व्याधी दूर होणे हे लाभ व्यावहारिक मानले तर ते अवश्य मिळतील. यांच्या योगाने मिळणारे इतर फायदेही आपसूकच होतील.\nसाधनेत प्रगती होते आहे, साधनेचा परिणाम होतो आहे हे कसे समजावे\nसाधनेचा सुपरिणाम आपल्या आचरणात दिसणे महत्वाचे आहे. दिवसेंदिवस दैवी संपत्ती वाढत गेली पाहिजे. आपल्या वर्तनात, चित्तवृत्तीमध्ये चांगला बदल होतो आहे असे स्वतःच्या आणि इतरांच्या लक्षात येत असेल तर साधन योग्य दिशेने चालू आहे असे समजावे.\nसाधनेची ओढ दिवसभर असते कोठेही एकांत मिळाला की आपोआप साधन सुरु होते. व्यवहार विस्कळीत होतो. काय करावे\nसाधनाभ्यासाला जितका वाव आणि वेळ मिळायला हवा तितका मिळत नसणार. त्यामुळे एकांत मिळताच साधन सुरु होते. ठरलेल्या वेळी पोटभर जेवल्यानंतर अवेळी खाण्याची इच्छा होत नाही तसेच हेही आहे.\nसाधनेत त्याच-त्या क्रिया होतात, नवीन अनुभव येत नाहीत. माझी श्रद्धा, भक्ती तर कुठे कमी पडत नाही ना\nनेहमीच नवीन नवीन क्रिया होतील असे नाही. जे चालते आहे ते उत्तमच या भावाने साधन करावे. साधनेतील पुढील वाटचालीसाठी शरीराची, मनाची आणि प्राणाची तयारी झाली की क्रियांचा प्रकार बदलेल. तोपर्यंत कंटाळून चालणार नाही. साधनाचा वेग वाढविण्यासाठी आहार-विहार-विचार यांचे नियमन आवश्यक असते.\nआम्हा स्त्रियांना प्रापंचिक कामांमुळे पहाटे किंवा ठराविक अशी कोणती वेळ मिळणे कठीण आहे. प्रपंचाकडे दुर्लक्ष तर करता येत. नाही काय करावे\nघरच्या कामांमुळे बैठकीस वेळ मिळू शकत नाही हे खरे आहे. आपल्यामुळे इतरांची गैरसोय होणार नाही इकडे लक्ष असावे. आपल्या साधनेला अमुकच वेळ लागते असे नाही. पहाटे, दुपारी, रात्री कोणतीही सोयीची वेळ ठरवावी. किंवा वेळ मिळेल त्याप्रमाणे थोडा-थोडा वेळ पण अनेक वेळा साधनेची बैठक करण्यास हरकत नाही. फक्त भोजनानंतर दोन-तीन तास बैठक करू नये.\nमी शक्तिपात योगाची साधना घेतली आहे. तथापि इतर काही सत्पुरुषांकडे जाण्याचा काही वेळा योग येतो. तिथे काही वेगळे विचार कानी पडतात. अशावेळी मनात गोंधळ होतो. काय करावे\nज्यांच्या-ज्यांच्या कडून अध्यात्मिक उन्नतीला उपयोग होत असेल तर अवश्य करून घ्यावा. मात्र आपणास प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या मार्गाविषयी मनात किंतु बाळगण्याचे कारण नाही. मनात अशा प्रकारचे विचार येणे म्हणजे आपली भूमिका अद्याप पक्की झाली नसल्याचे आपणच आपल्याला बजावावे.\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/mns-chief-raj-thackeray-take-dig-bjp-government-over-farmers-suicide/", "date_download": "2018-08-21T14:43:02Z", "digest": "sha1:6KD5DQ2DOULHIOEL3F6TB4IJI6NN46WS", "length": 30767, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mns Chief Raj Thackeray Take A Dig On Bjp Government Over Farmers Suicide | मंत्रालयाचे 'आत्महत्यालय' झाले, हाच भाजपाच्या काळातील बदल- राज ठाकरे | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nमंत्रालयाचे 'आत्महत्यालय' झाले, हाच भाजपाच्या काळातील बदल- राज ठाकरे\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल\nमुंबई: भाजपाचे नेते दावा करतात त्याप्रमाणे त्यांचे सरकार खरंच वेगळे आहे. कारण त्यांच्या काळातच मंत्रालयाचे 'आत्महत्या'लय झाले, असा उपरोधिक टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. या पार्श्वभूमीवर 'लोकसत्ता' दैनिकाशी बोलताना राज यांनी भाजपाला धारेवर धरले.\nआमचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा वेगळे असेल, असे निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपचे नेते उच्चारवाने सांगत असत. खरेच हे सरकार आघाडी सरकारपेक्षा वेगळे आहे. भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘आत्महत्यालय’ बनले आहे. आज शेतकरी आपल्या शेतात आत्महत्या करत आहेत आहेत आणि मंत्रालयाच्या दारातही आत्महत्येसाठी येत आहेत. गेल्या तीन वर्षांत मंत्रालयाच्या दारात आत्महत्या करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजपा सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असे राज यांनी म्हटले.\nनगरमधील युवकाचा मंत्रालयाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न\nधर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे प्रकरण काँग्रेसच्या काळातले असल्याचे सांगण्याचा निर्लज्जपणा दाखविण्यात आला. गेले तीन वर्षे भाजपा सत्तेत आहे मग धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्यायला भाजपा सरकारमधील मंत्र्यांना कोणी रोखले होते, असा सवालही यावेळी राज यांनी उपस्थित केला.\nधर्मा पाटील यांच्या आत्महत्येपूर्वीही मार्च २०१६ मध्ये माधव कदम यांनी मंत्रालयाच्या दारात अधिवेशन सुरू असताना विषप्राशन करून आत्महत्या केली होती. त्याचवर्षी राजू आंगळे या तरुणाने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अलीकडेच मंत्रालयात सहाव्या मजल्याच्या सज्जावरून उडी मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावर जागोजागी जाळ्या बसविण्याचा विचार सुरू झाला. मात्र, जाळ्या बसविण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवले तर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही, अशी टीका राज यांनी केली.\nबीड जिल्ह्यात पेरणीची लगबग; कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी\nशेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अटक\n'थोडा धीर धरा, राम मंदिर नक्कीच होणार'\nगोरेगाव येथील प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या\n‘नाव छापले’..पण.... राज ठाकरेंना आमंत्रणच मिळाले नाही..\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nअपडेट करा फेसबुक अॅप, झुकरबर्गने युजर्संना दिलयं 'गिफ्ट खास'\nमुंबईत आल्यास सिद्धूचे हात-पाय तोडू, भाजपा नेत्याचा इशारा\nअंधेरी पूल दुरुस्तीला पालिकेकडून निधी मिळेना\nसुविधांअभावी नवीन विमानतळे बंद; सामान्यांचे कोट्यवधी पाण्यात\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/category/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-21T13:43:13Z", "digest": "sha1:A2AU3J5QMRPMTUOW7VU7GF7BMM6BMMWO", "length": 17685, "nlines": 214, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "भाषा | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nमराठी सक्तीच्या परिपत्रकापेक्षा मराठी भाषा विभागाचे सक्षमीकरण आवश्यक\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मे 19, 2018\nमहाराष्ट्र शासनाने नुकत्याच काढलेल्या मराठी सक्तीबाबतच्या परिपत्रकाची सध्या जोरदार चर्चा आहे. टिप्पण्या, अहवाल, बैठकांमधल्या चर्चा इ. मराठीतच असले पाहिजे. ‘सायन नव्हे शीव’, इंग्रजीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या शेऱ्यांना मराठी पर्याय, शब्दकोश, परिभाषा…\n‘‘मी मराठी… असं फुटकळ अभिमानाने मिरवणारे आम्ही, अजून झोपलेलेच\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) एप्रिल 20, 2018\n‘‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’’, अशी वैश्विक प्रार्थना करीत, अवघ्या प्राणीमात्रांसाठी संत ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान’ मागितलं…. तेवढ्यावर न थांबता, ‘‘अमृतातेहि पैजेसी जिंके…. माझा मराठीची बोलू कौतुके’’, असा गर्वोन्नत छातीनं…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/tech/flipkart-offers-smash-hit-discounts-samsung-phones/", "date_download": "2018-08-21T14:41:40Z", "digest": "sha1:URLJOFGLPEO2IPJFTU3VTBJRL4I4VFYX", "length": 43223, "nlines": 476, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nफ्लिपकार्टवर ऑफर्सचा धुमाकूळ, सॅमसंगच्या या फोन्सवर धमाकेदार डिस्काऊंट\nफ्लिपकार्टवर सॅमसंग कार्निवल सुरू झाला आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत हा सेल असणार आहे. सेलमध्ये सॅमसंग गॅसक्सी S7 हा 46 हजार रूपयांचा स्मार्टफोन 22 हजार 990 रूपयांना मिळतो आहे.\n64 जीबीच्या सॅमसंग गॅलेक्सी Nxt हा फोन 11 हजार 900 रूपयांना मिळतो आहे. या फोनवर 6 हजार रूपयांची सवलत मिळते आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी On Max या मोबाइलवर 3 हजार रूपयांचं डिस्काऊंट मिळतं आहे. 13,900 रूपयांना फोन मिळेल.\nसॅमसंग J3 प्रो 6990 रूपयांना मिळतो आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी ऑन 5 हा फोन 6,290 रूपयांना मिळतो आहे. या फोनवर 2700 रूपये डिस्काऊंट मिळतं आहे.\nआश्चर्यकारक डिझाईन असलेले 'हे' स्मार्टफोन्स कधी पाहिलेत का\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\nमोबाईलच्या इतिहासातील सर्वात लक्षवेधी फोन्स\nमोबाइलची बॅटरी टिकवून ठेवण्यासाठी हे करा उपाय\nमोबाइलचा स्फोट होण्यामागे ही आहेत कारण\nउन्हात फिरताना मोबाइलची अशी घ्या काळजी\n'रेडमी ५' घ्यायचा विचार करताय... आधी 'या' सहा गोष्टी वाचून घ्या\nफ्लिपकार्टवर ऑफर्सचा धुमाकूळ, सॅमसंगच्या या फोन्सवर धमाकेदार डिस्काऊंट\nValentines week offer - अॅमेझॉनकडून 'या' स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काऊंट ऑफर्स\nतंत्रज्ञान मोबाइल ओप्पो एलजी अॅमेझॉन\nफेसबुकबद्दलच्या या 'सात' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nव्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोस्ट कोणी टाकायची हे ॲडमिन ठरवणार\n'Apple Fest' ला झाली सुरूवात, सर्व iPhone वर बंपर डिस्काउंट\nअॅमेझॉन अ‍ॅपल आयफोन ८ अ‍ॅपल आयफोन ८ प्लस\nआयफोन X ची बुकिंग भारतात आजपासून सुरू\nHappy Birthday : गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस\nगुगलच्या या 7 अॅपचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का\nऑनलाइन व्यवहार करण्यासाठी हे पाच मोबाइल अॅप उपयुक्त\nअॅपलनं लाँच केले 3 नवीन आयफोन : आयफोन-8, आयफोन-8 प्लस, आयफोन X\nसणासुदीच्या काळात लाँच झालेली गॅझेट्स\nव्हॉट्सअॅपचं भन्नाट फिचर, कलरफूल बॅकग्राऊंडवर दिसणार स्टेटस\nबहुचर्चित ब्लॅकबेरीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च\nट्राय करा...ट्रायचे उपयुक्त अ‍ॅप्स\nट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधीकरणाने देशभरातील स्मार्टफोन युजर्ससाठी तीन अ‍ॅप्स उपलब्ध केले असून याच्या माध्यमातून विविधांगी सुविधा मिळणार आहेत.\nहे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप \nमायक्रोमॅक्स कॅनव्हॉस लॅपबुक (Rs 8990) - तुमचं बजेट जर अगदी दहा हजारापर्यंत असेल तर तुमच्यासाठी मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस लॅपबुक सर्वोत्तम आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले 11.6 इंचाचा असून विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तसेच इंटेल अॅटॉम प्रोसेसर 2 जीबी रॅम 32 जीबी हार्ड ड्राईव्ह आहे. तसेच या लॅपटॉपची बॅटरी लाईफ दहा तासांची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याचबरोबर स्पीकर्स वेबकॅम वायफाय आणि ब्लूट्युथची सोय करण्यात आली आहे. आयबॉल कॅम्पबुक Exemplaire (Rs 12000) : आयबॉल कॅम्पबुक Exemplaire हा लॅपटॉपचं बजेट वीस हजार रुपयांपर्यंत आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले 14 इंचाचा आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी हार्ड ड्राईव्ह आहे. तसेच वजन 1.46 किलो असून ऑपरेटिंग सिस्टिम विन्डोज 10 आहे. तर बॅटरी 10000mAh असून 8.5 तासांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे. एसर ES1-521 (Rs 19999) : एसर कंपनीचा Acer ES1-521 हा लॅपटॉप वीस हजारच्या रेंजमध्ये आहे. याची किंमत 19999 रुपये इतकी असून 15.6 इंचाचा डिस्प्ले आहे. क्वॉड-कोअर एएमडी A4-6210 प्रोसेसर 4 जीबी रॅम एएमडी Radeon R3 graphics आणि 500 जीबी डार्ड ड्राईव्ह आहे. तसेच वजन 2.4 किलो आहे. एचडी वेबकॅम डीव्हीडी रायटर वायफाय आणि ब्लूट्युथची सोय आहे. एचपी 15-BG002AU (Rs 24490) : एचपी कंपनीचा HP 15-BG002AU हा लॅपटॉप 20 ते 30 हजार रुपयांच्या रेंजमध्ये आहे. यांची किंमत 24490 इतकी आहे. यामध्ये क्वॉड-कोअर एएमडी A8 processor 4 जीबी रॅम आणि 4 सेल बॅटरी आहे. हा 15.6 इंचाचा असून resolution 1366 x 768 इतके आहे. वजन 2.2 किलो आणि विन्डोज 10 प्रोसेसर आहे. तसेच optical drive 1 x USB 3.0 port 2 X USB 2.0 Ethernet HDMI multi-card reader आणि ड्युअल स्पीकर्स आहेत. एसर Aspire ES1-572 (Rs 28490) : एसर कंपनीचा Aspire ES1-572 हा सुद्धा 20 ते 30 हजाराच्या बजेटमधील हा लॅपटॉप आहे. याची किंमत 28 490 इतकी आहे. यामध्ये 4 जीबी डीडीआर 4 रॅम 500 जीबी हार्ड ड्राईव्ह आणि 4 सेल बॅटरी आहे. विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम असून बॅटरी बॅकअप 6.5 तासांचा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच या लॅपटॉपचे वजन 2.4 किलो असून यामध्ये USB 3.0 port 2 x USB 2.0 port HDMI SD card reader Ethernet optical drive stereo speakers सुद्धा देण्यात आले आहेत. डेल Inspiron 3565 (Rs 29990) : अमेरिकेतील नामांकित डेल कंपनीचा Inspiron 3565 हा लॅपटॉप 29990 रुपयांपर्यंत येऊ शकतो. यामध्ये 6 जीबी डीडीआर 4 रॅम आहे. एएमडी APU A9 ड्युअल कोअर प्रोसेसर असून 1 टीबी इतकी इंटरनल स्टोरेज मेमरी आहे. पाच तासांचा बॅकअप असणारी 4 सेल बॅटरी आहे. तसेच ड्युअल USB 3.0 port USB 2.0 port HDMI Ethernet SD card reader optical drive and dual speakers असून याचा 15.6 इंचाचा एलईडी डिस्प्ले आहे. डेल Vostro 3468 (Rs 34990) : जर तुमचे बजेट 30 हजारांपेक्षा जास्त असेल तर डेल कंपनीच्या इतर लॅपटॉपपेक्षा स्वस्तात असलेला Dell Vostro 3468 हा लॅपटॉप मस्त आहे. या लॅपटॉपची किंमत 34990 रुपये इतकी आहे. इंटेल कोअर i3 प्रोसेसर असून 14 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. तसेच याचे वजन 2 किलो आहे. तर 4 जीबी रॅम 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आणि 4 सेल बॅटरी बॅकअप आहे. याचबरोबर ड्युअल USB 3.0 ports USB 2.0 port Ethernet HDMI VGA optical drive SD card reader आणि विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. लिनोव्हो Ideapad 310 (Rs 35990) : लिनोव्हो कंपनीचा Lenovo Ideapad 310 हा लॅपटॉप 35 ते 40 हजार रुपयांच्या रेंजमधील आहे. या लॅपटॉपचा प्रोसेसर 7th जनरेशन एएमडी A10 असून 8 जीबी रॅम आणि 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आहे. तसेच 2 जीबी मेमरी असलेले एएमडी ग्राफिक्स यामध्ये आहे. याचं वजन 2.2 किलो आहे. तर 15.6 इंचाचा एचडी डिस्प्ले 1 x USB 3.0 port 2 X USB 2.0 port VGA HDMI SD card reader आणि optical drive यांच्यासोबतच स्पिकर्स एचडी वेबकॅम आणि विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. एचपी 15-AY503TU (Rs 38990) : एचपी कंपनीचा HP 15-AY503TU हा लॅपटॉप 40 हजार रुपयांच्या रेंजमधील आहे. 6th जनरेशन इंटेल कोअर i5 प्रोसेसर असलेल्या या लॅपटॉपमध्ये 4 जीबी रॅम 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आणि 4 सेल बॅटरी आहे. तसेच हा लॅपटॉप लाईटवेट असून 15.6 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. तर 2 x USB 2.0 port 1 x USB 3.0 port HDMI Ethernet optical drive आणि विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे.\nव्हॉट्स अॅपमधील नवीन फिचर्स\nपर्सनल कॉन्टॅक्ट्स देखील करता येणार म्यूट: आतापर्यंत फक्त ग्रुप संभाषण म्यूट करता येत होते. मात्र आता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचे असेल तर त्याच्या चॅटला देखील म्यूट करता येईल. ज्या कॉन्टॅक्टला म्यूट करायचे असेल तर अबाउट मेन्यूमध्ये म्यूट बार द्वारे तसे करता येईल. तसेच कितीवेळासाठी त्याला म्यूट करायचे आहे हे देखील करता येणार आहे. कस्टम नोटिफिकेशन्स: वॉट्सअॅपने यावेळी कस्टम ऑप्शन्स कॉन्टॅक्ट लेवलवर देखील दिले आहेत जे याआधी संपूर्ण अॅपसाठी वापरले जात होते. जसे आता जर तुम्ही कोणत्या कॉन्टॅक्टसाठी खास रिंगटोन सेट करू इच्छीत असाल तर तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमधील कोणत्याही गाण्याला निवडून त्या कॉन्टॅक्टची रिंगटोन ठेवू शकतात. त्यामुळे तुम्हाला फोन न उचलता देखील लक्षात येईल की कोणाचा मेसेज आला आहे. याच प्रकारे तुम्ही नोटिफिकेशन्ससाठी वेगवेगळे लाइट कलर देखील निवडू शकतात. वायब्रेशन इनेबल आणि डिसेबल करू शकता आणि प्रत्येक कॉन्टॅक्टसाठी पॉप-अप नोटिफिकेशन्स सेट करू शकतात. मार्क अॅझ अनरेड: या फीचर अंतर्गत यूझर्स मेसेज वाचल्यानंतर त्याला अनरेड (unread) मार्क करू शकतात. तुम्हाला सांगू इच्छीतो की फीचरने मेसेजला अनरेड मार्क केल्यानंतर असे नाही वाटत की कोणी हा मेसेज वाचलाच नाही. तर त्याचा उपयोग तुम्ही त्या मेसेजेसना हाइलाइट करण्यासाठी करू शकतात ज्या मेसेजना तुम्ही नंतर देखील वाचू इच्छीतात. मेसेजला अनरेड मार्क केल्याने अॅपमध्ये कॉन्वर्जेशनचा क्रम देखील बदलत नाही. नवे ईमोजी \"मिडल फिंगर\" आणि अधिक स्किन टोन्स: व्हॉट्सअॅप मेसेजिंग मध्ये मज्जेदार नवीन ईमोजी अद्यावत झाले आहेत त्यामध्ये \"मिडल फिंगर\" हा चर्चेचा विषय बनला आहे. त्याव्यतिरीक्त स्पॉक सल्यूटमुळे विविध प्रकारचे ईमोजी आणि काही LGBT ईमोजी देखील देण्यात आले आहेत. या ईमोजीसाठी तुम्ही वेगवेगळी स्किन टोन देखील वापरू शकतात. व्हॉट्सअॅप कॉल्समधे वाचणार डेटा....... व्हॉट्सअॅप कॉल मुळे डेटा अधिक जात असेल आणि आपल्याला डेटा वाचवायचा असेल तर सेटिंग्समध्ये चॅट्स अँड कॉल्स मेन्यू वर जा. इथे आपल्याला लो डेटा यूसेजचा नवा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि वॉइस कॉल्सवर आपला डेटा वाचवा... व्हॉट्सअॅपने एका महिन्याच्या बीटा टेस्टिंगनंतर अँड्रॉइड यूझर्ससाठी v2.13.250 लॉन्च केले आहे. यामुळे व्हॉट्सअॅप मेसेजिंग मध्ये मज्जेदार नवीन फीचर्स अद्यावत झाले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स त्यासाठी पुढील अन्य स्लाइडवर क्लिक करा ....\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nपर्यटन निसर्ग गोंदोडा गुंफा\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nमहाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत.\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nजगभरातील 'ही' घरं पाहाल तर नक्कीच चक्रावून जाल\nश्रावणात 'या' ठिकाणी आवर्जून फिरायला जा \nमामी 'ऐश्वर्या राय'हून भाची 'नव्या नवेली'च्या अदा आहेत हॉट\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=7", "date_download": "2018-08-21T14:33:00Z", "digest": "sha1:KZRSBY3AEUKSLAUYA3TAN62IKLK3UVCM", "length": 5950, "nlines": 74, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्यामची आई| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n'श्यामची आई' हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे. मातेबद्दलच्या असणार्‍या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडलेल्या आहेत . हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा ९ फेब्रुवारी १९३३ गुरूवारी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३ फेब्रुवारी १९३३ सोमवारी पहा्टे त्या संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्य सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.\nरात्र दुसरी अक्काचे लग्न\nरात्र तिसरी मुकी फुले\nरात्र चवथी पुण्यात्मा यशवंत\nरात्र सहावी थोर अश्रू\nरात्र आठवी क्षमेविषयी प्रार्थना\nरात्र नववी मोरी गाय\nरात्र बारावी श्यामचे पोहणे\nरात्र तेरावी स्वाभिमान- रक्षण\nरात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या\nरात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम\nरात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन\nरात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण\nरात्र अठरावी अळणी भाजी\nरात्र एकविसावी दूर्वांची आजी\nरात्र बाविसावी आनंदाची दिवाळी\nरात्र तेविसावी अर्धनारी नटेश्वर\nरात्र चोविसावी सोमवती अवस\nरात्र पंचविसावी देवाला सारी प्रिय\nरात्र सव्विसावी बंधुप्रेमाची शिकवण\nरात्र सत्ताविसावी उदार पितृहृदय\nरात्र अठ्ठाविसावी सांब सदाशिव पाऊस दे\nरात्र एकोणतिसावी मोठा होण्यासाठी चोरी\nरात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस... मनाने\nरात्र एकतिसावी लाडघरचे तामस्तीर्थ\nरात्र बत्तिसावी कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक\nरात्र तेहतिसावी गरिबांचे मनोरथ\nरात्र चौतिसावी वित्तहीनाची हेटाळणी\nरात्र पस्तिसावी आईचे चिंतामय जीवन\nरात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही\nरात्र सदतिसावी अब्रूचे धिंडवडे\nरात्र अडतिसावी आईचा शेवटचा आजार\nरात्र एकोणचाळिसावी सारी प्रेमाने नांदा\nरात्र चाळिसावी शेवटची निरवानिरव\nरात्र एकेचाळिसावी भस्ममय मूर्ती\nरात्र बेचाळिसावी आईचे स्मृतिश्राद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/beaches/gaokhadi-beach-ratnagiri/", "date_download": "2018-08-21T14:38:16Z", "digest": "sha1:6WLVHTWYGHGXRPIEH7KPFXF7GHAVXOFI", "length": 8449, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गावखडी समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीहून पावसमार्गे पूर्णगडच्या खाडीपुलावरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस दाट सुरुबन दिसते. उंच उंच गेलेल्या सुरुच्या झाडांमधून दिसणारा निळाशार दर्या आणि चमकत्या लाटा आपल्याला थांबायला भाग पाडतात आणि पावले आपसूकच गावखडीच्या या सुंदर किनार्‍याकडे वळतात.\nबस स्थानक - रत्नागिरी\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nसुमारे एक किलोमीटर लांबीच्या गावखडीच्या किनार्‍यावरून उजवीकडे मुचकुंदी नदीच्या खाडीमुखावरील पूर्णग़ड किल्ल्याची तटबंदी दिसू शकते. सुरुच्या बनात कुटुंबासमवेत बसून दुपारचे भोजनही करता येऊ शकते. पावस-गावखडी हे अंतर ९ किलोमीटर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/saheb-biwi-aur-gangster-movie-flop/", "date_download": "2018-08-21T13:46:22Z", "digest": "sha1:WFY6BHBDXXVYP2FSARCBVPFVI5YSQRKQ", "length": 8035, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "‘साहेब, बीवी और गँगस्टर 3' दणकून आपटला! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\n‘साहेब, बीवी और गँगस्टर 3′ दणकून आपटला\nप्रदीप चव्हाण 5 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई-संजय दत्त यांची भूमिका असलेला ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला आहे. चित्रपट फ्लॉप होईल असे दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली आणि चित्रपटगृहांतून त्याच्यावर उतरणाची वेळ आली.\nसंजय दत्त यांच्या जीवनावर आधारित संजय लीला भन्साळी यांचा ‘संजू’ या चित्रपटाने चांगली कमाई केली मात्र ज्या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत आहे तोच चित्रपट फ्लॉप गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.\nचित्रपट फ्लॉप गेल्याने दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया प्रचंड निराश झाले आहेत. केवळ निराश नाही तर ते खूप डिप्रेशनमध्ये गेले आहेत. ही निराशा त्यांनी बोलून देखील दाखवली आहे.\nPrevious अमृतानुभवामध्ये अनेक मतांचे खंडण-मंडण\nNext व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या रिक्त जागी जाहीर करा\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/handa-morcha-marathi-news-commission-bunglow-maharashtra-news-51790", "date_download": "2018-08-21T14:55:19Z", "digest": "sha1:OM4KCTHIT4V7JLM57ZL474HR5J4FAYFJ", "length": 13797, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "handa morcha marathi news commission bunglow maharashtra news आयुक्‍त बंगल्यावर लालटोपीनगरकरांचा 'हंडा मोर्चा' | eSakal", "raw_content": "\nआयुक्‍त बंगल्यावर लालटोपीनगरकरांचा 'हंडा मोर्चा'\nरविवार, 11 जून 2017\nयेथील लालटोपीनगर परिसरात काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही समस्या सुटलेली नाही. यामुळे संतप्त महिलांनी पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (ता. 10) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावर \"हंडा मोर्चा' काढला.\nपिंपरी - येथील लालटोपीनगर परिसरात काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही समस्या सुटलेली नाही. यामुळे संतप्त महिलांनी पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (ता. 10) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावर \"हंडा मोर्चा' काढला.\nलालटोपीनगरमध्ये एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. मात्र, पाण्याचे नियोजन महापालिका करते. काही दिवसांपासून या भागात कमी दाबाने, अवेळी, अपुरा पाणीपुरवठा होत आहे. लोकप्रतिनिधींना सांगूनही प्रश्‍न सुटलेला नाही. त्यामुळे महिलांनी थेट आयुक्‍तांच्या बंगल्यावरच हंडा मोर्चा काढला. त्याची दखल घेऊन आयुक्‍तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला व पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचा आदेश दिला. पाण्याचा टॅंकर उपलब्ध करून देण्यास सांगितले. थोड्याच वेळात पाण्याचा टॅंकर आल्याने महिलांनी पाणी भरण्यासाठी घरांकडे धाव घेतली.\nमहापालिकाच जबाबदार : एमआयडीसी\nमहापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, एमआयडीसीकडून नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. आमच्या भागात पाण्याबाबतच्या तक्रारी नाहीत. मोरवाडी न्यायालयाजवळून 100 नळांचे कनेक्‍शन खूप वर्षांपासून आहे. यापूर्वी या भागातून कधीच तक्रार आलेली नाही. मात्र, महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यापासून तक्रारी येत आहेत. आम्ही कधीच पाण्याचा व्हॉल्व्ह बंद करीत नाही. यामुळे पाणीसमस्येला महापालिकाच जबाबदार आहे, असे एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत जोशी यांनी सांगितले.\nएमआयडीसीचा खोडसाळपणा : महापालिका\nएमआयडीसी एच-ब्लॉकला नेहमीच पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने मोरवाडी येथील व्हॉल्व्ह एमआयडीसी बंद करून ठेवते. यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते. या भागात महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकली असून, तिची तपासणी सुरू आहे. महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर पाण्याची समस्या सुटणार असल्याचा विश्‍वास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अभिमान भोसले यांनी व्यक्त केला.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/shree-sharad-bhau-joshi-maharaj/", "date_download": "2018-08-21T14:33:03Z", "digest": "sha1:LS2TX5O3WK2K6VKTZNJXOTLIBL5AN6UA", "length": 8412, "nlines": 44, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "shree-sharad-bhau-joshi-maharaj - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nप. पू. श्री शरदशास्त्री जोशी महाराज\nप. पू श्री शरदशास्त्री जोशी महाराजांचा जन्म बार्शी (जि. सोलापूर) येथे अत्यंत धार्मिक व पुण्यशील कुटुंबात झाला. त्यांचे वडील व आजोबा दोघेही संस्कृत विद्वान होते. त्यांच्या कुटुंबाला पाच पिढयांचा श्रीमद् भागवत कथनाचा वारसा लाभला आहे.\nपुण्यपावन कुटुंबात जन्मलेल्या श्री.जोशी महाराजांना वयाच्या अकराव्या वर्षी प.पू योगीराज श्रीगुळवणी महाराजांकडून कुंडलिनी शक्तिपात महायोग दिक्षेचे कृपादान प्राप्त झाले. तद्नंतर प.पू श्री.ब्रह्मश्री दत्तमहाराज कविश्वर यांचेकडून मंत्र दीक्षा प्राप्त झाली. प.पू योगतपस्वी नारायणकाका ढेकणे महाराज यांच्याकडून शक्तिपात दीक्षेचा अधिकार प्राप्त झाला.\nप.पू श्री.जोशी महाराज हे “वासुदेव निवास आश्रम,पुणे ” ह्या महायोग शक्तीपीठाचे प्रधान विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. तसेच, श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनी, बडोदा ह्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.\nश्री. जोशी महाराज एम.ए -बी एड (संस्कृत), साहित्य विशारद (संस्कृत) व काव्य मध्यमा -संस्कृत (कोलकत्ता) असे उच्च विद्या विभूषित आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून अधिकारीपदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी संस्कृत विषयाचे प्राध्यापक आणि प्राचार्यपद भूषविले आहे.\nप.पू ब्रह्मश्री दत्तमहाराज कविश्वर ह्यांच्या आज्ञेने व आशीर्वादाने प.पू श्री जोशी महाराजांनी आपल्या रसाळ व मधुर वाणीने श्रीमद् भागवत ग्रंथांचे निरुपण करून सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करत आहेत.\nसंस्कृत वाग् वर्धिनी सभा, बार्शी व भारतीय दर्शन परिषद, बार्शी ह्या संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहेत. तसेच ते महाराष्ट्र शासन संस्कृत पाठ्यक्रम कृती आराखडा समितीचे सदस्य होते. अखिल भारतीय कीर्तन प्रवचन कुलसंस्था, जगद्गुरू शंकराचार्य शृंगेरी पीठ, ज्ञानेश्वर महाराज समाधी संस्थान, आळंदी अशा विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे.\n२०१२ साली संपन्न झालेल्या ‘विश्व महायोगसंमेलन’ व पुणे विद्यापीठातर्फे २०१४ साली संपन्न झालेल्या ‘श्रीवासुदेवानंद सरस्वतीस्वामीमहाराजांचे वाङ्मय योगदान’ संबंधित राष्ट्रीय परिषदेचे प.पू श्री.जोशी महाराज मानद प्रवर्तक आहेत.\nप.पू श्री. जोशी महाराज ह्यांनी ‘विश्व संस्कृत प्रतिष्ठान,वाराणसी’ व ‘महाराष्ट्र शासन संस्कृत पाठयक्रम कृती आराखडा’ साठी सक्रीय प्रतिनिधित्व केले आहे. वरील सर्व उपक्रमांनबरोबरच इतर विविध अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोठा सक्रीय सहभाग असतो.\nप.पू श्री.जोशी महाराजांची ‘पाथेय’, ‘संस्कृती स्वाध्याय’ व ‘योग तपस्वी’ अशी वाड्मयीन प्रकाशने असून, अनेक वृत्तपत्र व मासिके यातून ते सातत्याने स्फुट लेखन करत असतात. ‘श्री वासुदेव निवास -पंथराज’ ह्या त्रैमासिकातून साधकभक्तांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात.\nप.प श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांचे सर्व वाङ्मय ‘जसेच्या तसे’ पुनर्मुद्रित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी श्रीवासुदेव निवास चे प्रधान विश्वस्त या नात्याने पूर्णत्वास नेला. महायोगचा, देशातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात प्रचार करण्याचे निरंतर कार्य प.पू श्री. जोशी महाराज करीत आहेत.\n<< गुरुतत्व पृष्ठावर जा\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/", "date_download": "2018-08-21T13:42:52Z", "digest": "sha1:VA355TMZP6DZXCLRVUOTQD7Q5EJYR346", "length": 22899, "nlines": 348, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune. | Marathi News, Dainik Prabhat, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nस्वाइन फ्लू आणि होमिअोपॅथी (भाग २)\nस्वाइन फ्लू आणि होमिअोपॅथी (भाग १)\nवैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासह 100 डॉक्टरांचे पथक केरळकडे रवाना\nभारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी ; इंग्लड ९२ धावांवर ४ बाद\nराष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केरळ पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयाची मदत\nअॅॅट्रॉसिटी कायद्यात पुढे काय होणार\nभारतात व्हॉट्सअॅपचे कार्यालय सुरु करण्याची केंद्र सरकारची सूचना\nभावनिश्चिती न्यायाधिकरण कायदा का गरजेचा\nभारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी ; इंग्लड ९२ धावांवर ४ बाद\nभारतात व्हॉट्सअॅपचे कार्यालय सुरु करण्याची केंद्र सरकारची सूचना\nकेरळ पूरग्रस्तांसाठी यूएईकडून ७०० कोटी रूपयांची मदत\nमी जे केले, ते वाजपेयी आणि मोदींनी आधीच केले – नवज्योत सिंग सिध्दू\nनवज्योतसिंग सिध्दू हे तर शांतीदूत – इम्रान खान\nनवज्योतसिंग सिध्दू हे तर शांतीदूत – इम्रान खान\nपाकवर चीनची नजर; पाकिस्तानमध्ये पाच लाख चीनी नागरिकांसाठी घरे बांधणार\nपाकिस्तानची पलटी; मोदींनी चर्चेचा प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्टीकरण\nमहात्मा गांधींच्या सन्मानासाठी अमेरिकेतील खासदार आणणार कायदा\nउत्तर अफगाणिस्तानमध्ये 100 जण तालिबानने ठेवले ओलिस\nभारतात व्हॉट्सअॅपचे कार्यालय सुरु करण्याची केंद्र सरकारची सूचना\nकेरळ पूरग्रस्तांसाठी यूएईकडून ७०० कोटी रूपयांची मदत\nमी जे केले, ते वाजपेयी आणि मोदींनी आधीच केले – नवज्योत...\n२०१९ निवडणुकीत ‘भाजप आणि आप’ मध्येच मुख्य लढत : अरविंद केजरीवाल\nमोमो व्हाट्सअँप चॅलेंज गेममुळे मुलीने केली आत्महत्या, भारतातील पहिला बळी\nपुणे – बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल\n“टेनंट इर्न्फोमेशन’ बंधणाखाली भ्रष्टाचाराचे नवे कुरण\n“पुरुषोत्तम’मध्ये ज्वलंत विषयावर एकांकिकेचे सादरीकरण\nपावसाच्या अचूक अंदाजावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह\nकर्ज थकबाकी हा बॅंकांसाठी कर्करोग – धनाजीराव विनोदे\nडॉक्‍टर, परिचारिकेला आयुक्‍तांची सक्‍त ताकीद\nडॉक्‍टरला आठ लाखांचा गंडा\n“त्याच्या’ संघर्षाला “आरबीपी’चा मदतीचा हात\nसमता सैनिक दलाचे पिंपरीत शिस्तबद्ध संचलन\nचाकणमार्गे आळंदी-राजगुरूनगर पीएमपी सुरू करा\nराज्याच्या प्रधान सचिवाकडून आळंदी नगरपरिषदेचे अभिनंदन\n“भामा आसखेड’ भामात 3280 क्‍युसेकने विसर्ग\nविद्यार्थिदशेत शिस्तबद्ध जीवन हवे – प्रदीप जाधव\nनिराधारांना “संजीवनी’च्या माध्यमातून दिला आधार\nधर्मादय उपआयुक्त ऍड. नवनाथ जगताप सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित\nसंतप्त विद्यार्थ्यांनी रोखल्या बसेस\nनटराज मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण\nअजिंक्‍यतारा किल्यावर जावे लागतेय खड्यातून…\nऐरोली, मुलुंड व एलबीएस टोलनाक्‍यावर हलक्‍या वाहनांना टोल फ्री प्रवास\nबुलेट ट्रेनचे काम गुजरातेत सुरू होणार\nनागपूरमधील तरूणीचा चालत्या ट्रेनमधून उतरताना दुर्दैवी मृत्यू\nभिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग\nकॉंग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार\nमहावितरणच्या दुर्लक्षाने वीज कनेक्‍शन रखडले\nसीताराम सारडा विद्यालयाचा ‘सैनिक हो तुमच्यासाठी…’ उपक्रम\nधनगर समाजाचा नेवासे तहसीलवर मोर्चा\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिक्रमणाबाबत उपोषण\nवैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासह 100 डॉक्टरांचे पथक केरळकडे रवाना\nराष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केरळ पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयाची मदत\nमाळशेज घाटात दरड कोसळली\nवेरूळमधील घृष्णेश्वर मंदिराच्या 112 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता\nदुर्गेश पाठक यांची आपच्या महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्ती\nसनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करा: राधाकृष्ण विखे-पाटील\nआघाडी सरकारमधील व्यवहारांचीही होणार चौकशी\nचित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी सुशांत शेलार\nश्रीदेवीच्या बहिणीचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी लढा अयशस्वी\nवाढत्या वजनामुळे ट्रोल झालेला ‘हा’ अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत\n‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा...\nवरुणने दिली वडिलांना जन्मदिनी खास भेट पाहा व्हिडिओ\nकंगणाने बुडवले घरासाठीचे ब्रोकरेज\nकेरळ पूरग्रस्तांसाठी बॉलिवूडही सरसावले\n ‘विनोदमूर्ती शरद तळवलकर’ यांच्याबद्दल\n#सोक्षमोक्ष: “मणी है कि मानता ही नहीं…’\nसेवा क्षेत्रासाठी आगामी काळ नफादायक\nवसूल न होणाऱ्या कर्जाकडे रिझर्व्ह बॅंकेचे बारीक लक्ष\nरुपयाचे मूल्य लवकरच स्थिरावणार\nभारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी ; इंग्लड ९२ धावांवर ४ बाद\nआशियाई स्पर्धा : नेमबाजीत संजीव राजपूतला रौप्य\nआशियाई स्पर्धा : १६ वर्षीय सौरभ चौधरीने घेतला सुवर्णवेध, अभिषेकला कांस्य...\nआशियाई स्पर्धा: भारतीय महिला कबड्डी संघाचा सलग तिसरा विजय\nकिकी बर्टन्सला विजेतेपदाचा मान अग्रमानांकित सिमोना हालेपवर सनसनाटी विजय\nटेबल टेनिस स्पर्धा: शौनक शिंदे, करण कुकरेजा, पृथा वर्टीकर, स्वप्नाली नरळे...\nफिफा विश्वचषक: विजयानंतर फ्रान्सचा जल्लोष\nमुंबई…पाऊस आणि मुंबईकरांचं स्पिरिट (फोटो फिचर)\nसंतभूमी आळंदी वारकऱ्यांच्या भक्तीरसात दुमदुमली (फोटोफिचर)\nफॅशनिस्टा सई ताम्हणकरच्या लंडनमधल्या ‘ह्या’ पाच लुक्सच्या तुम्ही प्रेमात पडाल…\nआजच्याच दिवशी १९८३ मध्ये भारताने जिंकला होता विश्वचषक…\nस्वाइन फ्लू आणि होमिअोपॅथी (भाग २)\nस्वाइन फ्लू आणि होमिअोपॅथी (भाग १)\nस्थूल मधुमेहींसाठी बॅरियाट्रिक सर्जरी (भाग २)\nस्थूल मधुमेहींसाठी बॅरियाट्रिक सर्जरी (भाग १)\n#Betterindia: शक्‍कल मातीच्या बाटलीची\n#Betterindia: आजची साडी उद्याची बॅग\n#Betterindia: लहान शेतकऱ्यांसाठी अनोखा नांगर\n#चर्चेतील चेहरे: रेखा शर्मा\n#चर्चेतील चेहरे: हरिवंश नारायण सिंह\nउत्सुकता भविष्याची…(20 ते 26 ऑगस्ट 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)\n#आठवण: भडकवणारे आणि भडकणारे\n#मंथन: झिंगाडाची ‘घरवापसी’ का महत्वाची\n#मंथन: झिंगाडाची ‘घरवापसी’ का महत्वाची\n#विविधा: स्वातंत्र्य दिन आणि नागपंचमी…\nराष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केरळ पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयाची मदत\nमाळशेज घाटात दरड कोसळली\n२०१९ निवडणुकीत ‘भाजप आणि आप’ मध्येच मुख्य लढत : अरविंद केजरीवाल\nमोमो व्हाट्सअँप चॅलेंज गेममुळे मुलीने केली आत्महत्या, भारतातील पहिला बळी\nपाकवर चीनची नजर; पाकिस्तानमध्ये पाच लाख चीनी नागरिकांसाठी घरे बांधणार\nआशियाई स्पर्धा : नेमबाजीत संजीव राजपूतला रौप्य\nपाकिस्तानची पलटी; मोदींनी चर्चेचा प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्टीकरण\nकेरळमधील पूरस्थिती गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून घोषित\nनवज्योत सिद्धू विरोधात मुजफ्फरपूरमध्ये देशद्रोहाचा खटला दाखल\nउर्दू लेखिका इस्मत आपा यांना गुगलची डूडलद्वारे आदरांजली\nउत्सुकता भविष्याची…(20 ते 26 ऑगस्ट 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)\nउत्सुकता भविष्याची…(13 ते 19 ऑगस्ट 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)\nउत्सुकता भविष्याची… (6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)\nऍट्रॉसिटी कायद्यामधील मूळ तरतुदी पुन्हा लागू करण्यासाठीच्या बदलाला सरकारने मंजुरी दिल्यामुळे दलित आणि आदिवासी समाजाची नाराजी दूर करण्यात केंद्र सरकारला यश येईल, असे वाटते का\nरथिन रावचे अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण\nभारताला ‘परफेक्ट’ करण्यासाठी मानसिकताच बदलायला हवी…(प्रभात open house)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/navi-mumbai/color-lavani/amp/", "date_download": "2018-08-21T14:40:31Z", "digest": "sha1:QNTBYA5XOZ3VMZEIG3IKZYASHZREYAHJ", "length": 2969, "nlines": 36, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Color of Lavani! | रंग लावणीचे! | Lokmat.com", "raw_content": "\nनवी मुंबई- तामशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या तमाशा फडाची काही क्षणचित्रे.\nलावणीची पूर्वतयारी करताना एक कलाकार.\nलावणी सादर करण्यापूर्वी पायातील चाळांची चाचपणी करताना.\nलावणी सादर करण्यापूर्वी वेशभूषेवरून शेवटचा हात फिरवताना महिला कलाकार.\nमहाराष्ट्र राज्य आयोजित तामशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा प्रदान करताना मंत्री विनोद तावड़े श्रीमती राधाबाई खोडे नाशिककर यांच्या हस्ते मधुकर नेराळे यांना देण्यात आला.\n#LMOTY2018 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८'च्या रेड कार्पेटवर लावली 'या' सेलिब्रिटींनी हजेरी\n#LMOTY2018 मुंबईतल्या रंगतदार सोहळ्यात साडीत पोहोचली करीना कपूर खान\nसिनेटमधील विजयानंतर शिवसेनाभवनात जल्लोष\nनवी मुंबईत रामनवमीचा उत्साह\nरोजगार, शिक्षणाच्या हक्कासाठी डीवायएफआय आणि एसएफआयचे हल्लाबोल आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/home-made-remedies-for-food-poisoning-288172.html", "date_download": "2018-08-21T14:45:02Z", "digest": "sha1:QFZSRVNZKQY7PUCMOMZ6GUT4UUANPX2Q", "length": 14290, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फूड पाॅयझनिंग झालंय? हे उपाय करून पहा", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n हे उपाय करून पहा\nतुम्हाला उलटी, जुलाब,आंबट ढेकर आणि जळजळणं यासारख्या समस्यांना सामोरा जावं लागत असेल तर समजायचं तुम्हाला फूड पाॅयझनिंग झालंय.\n24 एप्रिल : तुम्हाला उलटी, जुलाब,आंबट ढेकर आणि जळजळणं यासारख्या समस्यांना सामोरा जावं लागत असेल तर समजायचं तुम्हाला फूड पाॅयझनिंग झालंय. अर्थात, यावर डाॅक्टरांचे उपाय जरुर करा. पण काही घरगुती उपायही आहेत.\n1) लसणामध्ये अॅंटिव्हायरल,अॅंटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे डायरिया आणि पोटदुखीपासून मुक्तता देतात. लसणाच्या पाकळ्या गरम पाण्यात उकळवून घ्या आणि तेच उकळलेले पाणी प्या.\n2) पोटाच्या इन्फेक्शनच्या समस्या दूर करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरतो. 1 चमचा लिंबाचा रस चिमूटभर साखरेमध्ये मिक्स करावे. हे पाणी दिवसातून 2-3 वेळा प्यावे. असे केल्याने लगेच आराम मिळतो.\n3) गॅस्ट्रिकच्या समस्यांपासून लगेचच आराम मिळवण्यासाठी सफरचंदाचे विनेगर हा उत्तम उपाय आहे. एक ग्लास कोमट पाण्यात सफरचंदाचे विनेगर घालून ते जेवणाआधी प्यावे. याने गॅस्ट्रिकच्या समस्या दूर होतील.\n4) फूड पॉयझनिंगवर मुक्ती मिळवण्यासाठी तुळस ही उत्तम औषधी वनस्पती आहे. दोन ते तीन कप पाण्यामध्ये तुळशीची पानं उकळवून घ्या. या उकळलेल्या पाण्यात मध टाकून पिऊ शकता.\n5) 1 ग्लास पाण्यात 1 टिस्पून जिरे उकळवून घ्या आणि त्यात मीठ घाला. हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या.\n6) अपचनासाठी मध खूप फायदेशीर ठरते.\n7) उलटी किंवा डायरियासारख्या समस्यांवर केळ्यांचे पदार्थ खावेत. तुम्ही त्यात वेलचीसुद्धा घालू शकता.\n8) पोटासंबंधी समस्या असल्यास दह्यात मेथीचे दाणे मिक्स करून खावं.\n9) ताज्या संत्र्याच्या ज्यूसमध्ये मिनरल्स, विटामिन्स आणि अन्य पोषक घटक असतात, जे रक्तदाबावर नियंत्रण ठेवतात. हा ज्युस प्यावा.\n10) फूड पॉयझनिंगचे शिकार असाल तर हलक्या पदार्थांचे सेवन करावे. तिखट आणि दुधापासुन बनलेल्या पदार्थांचं सेवन करू नये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Food Poisioninghome made medicineघरगुती उपायदहीफूड पाॅयझनिंगमेथीलिंबू\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nगायीच्या दुधापेक्षा पौष्टिक आहे सोयाचे दुध, हे आहेत ७ फायदे\nPHOTOS: आयोडिनमुळे थायरॉइडचे हार्मोन्स राहतात नियंत्रित, जाणून घ्या याचे फायदे\n'या' 5 सवयींनी काही महिन्यातच व्हाल श्रीमंत \nआता एका रुपयात खरेदी करा डाळ आणि तांदूळ\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/barricade-problem-not-detention/", "date_download": "2018-08-21T14:42:30Z", "digest": "sha1:LM5QPOOLUUOVHYQB7FYGTJNBHCBRIXOC", "length": 30147, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Barricade Is A Problem, Not A Detention! | ‘बॅरिकेड’ असून अडचण, नसून खोळंबा ! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\n‘बॅरिकेड’ असून अडचण, नसून खोळंबा \nनाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील एकेरी वाहतुकीचा नियम अंमलात आणण्याचा पोलिसांचा खटाटोप अपघातांना निमंत्रण देणाराच ठरत आहे. कारण या नियमांच्या अंमलबजावणीसाठी टिळकवाडी सिग्नलवर लावलेले बॅरिकेड हे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.\nठळक मुद्देरोगापेक्षा आता इलाज भयंकर अंमलबजावणीपेक्षा फज्जा अधिक\nनाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील एकेरी वाहतुकीचा नियम अंमलात आणण्याचा पोलिसांचा खटाटोप अपघातांना निमंत्रण देणाराच ठरत आहे. कारण या नियमांच्या अंमलबजावणीसाठी टिळकवाडी सिग्नलवर लावलेले बॅरिकेड हे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. तरण तलावाकडे जाणारे वाहनचालक या बॅरिकेडपुढे जाऊन वाहने उभी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बॅरिकेड ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. टिळकवाडी सिग्नलवरून पुढे तरणतलाव सिग्नल अथवा कॅनडा कॉर्नर आणि सीबीएसच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बंदी घालण्यात आली. हा उपाय जुन्या पंडित कॉलनीत निर्माण होणाºया वाहतूक कोंडीच्या समस्येवर पोलिसांनी शोधून काढला आहे. रस्त्यावर उभ्या राहणाºया चारचाकी वाहनांमुळे दुहेरी वाहतुकीसाठी हा रस्ता कमी पडत असताना पोलिसांनी अवैधरीत्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी एकेरी वाहतूक सुरू केली; मात्र एकूणच रोगापेक्षा आता इलाज भयंकर झाल्याच्या प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून उमटत आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्याकडून येणारी वाहतूक शहर वाहतूक शाखेला अपेक्षित असल्याप्रमाणे सरळ मॅरेथॉन चौकापर्यंत न जाता जुन्या पंडित कॉलनीतून वळण घेत टिळकवाडी सिग्नलवरून पुढे मार्गस्थ होत आहे. यामुळे एकेरी वाहतूक नियमाच्या अंमलबजावणीपेक्षा फज्जा अधिक उडाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जुन्या पंडित कॉलनीच्या वळणावर पोलिसांकडून बॅरिकेड लावण्यात आलेले नाही, त्यामुळे वाहने सर्रास वळण घेत सिग्नलपर्यंत येतात आणि येथे बॅरिकेड बघून पुन्हा माघारी न जाता बॅरिकेडच्या पुढे किंवा शेजारी उभे राहून सीबीएस-कॅनडाकॉर्नरचा सिग्नल लागताच अचानकपणे पुढे वाहने दामटवितात; मात्र यावेळी विरुद्ध बाजूच्या सुटणाºया सिग्नलमुळे वाहने समोरासमोर येऊन अपघाताची स्थिती उद्भवते.\nनाे पार्किंगच्या बाेर्डखालीच पार्किंग\nऔरंगाबादेत केवळ जालना रोडवरच वाहतूक पोलिसांचे ‘लक्ष’\nपुण्यात अजब चोरी : पोलिसांच्या जॅमरसह दुचाकी घेऊन मालक फरार\nऔरंगाबादकर काही मीटरचे अंतर वाचविण्यासाठी घालतात प्राण धोक्यात\nपोलिसांनी फोन करून परत केले सापडलेले पाकीट\nटाेईंग टेम्पाेवर अाता सीसीटिव्हीची नजर\nआवर्तनाने बंधारे भरून देण्याची सकल मराठा समाजाची मागणी\nसंघाचे अध्यक्ष मोहन भागवत नाशिकमध्ये\nवाजपेयी यांचा अस्थिकलश बुधवारी नाशिकमध्ये\nनाशिकमध्ये गत साडेपाच वर्षांत १६५२ बेवारस मृतदेह\nइंदिरानगर ई ट्रेड शॉपी मॉल सील\nजिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली थांबवावी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/pimpari-chinchwad/", "date_download": "2018-08-21T14:42:39Z", "digest": "sha1:AUA6MXGULYVCV2FX736RQ4USDRGLTEJ4", "length": 28465, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest pimpari-chinchwad News in Marathi | pimpari-chinchwad Live Updates in Marathi | पिंपरी-चिंचवड बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nपवना नदीच्या पाणी पातळीत वाढ, आपत्तीनिवारण कक्ष सज्ज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनदी पात्रातील पाण्याचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ... Read More\nपावसाचा जोर कायम राहिल्याने पवना धरणातून ४७८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमावळ व पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील आठवड्यात शंभर टक्के भरले आहे. या धरणातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. ... Read More\nगौरी लंकेश हत्येचे चिंचवड कनेक्शन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअमोल काळेचा दाभोलकर हत्याकांडाशी संबंध\nGauri LankeshGauri Lankesh Murderpimpari-chinchwadगौरी लंकेशगौरी लंकेश हत्या प्रकरणपिंपरी-चिंचवड\nपूरग्रस्तांना नगरसेवकांचे महिन्याचे मानधन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपिंपरी-चिंचवडचे सर्वच १३३ नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार आहेत. ... Read More\nपाच दिवसांत केले ‘किलीमांजरो’ सर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगिर्यारोहक सचिन कणसे या तरुणाने आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलीमांजरो शिखर सर केले आहे. ... Read More\nअनधिकृत फ्लेक्सप्रकरण: प्रेमवीराला महापालिका, पोलिसांचे अभय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोशल मीडियावरून नेटीझनची टीका ... Read More\nसौर ऊर्जेतून ३८०० युनिट वीजनिर्मिती; ‘सुमनशिल्प’ ठरली स्मार्ट हाउसिंग सोसायटी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभासदांच्या सहकार्याने आर्थिक बाजूंवर मात करीत महिन्याकाठी तब्बल ३८०० युनिट वीज निर्मिती करणारी ३०.२४ किलोवॉट ग्रिड इन्टरअ‍ॅक्टीव्ह सोलर पॉवर प्लान्ट ही सौर ऊर्जा यंत्रणा इमारतीवर लावण्यात आली आहे. ... Read More\nरेल्वे विभागाच्या मंजुरीमध्ये अडकले उड्डाणपुलाचे काम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेहूरोडमधील एलिव्हेटेड रस्त्याच्या कामाची मुदत संपूनही कामे अर्धवट; वाहनचालकांची गैरसोय ... Read More\nनियोजनशून्यतेमुळे शहराचे नुकसान; विरोधी पक्षनेत्यांचा आरोप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्रशासनाच्या निष्क्रियतेचा बसला फटका ... Read More\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षण: निष्क्रिय प्रशासन; उद्योगनगरीची पिछाडी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहापालिकेने जबाबदारी सोपविली खासगी संस्थेवर, मिळाला ६९ वा क्रमांक ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/2-day-plan/", "date_download": "2018-08-21T14:37:43Z", "digest": "sha1:IJAIG677L2QFSHO5Z5OIYSMXHS6RN7AG", "length": 10606, "nlines": 285, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "2 दिवसाची सहल - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nतिथे असणाऱ्या नयनरम्य धबधब्यांंमुळे राजापूर आणि लांजा तालुका पावसाळी पर्यटनासाठी विशेष आहेत.\nश्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर\nसह्याद्रि पर्वतराजीला भिडलेल्या संगमेश्वर तालुक्यात राकट सह्याद्रीची अनेक रूपं पाहायला मिळतात.\nपावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं आणि टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो.\nकशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून तीन किमी अंतरावर आडिवरे गावी महाकालीचे जागृत देवस्थान आहे.\nमुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे गावाजवळ सुमारे २ कि.मी. अंतरावर डेरवणची देखणी 'शिवसृष्टी' उभी आहे.\nचुना कोळवणचा धबधबा, राजापूर\nरत्नागिरीची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. जमिनीचा उंच सखलपणा, दऱ्या, डोंगर, जांभ्याचे सडे अशी जिल्ह्याची रचना असून रत्नागिरीतील अनेक नैसर्गिक आश्चर्ये अजून गुलदस्त्यातंच आहेत.\nमंदिराचा सर्व परिसर केवळ अवर्णनीय आहे. हे देवस्थान एक हजार वर्षे पुरातन असल्याचं मानलं जातं.\nराजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते.\nमार्लेश्वर धबधबा, खोरनिन्को धरण व धबधबा, महाकाली मंदीर\nश्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर\nचुनाकोळवण धबधबा, धूतपापेश्वर मंदीर, राजापूर गंगा\nचुना कोळवणचा धबधबा, राजापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/category/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-21T13:43:23Z", "digest": "sha1:IWYEDDRMXPQ22HGXGRTU6VRZSG2ZKVF5", "length": 25604, "nlines": 253, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "उपक्रम | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nकामोठे येथील प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने स्व. दि. बा. पाटील यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त क्रांतिज्योतीचे आयोजन\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 29, 2017\nरायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचे आराध्य दैवत, शेतकऱ्यांचे नेते, साडेबारा टक्के भूखंडासाठी प्रशासनाविरोधात लढा उभारणारे थोर समाजसेवक स्व. दि. बा. पाटील यांची ९१वी जयंती, कामोठे येथील ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘प्रकल्पग्रस्त रिक्षा…\n‘धर्मराज्य पक्षा’ची सत्ता असलेल्या काजिर्डा ग्रामपंचायतीला ‘स्वच्छ भारत मिशन’तर्फे प्रमाणपत्र\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 28, 2017\nठाणे (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पंचायत समितीमधील, ‘धर्मराज्य पक्षा’ची सत्ता असलेल्या काजिर्डा ग्रामपंचायतीला ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत सन २०१६-१७ साठी ‘उत्कृष्ट सहभाग प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने शौचालय बांधकाम…\nउपक्रमकॅरम स्पर्धा - २०१६खेळबातम्या\n“धर्मराज्य-चषक’’ ५२ वी भव्यदिव्य ‘महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा’-२०१६ ठाण्याच्या वातानुकूलित सी.के.पी. हॉलमध्ये दिमाखात संपन्न\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑगस्ट 25, 2016\nसंदीप देवरुखकर पुरूष एकेरीत अजिंक्य काजल कुमारी महिला एकेरीत अजिंक्य ठाणे (प्रतिनिधी) : ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे दि. १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान ५२व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं…\nउपक्रमकॅरम स्पर्धा - २०१६खेळबातम्या\nअपंगत्वावर मात करून ‘कॅरम’ला सर्वस्व मानणारा खेळाडू : जगन्नाथ मेत्राणी…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑगस्ट 25, 2016\n‘धर्मराज्य पक्ष’ आयोजित ५२वी “महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा-२०१६” दिमाखदार पद्धतीने सुरु झाली असली तरी, या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले ते कॅरमपटू जगन्नाथ द. मेत्राणी हे ५३ वर्षीय मुंबईकर. वयाच्या…\nउपक्रमकॅरम स्पर्धा - २०१६खेळबातम्याव्याख्यान\n“ब्रेक टू आणि ब्लॅक टू”\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑगस्ट 25, 2016\n‘धर्मराज्य पक्षा’च्या ५ व्या वर्षातील पदार्पणानिमित्ताने ‘धर्मराज्य पक्ष’ आयोजित, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने घेतलेल्या “५२ व्या वरिष्ठांच्या ‘धर्मराज्य-चषक’ महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धे”त ‘धर्मराज्य…\nउपक्रमकॅरम स्पर्धा - २०१६खेळबातम्या\nज्येष्ठ कॅरमपटू रमेश चिट्टी यांनी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचे मानले आभार \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑगस्ट 25, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : ‘धर्मराज्य पक्ष’ आयोजित ५२वी ‘महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा’-२०१६ ठाण्याच्या सी.के.पी. हॉल येथे १३ ते १६ ऑगस्टदरम्यान पार पडली. पक्षाच्या ५व्या वर्धापनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या राज्यस्तरीत…\nउपक्रमकॅरम स्पर्धा - २०१६खेळफोटो गॅलेरी\n‘धर्मराज्य पक्ष’ आयोजित ५२ वी ‘ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा’-२०१६ क्षणचित्रे\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑगस्ट 25, 2016\n‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’ यांच्यातर्फे, येत्या २७ जुलै रोजी (बुधवार)-२०१६ रोजी जनसामान्यांना भेडसावणार्‍या ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्यासाठी विधिमंडळावर विराट मोर्चा धडकणार…..\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 16, 2016\n‘भारतीय जनतेसाठी परदेशातला काळा पैसा आणि अच्छेदिन‘ आणण्याचा गेल्या निवडणुकीत खोटा वादा करणाऱ्या पं. नरेंद्र मोदींना आणि महाराष्ट्राच्या भाजपा-शिवसेनेच्या सरकारला, जनतेतर्फे ठणकावून जाब विचारण्यासाठी खालील मुद्दे घेऊन, येत्या २७ जुलै(बुधवार)…\n“धर्मराज्य चषक” ५२ वी भव्यदिव्य ‘महाराष्ट्र् राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा’\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 16, 2016\n“धर्मराज्य-चषक”, ५२ वी भव्यदिव्य ‘महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा’\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त एप्रिल 16, 2016\n“धर्मराज्य-चषक” ५२ वी भव्यदिव्य ‘महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा’ “भिंत खचली, चूल विझली; तरी,पडकी भिंत बांधतो आहे, चुलीतले निखारे शोधतो आहे मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात देऊन,…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-farmer-strike-49885", "date_download": "2018-08-21T14:46:16Z", "digest": "sha1:SMJXOVULXODYN6ROD2EYLBPYPZOY4CVU", "length": 10569, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news farmer strike गावोगावी पोचले आंदोलनाचे लोन | eSakal", "raw_content": "\nगावोगावी पोचले आंदोलनाचे लोन\nशनिवार, 3 जून 2017\nदूध, भाजीपाला रोखला; पालेभाज्यात सोडली जनावरे\nदूध, भाजीपाला रोखला; पालेभाज्यात सोडली जनावरे\nऔरंगाबाद - शेतकरी संपाचे लोण आता गावोगावी पोचले आहे. शहराकडे येणारा भाजीपाला, दूध शेतकरी आंदोलनकर्त्यांनी चौकाचौकांत रोखून धरले. अनेक गावांत भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ भाजीपाल्यात शेळ्या सोडून दिल्या, तर काहींनी भाजीवर ट्रॅक्‍टर फिरविला.\nशेतकरी संप दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. दोन) तीव्र झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांनी भाजीपाला, टोमॅटो, कांदे, लसूण, दूध रस्त्यावर फेकून दिला आहे.\nआडगाव येथील शेतकऱ्यांनी संपाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी दूध रस्त्यावर सांडले होते. दुसऱ्या दिवशी मात्र, शेतकऱ्यांनी दूध फेकून न देता घरोघरी वाटून दिले. आंदोलन सुरू असेपर्यंत दररोज गावातच दूध वाटप करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. एवढेच नाही तर गावातील जे शेतकरी चिकलठाणा येथे भरणाऱ्या बाजारात भाजीपाला, फळे घेऊन जातात त्यांनीही बाजारात माल न नेणेच पसंत केले.\nदाभोलकर खूनप्रकरणी राज्यात 'जवाब दो' आंदोलन\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : 'अंनिस'चे राज्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या खून प्रकरणी अटक झालेल्या...\nपुणे : राज्यातील अनेक भागात दडी मारलेल्या पावसाचे श्रावणाच्या सुरवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज (ता. 21) सकाळी 18 हजार...\nसांगली - ‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संस्थांना टार्गेट का केले जात आहे डॉ. दाभोलकरांचे हत्यारे पकडायची...\nमंगळवेढा - कोयत्याने गळा चिरून एखाचा खून\nमंगळवेढा - तालुक्यातील जुनोनी शिवारातील भिमराव हाताळगे (वय 42 रा.खुपसंगी) या इसमाचा कोयत्याने गळा चिरून खून झाला असून, सदरचा खून अनैतिक...\nभारताचा सलामीलाच विक्रमी 17 गोलचा धडाका\nजकार्ता : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग हे सहा गोलची आघाडी असेल तर ती आठ गोलची करा, असेच सांगत असतात. नेमके हेच भारतीय संघाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-farmer-strike-direction-nashik-meeting-51173", "date_download": "2018-08-21T14:54:41Z", "digest": "sha1:35ADKT44BMLXME6ZLDEMKIJ66LST3ZLI", "length": 12018, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news farmer strike direction in nashik meeting नाशिकमधील बैठकीत ठरणार शेतकरी संपाची पुढील दिशा | eSakal", "raw_content": "\nनाशिकमधील बैठकीत ठरणार शेतकरी संपाची पुढील दिशा\nगुरुवार, 8 जून 2017\nशेट्टी, रघुनाथदादा, कडू, कोळसे-पाटील यांची उपस्थिती\nशेट्टी, रघुनाथदादा, कडू, कोळसे-पाटील यांची उपस्थिती\nनाशिक - शेतकरी संपाचा वारू खांद्यावर घेत नाशिकमधील शेतकरी समन्वय समितीने संप पुढे नेला असून समितीची राज्यस्तरीय बैठक उद्या (ता.8) दुपारी एकला येथील तुपसाखरे लॉन्समध्ये होईल. या बैठकीमध्ये सात-बारा उतारा कोरा करणे, शेतमालाला हमी भाव मिळणे या मागण्यांच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संपाची पुढील दिशा निश्‍चित होणार आहे. या बैठकीच्या तयारीसाठी हुतात्मा स्मारकामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी बैठक झाली.\nखासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील हे मध्यरात्रीपर्यंत शहरात दाखल होणार आहेत. आमदार बच्चू कडू, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, नामदेव गावडे, डॉ. अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, विश्‍वनाथ पाटील, किशोर ढमाले, डॉ. अजित नवले आदी बैठकीसाठी उपस्थित राहतील. बैठकीला किमान दोनशे संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित असल्याचे डॉ. गिरधर पाटील, राजू देसले, हंसराज वडघुले यांनी सांगितले.\nदरम्यान, बैठकीच्या आधी राज्यभरातून शहरात येणाऱ्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारची भूमिका, सद्यःस्थितीत पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांची खरिपाची सुरू होणारी तयारी आणि त्याअनुषंगाने आंदोलनाची पुढील दिशा या विषयांवर विचारविनिमय केले जाणार आहे. त्यानंतर आंदोलनाची दिशा समितीतर्फे जाहीर केली जाणार आहे, अशी सर्वसाधारण रूपरेषा बैठकीची राहील.\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nश्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा\nजुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग...\n'बोरामणी'च्या निधीचा होटगी रोड विमानतळासाठी वापर\nसोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/breaking-marketing-rules-england-130829", "date_download": "2018-08-21T14:37:25Z", "digest": "sha1:4PRKW4LMZBVRH4M2OUBLAHDZFBSJ6JTT", "length": 11051, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Breaking of marketing rules from England मार्केटिंग नियमांचा इंग्लंडकडून भंग | eSakal", "raw_content": "\nमार्केटिंग नियमांचा इंग्लंडकडून भंग\nसोमवार, 16 जुलै 2018\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या वेळी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेच्या मार्केटिंग नियमावलीचा भंग केला. त्याबद्दल इंग्लंड संघास 70 हजार स्विस फ्रॅंक्‍सचा (सुमारे 47 लाख 87 हजार रुपये) दंड करण्यात आला आहे.\nमॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या वेळी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेच्या मार्केटिंग नियमावलीचा भंग केला. त्याबद्दल इंग्लंड संघास 70 हजार स्विस फ्रॅंक्‍सचा (सुमारे 47 लाख 87 हजार रुपये) दंड करण्यात आला आहे.\nक्रोएशियाविरुद्धच्या लढतीच्या वेळी इंग्लंड चाहत्यांनी राजकीय टिप्पणी केली होती. त्याबद्दल इंग्लंड संघटनेस ताकीद देण्यात आली. केवळ काही व्यक्तींनीच या प्रकारची टिप्पणी केली होती. त्यामुळे ताकीद दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी विश्वकरंडक तसेच फिफाचे पुरस्कर्ते असलेल्या कंपनींच्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या ब्रॅण्डचे मार्केटिंग केले. त्यामुळे त्यांना दंड करण्यात आला.\nइंग्लंडकडून याच नियमाचा स्वीडनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीच्या वेळीही भंग करण्यात आला होता. त्या वेळीही त्यांना दंड झाला होता; मात्र क्रोएशिया लढतीच्या वेळी खेळाडू जास्त होते, असे फिफाचे म्हणणे आहे.\nकबड्डीत भारताला कोरियाचा धक्का\nजाकार्ता : आशियाई कबड्डी स्पर्धेतील भारताच्या निर्विवाद वर्चस्वाला सोमवारी कोरियाने तडा दिला. पुरुष विभागात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात...\nविराट कोहलीचे शतक मोठ्या आघाडीकडे भारताची वाटचाल\nट्रेंट ब्रीज : पहिल्या डावात चुकीच्या फटक्‍यामुळे हुकलेले शतक विराट कोहलीने दुसऱ्या डावात पूर्ण केले. विराटला तोलामोलाची साथ देणारा चेतेश्‍वर पुजारा...\nAsian Games 2018 : कबड्डीत भारताची जोरदार चढाई\nजाकार्ता (इंडोनेशिया) - भारतीय कबड्डी संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी जोरदार चढाई केली. पुरुषांनी सलग दोन, तर महिलांनी एक विजय मिळवला....\nकबड्डी कार्यकारिणीत किमान सहा महिला\nमुंबई - राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणीत किमान सहा महिला सदस्य असतील, असे ठरवत राज्य कबड्डी संघटनेच्या नव्या घटनेस मंजुरी देण्यात आली. कार्पोरेट...\nट्रेंट ब्रिज - पहिल्या दोन कसोटीत भारतीय गोलंदाजांसमोर ठामपणे उभी राहणारी इंग्लंडची फलंदाजी तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-dr-j-f-patil-write-karl-marx-article-114104", "date_download": "2018-08-21T14:36:35Z", "digest": "sha1:5MHW7NDEY76O2LLCQ3OHFJQXBUFJYDQ7", "length": 27804, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dr j f patil write karl marx article इतिहासाला पडलेले एक क्रांतिस्वप्न | eSakal", "raw_content": "\nइतिहासाला पडलेले एक क्रांतिस्वप्न\nडॉ. जे. एफ. पाटील\nशनिवार, 5 मे 2018\nकार्ल मार्क्‍स हे तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, कायदा, गणित अशा विविध शाखांचा उच्चतम पातळीवर अभ्यास असणारे ‘सर्वांग परिपूर्ण सामाजिक शास्त्रज्ञ’ होते. त्यांचे विचार आजही संदर्भसंपन्न आहेत. या महान विचारवंताच्या जन्मद्विशताब्दी सांगतेनिमित्त विशेष लेख.\nकार्ल मार्क्‍स हे तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, कायदा, गणित अशा विविध शाखांचा उच्चतम पातळीवर अभ्यास असणारे ‘सर्वांग परिपूर्ण सामाजिक शास्त्रज्ञ’ होते. त्यांचे विचार आजही संदर्भसंपन्न आहेत. या महान विचारवंताच्या जन्मद्विशताब्दी सांगतेनिमित्त विशेष लेख.\nका र्ल मार्क्‍स यांच्या विचारांमुळे संपूर्ण जगाची विभागणी दोन परस्परविरोधी विचार व राष्ट्रगटांत झाली. दोन्ही महायुद्धांच्या मुळाशी हा वैचारिक संघर्षच मूलभूत घटक होता. अशा या दुभंगक कार्ल मार्क्‍स यांचा जन्म ५ मे १८१८ रोजी झाला. बॉन व बर्लिन विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या मार्क्‍स यांनी वयाच्या २३ व्या वर्षी जेना विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळविली. जन्मभर लेखन, वाचन व संशोधन करणाऱ्या मार्क्‍स यांना अपेक्षित शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळाली नाही, हा दैवदुर्विलास. आयुष्यभर गरिबीचे जीवन ही त्यांची भौतिक वास्तविकता. संपादक म्हणून कोलोन येथील ‘ऱ्हायनिश झायटुंग’ या पत्रिकेचे काम करताना त्यांनी संघर्षवादी साम्यवादाची मांडणी केली; परंतु रशियन सरकारच्या दबावामुळे जर्मन सत्ताधाऱ्यांनी हे पत्रक बंद केले. काही काळ मार्क्‍स फ्रान्समध्येही होते; पण त्यांच्या जहाल विचारांमुळे त्यांना तेथून हद्दपार करण्यात आले. १८४९ मध्ये मार्क्‍स लंडनला पुढच्या ३४ वर्षांसाठी स्थायिक झाले. त्या वास्तव्यात मार्क्‍स अधिक काळ ब्रिटिश म्युझियमच्या ग्रंथालयात वाचन, चिंतन, लेखन या वैचारिक निर्मितीच्या प्रक्रियेत मग्न होते. त्यांच्या गरिबीच्या काळात भांडवलदार फ्रेड्रिक एंजल्सची आर्थिक मदत हा मैत्रीचा वेगळा आदर्श होता.\nमार्क्‍स यांच्या लेखनाची सुरवात १८४४ च्या ‘इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट्‌स’पासून झाली. त्याच वर्षी त्यांनी ‘टोबर्डस ः दि क्रिटिक ऑफ दि हेगेलियन फिलॉसॉफी ऑफ राइट’ हा ग्रंथ लिहिला. त्यात ‘धर्म ही अफूची गोळी आहे,’ असे त्यांनी मांडले; पण कामगारउठावाची नवी रचनाही त्यातच स्पष्ट केली. १८४७ मध्ये ‘फिलॉसाफी ऑफ पॉव्हर्टी’ या ग्रंथावर परखड टीका करताना त्यांनी ‘दि पॉव्हर्टी ऑफ फिलॉसाफी’ हा ग्रंथ लिहिला. त्यात प्रथम वर्गसंघर्षाचा इतिहास म्हणजे मानवी इतिहास हे त्यांनी मांडले. दारिद्य्राची कारणमीमांसा व दारिद्य्रनिर्मूलनाची भूमिकाही त्याच ग्रंथात त्यांनी मांडली.\n१८४८ मध्ये कम्युनिस्ट लीगच्या आग्रहाखातर त्यांनी एंजल्सबरोबर ‘दि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’- साम्यवादाचा जाहीरनामा हे छोटेसे; पण अत्यंत आक्रमक, स्फोटक, जळजळीत असे पुस्तक प्रकाशित केले. साम्यवादाची ही ‘ज्ञानेश्‍वरी’ मानावी लागेल. त्यानंतरच्या १८ वर्षांत मार्क्‍स यांनी प्रचंड संशोधन व व्यासंग करून जवळजवळ २५०० पृष्ठांचा ‘दि कॅपिटल’ हा महान ग्रंथ लिहिला. एका अर्थाने धर्म नाकारणाऱ्या मार्क्‍स यांच्या अनुयायांसाठी हा साम्यवादाचा धर्मग्रंथच मानावा लागेल. मार्क्‍स यांच्या हयातीत ‘दि कॅपिटल’चा पहिला खंडच प्रकाशित होऊ शकला. १८८५ मध्ये एन्जल्सने ‘दि कॅपिटल’ या ग्रंथाचा दुसरा; तर १८९४ मध्ये तिसरा खंड प्रकाशित केला. ‘दि कॅपिटल’ या ग्रंथात मार्क्‍स यांनी मुख्यत: श्रममूल्य सिद्धांत, श्रमिकांचे शोषण, सामाजिक मूल्य, भांडवलशाही व तिच्या निर्मितीमधील ‘अतिरिक्त मूल्या’च्या सिद्धांताची भूमिका हे महत्त्वाचे सिद्धान्त मांडले. मार्क्‍स हे इतिहासवादी तथा भौतिकवादी होते. त्यांचे विचार मोठ्या प्रमाणात जर्मन तत्त्वज्ञ हेगेल यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित होते. शास्त्रीय समाजवादाची संपूर्ण संकल्पनाच मार्क्‍स यांनी विशद केली. अर्थात हेगेल यांचा कारणमीमांसा क्रम कल्पना व भौतिक परिस्थिती असा होता. तो मार्क्‍स यांनी पूर्णत: उलटा केला. भौतिक परिस्थिती प्रथम व कल्पना नंतर अशी भूमिका स्वीकारून मार्क्‍स यांनी हेगेल यांना डोक्‍यावर उभे केले, असे विधान केले जाते.\n‘ए कॉन्ट्रिब्यूशन टू द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या लेखनात मार्क्‍स यांनी उत्पादनसंबंध व त्यातून निर्माण होणारी सामाजिक व्यवस्था याचे महत्त्व स्पष्ट करून, भांडवलशाही हा सामाजिक उत्क्रांतीचा एक टप्पा आहे, अशी भूमिका मांडली. मार्क्‍स यांच्या अर्थशास्त्राचा पाया त्यांनी मांडलेल्या श्रममूल्य सिद्धान्तात आहे. वस्तुत: ॲडम स्मिथ, रिकार्डो यांच्या मूल्यसिद्धान्तावर आधारितच ही भूमिका आहे. सर्व संपत्तीचा जन्म पूर्णत: श्रमाच्या उत्पन्नातूनच होतो, ही मूळ भूमिका. श्रमाशिवाय दुसऱ्या कोणत्याही घटकामुळे उत्पन्न निर्माण होत नाही. भांडवल हा उत्पादनाचा दुसरा घटक मुळातच ‘संग्रहित श्रम’ किंवा ‘घट्ट केलेले (Congealed) श्रम’ असतात. ते कसे निर्माण होतात याचे स्पष्टीकरण करण्यासाठी मार्क्‍स अतिरिक्त मूल्याची संकल्पना वापरतात. तांत्रिक विश्‍लेषणाच्या क्‍लिष्टतेत न जाता, ही संकल्पना पुढीलप्रमाणे मांडता येईल. वस्तूचे (सेवेचे) विनिमय मूल्य मोजण्याचे साधन म्हणजे संबंधित वस्तू उत्पादित करण्यासाठी ‘सामाजिकदृष्ट्या आवश्‍यक श्रमवेळ.’ प्रचलित उत्पादनतंत्र व पद्धती लक्षात घेता, साधारण वेगाने साधारण कामगाराला संबंधित वस्तू निर्माण करण्यासाठी लागलेले कामाचे तास, असा मूळ अर्थ मार्क्‍स यांनी मांडला. सोप्या पद्धतीने असे म्हणता येईल, की श्रमाला दिले जाणारे वेतन त्याने केलेल्या श्रमवेळेच्या उत्पादनाच्या मूल्यापेक्षा कमी असते. यातूनच अतिरिक्त मूल्य व परिणामी भांडवल संचय होतो. मार्क्‍स यांचा वेतन सिद्धान्त निर्वाह सिद्धांताशी वरील मर्यादेत जुळतो. भांडवलसंचय, अधिक गुंतवणूक, अधिक उत्पादन ही आर्थिक विकासाची, संपत्तीनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया मूलत: विनिमयमूल्य उपयोगितामूल्यापेक्षा अधिक करण्याचा चमत्कार भांडवलशाही करते. यातूनच भांडवलदार व श्रमिक असे समाजाचे दोन वर्ग निर्माण होतात. त्यांच्यात संघर्ष होतो. हे नैसर्गिक आहे. या संघर्षाचा प्रवास वर्गविरहित समाजरचना व अखेरीस ‘राज्यरहित’ समाजव्यवस्था असा असतो. या नैसर्गिक प्रवाहाला प्रतिबंधित करणारी भांडवलशाही हितसंबंधांची समाजरचना मोडण्यासाठी वाढत्या प्रमाणात संघटित व सजग झालेला श्रमिक वर्ग क्रांतीचा मार्ग हाताळणे अपरिहार्य आहे, असे मार्क्‍स यांचे भाकीत होते. अशी क्रांती प्रथम इंग्लंड/युरोपमध्ये होईल हा त्यांचा अंदाज मात्र चुकला व रशियामध्ये- तुलनेने मागास राष्ट्रात साम्यवादी क्रांती झाली. भांडवलशाही क्रमश: आत्मनाशाकडे कशी जाते, याचे विश्‍लेषण करण्यासाठी मार्क्‍स नफ्याचे वाढते केंद्रीकरण, त्याबरोबर नफ्याचा घटता दर व अखेरीस आर्थिक अरिष्ट हा घटनाक्रम सविस्तरपणे मांडतात. मार्क्‍स यांचा एकूण मूल्यसिद्धान्त हा अभिजातवादी मूल्य सिद्धान्तावर आधारित असल्यामुळे मार्क्‍सवाद म्हणजे अभिजातवादी बुंध्यावर केलेले एक कलम आहे, असे मतही व्यक्त केले जाते.\nआज मागे वळून पाहताना असे म्हणावे लागते, की मार्क्‍स यांनी श्रम या उत्पादक घटकाला देवत्वाच्या मखरात बसविले. जगाची सर्व संपत्ती श्रमाचे फलित आहे. त्याचे नियंत्रणही श्रमाकडेच असले पाहिजे. हे साधे; पण क्रांतिकारक सूत्र आहे. मार्क्‍स हे एक अवलिया अर्थशास्त्रज्ञ होते. तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, कायदा, गणित अशा विविध शाखांचा उच्चतम पातळीवर अभ्यास असणारे ते ‘सर्वांग परिपूर्ण सामाजिक शास्त्रज्ञ’ होते. मार्क्‍स यांच्या मते, भांडवलशाही-सामाजिक संबंधांतून भांडवलाला जुलूम करण्याची सामाजिक शक्ती प्राप्त होते; परंतु जुलुमाला अखेरीस जबर, प्रखर विरोध करणारा संघर्ष निर्माण होतोच.मार्क्‍स यांच्या लेखनामुळे जगाचे विचार, वृत्ती व कृती या पातळीवर स्पष्ट विघटन झाले. आर्थिक धोरणाचे व समाजरचनेचे दोन प्रकार विकसित होत गेले. भांडवलशाही समाज अंगभूत विस्फोटाने संपृक्त असतो. भांडवलाने श्रमिकांना लुटले. या लुटणाऱ्यांना लुटण्यासाठी जगाच्या सर्व श्रमिकांना संघटित होण्याचे आवाहन मार्क्‍स ज्या शैलीत व विश्‍लेषणाच्या आधारे ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’मध्ये करतात, ते वाचताना अंगावर शहारे येतात. मार्क्‍स यशस्वी की अयशस्वी, असा प्रश्‍न उपस्थित करणे निरर्थक आहे. मार्क्‍स यांचे विचार आजही संदर्भसंपन्न आहेत. अनियंत्रित भांडवलशाही हिंसात्मक संघर्ष निर्माण करू शकते व ते टाळण्यासाठीच श्रमिकांच्या सुरक्षेचे अनेक मार्ग व एकूणच कल्याणकारी राज्याची कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आली. कल्याणाचे अर्थशास्त्र, राज्य धोरणाचे निकष व समन्यायी समाजरचना या आता रुळलेल्या व्यवस्था एका अर्थाने मार्क्‍सवादाचे यशच अधोरेखित करतात.\n ध्रुवीय प्रदेशात सापडले बर्फाचे साठे\nवॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार)...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nमित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस\nबेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bkvarta.com/index.php?option=com_content&view=article&id=291&Itemid=104", "date_download": "2018-08-21T14:13:41Z", "digest": "sha1:NFVNJIXQ4GA2AVWX7HVKZ4MWXXCP6543", "length": 13824, "nlines": 132, "source_domain": "bkvarta.com", "title": "ग्रामविकास प्रभाग", "raw_content": "\nसंयुक्त संघ के साथ\nब्रह्माकुमारीज् दर्शन, दृष्टिकोण और प्रयोजन\nध्यान हॉल और पिक्चर गौलरी\nडायनिंग हॉल और रसोई घर\nप्रशासनिक ब्लॉक और अन्य सुविधाएं\nबहोतही कम समय में निर्मित\nपाठ्यक्रम के विभिन्न प्रकार\nअष्टशक्तियों की गुणां की धारणा\nब्रह्माकुमारीज् खबरे - अन्य वेबसाईट पर\nलाईव्ह अपडेट : शुभवार्ता >> बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक - दिनदूगीनी रात चौगुनी बढरही पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>> ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |\nसंकृतिवार्ता : कलावंतांचा महाराष्ट्र\nबीके मराठी - मनोरंजन वाहिनी-संकेतस्थळ\nशाश्वत यौगिक शेतीचा अभिनव प्रयोग\nबीए मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षण\n040 पुनस (लांजा) : रत्नागिरी जि.प.द्वारे शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त करतांना ब्रा.कु. सुनिलभाई )पुनस पुरस्कार वितरक कृषी विकास अधिकारी श्री. कोळपकर, मंचासीन बी.के. दिपा व श्वेता बहन (चिपळून)\n078 भोकरदन (पारध) : शा·ात यौगिक शेती कार्यक्रमात आपले विचार मांडतांना उपपोलिस निरीक्षक श्री. इंगळे, शेजारी बी.के. योगिता व अनिता बहन. बी.के. डॉ. अग्रवाल\n082 माणगाव : येथील पंचायत समितीमध्ये यौगिक शेती या विषयावर प्रवचन करतांना बी.के. हर्षा बहन, शेजारी बी.डी.ओ.श्री. चिकने.\n083 पोलादपूर : पंचायत समितीमध्ये ग्रामविकास विंग विषयी माहिती देतांना बी.के. मेघना बहन\n084 पाचोरा : ग्रामविकास रॅलीचे उदघाटन करतांना पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड, तालुका शिवसेना प्रमुख श्री. किशोर अप्पा, ब्रा.कु. मीरा बहन व पाचोरा हायस्कुलचे चेअरमन श्री. वाघ\n085 उमरेड : शा·ात यौगिक शेती अभियान रॅलीला झेंडा दाखवितांना बी.के. विष्णुभाई. बी.के रेखा बहन, बी.के. माला बहन व बी.के. अशोक भाई.\n098 पाचोरा : सेवाकेंद्राच्या तर्फे आयेजित किसान सशक्तिकरण महासंमेलनात भाषण करतांना आमदार श्री. चिमण आबाजी व याप्रसंगी उपस्थित प्रचंड जनसमुदाय.\n105 अकलुज (सोलापूर) : शा·ात यौगिक शेती अभियानाचे कार्यक्रमात उपस्थित भ्राता र्धेर्यशील मोहिते पाटील, मा. आमदार विनायक पाटील, ब्र.कु. सोमप्रभा बहन व अन्य.\n113 जालना : शा·ात योगीक शेती अभियानाला झेंडा दाखवितांना कृषीरत्न श्री. विजय बोराडे, डॉ. शर्मा. बी.केसुलभा बहन बी.के.शीतल बहन व अन्य.\n115 माजलगाव (सोलापूर) :शा·ात यौगिक शेती अभियानाचे उदघाटन करतांना डॉ. काकाणी मॅडम ब्र.कु. सुरेखा, उषा व शिवकन्या बहन, देशमुख सर व रेवणसिद्धभाई.\n116 नेर (जालना) : शा·ात यौगिक शेती अभियान कार्यक्रमाचे प्रसंगी ग्रुप फोटोत ब्रा.कु. योगिता बहन, सरपंच सुकरे डॉ. दयाळ, डॉ. इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन मुरलीधर व अन्य.\n118 करमाळा (सोलापूर) :शा·ात यौगिक शेती अभियानाचे प्रसंगी दिप प्रज्वलन करतंना आमदार रश्मीताई बागल, भ्राता धुमरे सर, ब्र.कु. दशरथभाई (नारायणगाव) ब्रा.कु.सोमप्रभाबहन माजी आमदार ब्रा.कु. विनायकराव पाटील\n120 अक्कलकोट (सोलापूर) : शा·ात यौगिक शेती जागृती अभियानाच्या रॅलीचे झेंडा दाखवून उद्घाटन करतांना पोलिस उपनिरीक्षक भ्राता शिवानंद मल्लेश, सोबत संचालिका ब्र.कु. सोमप्रभा बहन व ब्र.कु. मनिषा बहन\n121 पाचोरा : किसान सशक्तिकरण महासंमेलनाचे उद्घाटन करतांना शिवसेना जिल्हा अध्यक्ष किशोर अप्पा पाटील, श्री. संजय वाघ, डॉ. गणेश राठोड व मिना दीदी.\n131. शहादा : किसान दिनाच्या निमित्त माजी आमदार आणासाहेब यांना ई·ारीय संदेश देतांना ब्र.कु.पुनितभाई शेजारी ब्रा.कु.विद्यादीदी.\n138 नागपूर :(वसंतनगर) शा·ात यौगिक शेती अभियानाचे उदघाटन करतांना श्री. शरदराव निंबाळकर पूर्व उपकुलगुरु पंजाबराव कृषी विद्यापीठ, ब्र.कु. मनिषा, ब्र.कुरजनी बहन तसेच इतर मान्यवर.\nसचित्र ईश् वरीय पवार\nविशेष दिवस तथा त्यौहारों के आर्टिकल\nराजयोग : जीवनपरिवर्तन आर्टिकल्स\nसंस्था / दादीयोंका परीचय आर्टिकल्स\nब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें\nविश्व का बडा सोलार थर्मल प्रोजेक्ट : अधिक जानकारी\nलाईफ स्किल्स - बीके शिवानी बहन तथा डा. गिरीष पटेल से कनुप्रिया जी की बातचित -\nपाण्डवों का आध्यात्मिक नाममहात्म [ ब्रहमाकुमारी उषा बहनजी ]\nमोह की रगे अति गहरी होती[ ब्रहमाकुमारी उषा बहनजी ]\nमुरली का महत्व [ ब्रहमाकुमारी शिवानी बहनजी ]\nआत्मिकस्वरुप में कैसे रहे [ ब्रहमाकुमारी शिवानी बहनजी ]\nसभी समस्याओं का समाधान[ ब्रहमाकुमारी उषा बहनजी ]\nक्षमाशिल कैसे बने[ ब्रहमाकुमारी शिवानी बहनजी ]\nइस वीडिओ में अवेकिंग विथ ब्राहृाकुमारीज कार्यक्रम अंतर्गत जीवन कौशल के बारें में सुंदर विचार रखें गये है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.bookmarkpublicationspune.com/ShodhAparantachaM.aspx", "date_download": "2018-08-21T14:17:48Z", "digest": "sha1:WX47MBHZJQVQR4UYCD4IUQL2Z2L6ACAP", "length": 3508, "nlines": 26, "source_domain": "www.bookmarkpublicationspune.com", "title": "Shodh Aparantacha by Anna Shirgaonkar, Ashokkaka Maharaj, Nandini Shirgaonkar, Dabhol, Gopalgad Fort, Anjanvel, Konkan History, Musium, Konkan Musium, Tanjavoor, Tarikh-E-Konkan, Urdu, Chandikadevi, Maa Saheb Mosque, Bakhar, Panhale, Tervan, Satavali, Traikutak, Vikramsen, Matwan, Madhyamsen, Jaitra Samant, Jalgaon, Satarda, Shilalekh, Vijaynagar, Marathi, First, Vijayaditya, Raigad, Guhagar, Kotkamate, Sadvai, Raipatan, Dhopeshwar, Dalbheshwar, Temple, Mashid, Vatanpatra.", "raw_content": "\nश्रीमदभगवद्‌गीतेचा आजच्या मराठीत केलेला सुबोध अनुवाद. मूळ संस्कृत श्लोक,पदच्छेद आणि मराठी श\nAuthor : अण्णा शिरगांवकर\nअप म्हणजे पश्चिम. पश्चिम दिशेला ज्याचा अंत झाला आहे अशी भूमी म्हणजे अपरान्त कोकणला प्राचीन नव्हे तर अतीप्राचीन इतिहास आहे या जाणीवेने अण्णा शिरगांवकर गेली चार तपे कोकणच्या खेड्यापाड्यांत, डोंगर-दर्‍यांत फिरले. ताम्रपट, शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखिते, अडीच हजार वर्षांपासून प्रचलित असलेली नाणी इत्यादी पुराणवस्तू संग्रह त्यांनी स्वतः जमवून अभ्यासक, संशोधक यांना दिला. पन्हाळेकाझीची कोरीव लेणी प्रकाशात आणली. त्यामुळे कोकणच्या इतिहासाचे संदर्भ बदलले. भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटवून ही भूमी निर्माण केली या पुराणकथेला आता वैज्ञानिक आधारही प्राप्त झाला आहे. अण्णा शिरगांवकरांची शोध मोहिम, इतिहासाबद्दलचे संदर्भ, त्यावरील त्यांचे विचार याचा घेतलेला हा मागोवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/nitya-sevas-at-vasudev-niwas/", "date_download": "2018-08-21T14:32:18Z", "digest": "sha1:6MECFGFAPFRHCG4ACGDFRY652IZUOR2W", "length": 2258, "nlines": 45, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "nitya-sevas-at-vasudev-niwas - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nश्री वासुदेव निवास मधील नित्यसेवा आणि इतर सेवांसाठी योगदान\nरुद्राभिषेक (दक्षिणा) १०० रुपये\nपवमान अभिषेक (दक्षिणा) १०० रुपये\nअन्नदान सेवा (किमान १५० रुपये)\nब्राह्मण भोजन (रु. २०० प्रत्येकी)\nनित्यदान (ऐच्छिक योगदान) किमान ५० रुपये\nकायम ठेव निधी (किमान १०,००० रुपये)\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/nagpur-municipal-commissioner-will-implement-process-leasing/", "date_download": "2018-08-21T14:42:22Z", "digest": "sha1:WFF44XAT5JDKZQGCLN4FTSDWIFM2QNSD", "length": 32496, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nagpur Municipal Commissioner Will Implement The Process Of Leasing | नागपुरात मनपा आयुक्त राबविणार पट्टेवाटपाची प्रक्रिया | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nनागपुरात मनपा आयुक्त राबविणार पट्टेवाटपाची प्रक्रिया\nझोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया राबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याच्या प्रस्तावाला शनिवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.\nठळक मुद्देसभागृहाने दिले अधिकार : ‘सोशल इकॉनॉमिक सर्वे’नंतर वाटप\nनागपूर : झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया राबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याच्या प्रस्तावाला शनिवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.\nनागपूर शहरात महापालिका, नासुप्र, महसूल तसेच खासगी जागांवर झोपडपट्ट्या आहेत. खासगी जागांवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यासाठी जागा मालकांना टीडीआर देण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात यावे. झोपडपट्टीधारकांना त्याच जागेवर वसविण्यात यावे, अशी सूचना भाजपाचे नगरसेवक अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केली. बाल्या बोरकर यांनी मेहतरपुरा व सुदर्शननगर येथील समाजभवनावरील कब्जा सुदर्शननगरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. शासनाने झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाचा निर्णय घेतला असतानाही सेवाशुल्क कसे आकारले जात आहे, असा प्रश्न प्रफुल्ल गुडधे यांनी उपस्थित केला.\nझोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया ‘सोशल इकॉनॉमिक सर्वे’ झाल्यानंतरच राबविली जाणार आहे. मात्र पट्टेवाटप करताना झोपडपट्टीधारकांना शुल्क द्यावे लागणार आहे. नागपूर शहरात ४४६ झोपडपट्ट्या आहेत़ यातील न्यू फुटाळा वस्ती-१, न्यू फुटाळा वस्ती, ठक्करग्राम-१, ठक्करग्राम-२, भुतेश्वर कॉलनी, नंदाजीनगर, शिवाजीनगरातील गोंडपुरा, चिमाबाई झोपडपट्टीसाठी पट्टे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित रामबाग, बोरकरनगरातील बसोड मोहल्ला, गुजरनगर, मेहतरपुरा, सुदर्शननगर, तकीया धंतोली, तकीया धंतोलीतील सरस्वतीनगर, झोपडपट्टीतील नागरिकांना पट्टे वाटप शिल्लक आहे. झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप करताना येथील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांना शुल्क न आकारता पट्टे वाटप करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. रामबाग, तकीया धंतोलीतील झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप करण्यासंदर्भातील अधिकार महापालिकेला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या झोपडपट्टी विभागाने तयार केला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार पट्टेवाटपाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.\nगृहनिर्माण संस्था करणे बंधनकारक\nझोपडपट्टीधारकांनी गृहनिर्माण संस्था तयार करणे बंधनकारक असणार आहे़ एकत्रित भाडेपट्टा या संस्थेच्या नावावर करण्यात येईल़ पट्टेवाटप लाभार्थी झोपडपट्टीधारकांना या संस्थेचे सदस्य होणे बंधनकारक राहणार असेल. मुद्रांक शुल्क तसेच नोंदणी शुल्क लागेल़ शासकीय नोंदीनुसार शहरात ४४६ झोपडपट्ट्या आहेत. यातील २८८ झोपडपट्ट्या अधिकृत आहेत़ नझुल, नासुप्र व महापालिकेच्या जागांवर या झोपडपट्ट्या आहेत़ यातील १५ झोपडपट्ट्या महापालिकेच्या जागेवर आहेत़.\nधार्मिक स्थळांचे बांधकाम हटविण्याला बजरंग दलाचा विरोध\nघरकुल अडकले आॅनलाइनच्या लालफितीत\n३० जुलैपर्यंत नागपुरातील मालमत्ताधारकांना डिमांड\nनागपुरातील अतिक्रमण, विद्रुपीकरण थांबवा\nनागपुरात नव्या डी.पी. रोडवरून सुटणार ‘आपली बस’\nम्हाडा लॉटरीत ३६ हजार अर्ज पात्र\nनागपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान, दोन नद्यांना पूर\nनागपुरात ‘ट्रिपल सीट’ जीवाहून प्यारी\nनागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा\nगोवारीवरील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nआगामी जि.प. निवडणूक भारिप पूर्ण ताकदीने लढणार\nनागपूर महापालिका मुख्यालयात शुकशुकाट\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/674", "date_download": "2018-08-21T13:24:45Z", "digest": "sha1:C5P55X5HBTGX2US2UB3YMUKO52CBQANY", "length": 6046, "nlines": 24, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग १", "raw_content": "व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग १\nपतंजलींच्या व्याकरण महाभाष्यात प्रस्तावना मोठी गमतीदार आहे. ते पूर्ण पुस्तकच संवादाच्या रूपात लिहिलेले आहे. प्रस्तावनेत \"शब्द म्हणजे काय\" \"त्यांची व्यवस्था का म्हणून लावायची\" \"त्यांची व्यवस्था का म्हणून लावायची\" \"नियम आणि अपवाद हा काय प्रकार आहे\" \"नियम आणि अपवाद हा काय प्रकार आहे\" \"नियम बरोबर सांगितलेत की चूक ते कशावरून\" \"नियम बरोबर सांगितलेत की चूक ते कशावरून\" वगैरे प्रश्नोत्तरे आली आहेत. हे प्रश्न उपक्रमावर अन्य ठिकाणी उद्भवले आहेत. हे प्रश्न संस्कृतासाठी विशेष नाहीत. म्हणून त्यांचे \"मराठीकरण\" मी येथे देत आहे. या लेखाची रचना पुष्कळ प्रमाणात मूळ भाष्यासारखीच आहे. मुळातले वेदांतले दाखले संस्कृतासाठी ठीक आहेत. त्यांच्या ठिकाणी जमेल तर मराठी दाखले दिले आहेत. उदाहरणे सगळी मराठीच आहेत. काहीकाही दृष्टांत त्या काळच्या समाजाला लागू आहेत (म्हणजे यज्ञ बिनचूक करण्याचे महत्त्व, वगैरे). साधारण तशाच प्रकारचे मुद्दे, पण आजकालच्या समाजाला लागू पडतील असे मांडले आहेत.\nजवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश\nसाधारण असेच काहीतरी तिथे आहे\n॥ ओनामा शब्द-अनुशासनाचा हा ॥\nओनामा हा शब्द येथे सुरुवात या अर्थी वापरला गेला आहे. आणि सुरुवातीचा मंगल शब्द म्हणून वापरला गेला आहे. शब्दांच्या अनुशासनाच्या म्हणजे व्यवस्था लावणार्‍या शास्त्राचा प्रस्ताव येथे सुरू करत आहे.\nआक्षेप : कोणते हे शब्द\nउत्तर : बोली आणि लेखी शब्द. (मुळात लोकवापरातले आणि वेदातले शब्द) बोली - बैल, घोडं, मोटार. लेखी - ओम् नमो जी आद्या, हृदयाची स्फूर्ती, आम्ही भारताचे नागरिक, वगैरे.\nआक्षेप : \"बैल\" याच्यात शब्द कुठला\n(आक्षेप चालू) हे जे शिंग, वशिंड, शेपूट वगैरे असलेले, तेच का\nआक्षेप-विरोध : नाही, ती पदार्थ वस्तू आहे.\nआक्षेप चालू : मग हे जे हलते, डुलते, फुरफुरते आहे, तो शब्द आहे काय\nआक्षेप-विरोध : नाही, तिला क्रिया म्हणतात.\nआक्षेप चालू : मग हे जे पांढरे, काळे, करडे, तांबूस आहे, ते शब्द आहे काय\nआक्षेप-विरोध : नाही, त्याला गुण म्हणतात.\nआक्षेप चालू : मग यामध्ये जे तोडून तुटत नाही फोडून फिटत नाही, आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकसारखे दिसते, तो शब्द काय\nआक्षेप-विरोध : नाही, त्याला आकृती म्हणतात.\nआक्षेप सारांश : तर मग शब्द म्हणजे आहे तरी काय\nउत्तर : ज्याचा उच्चार केला की शिंग, वशिंड, शेपूट वगैरे असलेल्या जनावाराचा बोध होतो, तो शब्द. किंवा, ज्याने पदार्थाचा बोध होतो त्या ध्वनीला शब्द असे म्हणतात. लोक म्हणतातच ना - काहीतरी शब्द बोल, त्याला शब्द फुटेना, आमचा बाळ शब्द बोलतो, वगैरे. हे सगळे ध्वनी केल्याबद्दलच. तसला ध्वनी म्हणजे शब्द.\n(पुढच्या वेळी येथपासून सुरू करेन :)\nआक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/video-photo-gallery/", "date_download": "2018-08-21T14:32:12Z", "digest": "sha1:5FANMCQM5N6M5UXBMUHBNAJWUQSZ3YI5", "length": 1760, "nlines": 37, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "video-photo-gallery - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nप. पू. योगीराज वामनराव श्रीगुळवणी महाराज\nप. पू. योगीराज वामनराव श्रीगुळवणी महाराज यांच्या पेंटींग्ज\nप. पू ब्रह्मश्री श्री दत्तमहाराज कवीश्वर\nप. पू. श्रीनारायणकाका ढेकणे महाराज\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-two-persons-injured-hailstorm-55055", "date_download": "2018-08-21T15:01:27Z", "digest": "sha1:RU53MVFBQJGKH5ERZ3EMUXLZMDLFXCM4", "length": 11365, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thane news two persons injured on hailstorm ठाणे : वीज कोसळून मायलेकी जखमी | eSakal", "raw_content": "\nठाणे : वीज कोसळून मायलेकी जखमी\nरविवार, 25 जून 2017\nशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यातून आली.\nठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नडगाव डोंगरीपाडा येथे शनिवारी रात्री वीज कोसळून कल्पना वाघ आणि अर्चना वाघ या मायलेकी जखमी झाल्या आहेत.\nशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यातून आली.\nपावसाने मुरबाडकडे जाणाऱ्या मार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती पण कुठलीही इतर दुर्घटना नाही. मुंब्रा बायपास रस्त्यावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, दरड कोसळली आहे. मात्र, वाहतूक सुरू आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nमोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प\nमावळ तालुक्यात पावसाची दमदार हजेरी\nशेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार\nपुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​\nआंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​\nदहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​\nसंजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​\nप्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​\nसारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​\nउस्मानाबाद : मातंग समाजाकडून आक्रोश मोर्चा\nउस्मानाबाद : मातंग समाजावरील अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून...\nभामटे सुसाट; फसणारे आतबट्ट्यात...\nकोल्हापूर - ‘तुमच्या मुलाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो, कमी व्याजदराने सहज गृहकर्ज देतो, अल्पावधीत रक्कम दामदुप्पटसह मोफत आरोग्य सुविधा देतो...\nमारेकरी सापडावेत ही इच्छाशक्तीच नाही - डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडावेत, ही सरकारची राजकीय...\nMaratha Kranti Morcha : पालकमंत्र्यांनी पाटीलकी पणाला लावावी\nकोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली पाटीलकी पणाला लावावी, असे आवाहन शिवाजी पेठेतर्फे आज करण्यात आले. प्रसंगी...\nMaratha Kranti Morcha : शिवाजी पेठेचा झंझावात\nकोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. तरुणांचा सळसळता उत्साह, हाती भगवे झेंडे, ‘एक मराठा, लाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://cmvairale.blogspot.com/2012/08/gratitude-and-love-words-for.html", "date_download": "2018-08-21T13:42:03Z", "digest": "sha1:I3FJ5XYHOJI6TEAEV6BNQEF5LY7GQYMO", "length": 8583, "nlines": 105, "source_domain": "cmvairale.blogspot.com", "title": "Life is a very funny teacher: Gratitude and love ...words for Chandrakant Kale by Anand Modak", "raw_content": "\nमित्रांनो , २३ आगस्ट २०१२ रोजी शब्दवेध या आमच्या संस्थेनं रौप्यमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केलंय याचा आनंद माझे मित्र शब्दवेध चे सर्वेसर्वा\nश्री चंद्रकांत काळे आणि शब्दवेध च्या सर्व सातही म्हणजे अमृतगाथा ,प्रीतरंग , साजणवेळा , शेवंतीच बन, आख्यान तुकोबाराय , नाटक्याचे तारे आणि काव्येर कथा\nया कार्यक्रमांच्या निर्मितीत सप्रेम आणि सक्रीय सहभाग देणारे सर्व गायक/गायिका/ अभिवाचक/अभिवाचिका/निवेदक\n/निवेदिका/वादक/ तंत्रज्ञ यांचाही फार मोलाचा वाटा आहे..तसाच आम्हाला\nवेळोवेळी सर्वतोपरी पाठींबा देणा-या हितचिंतकांचा आणि आमच्या प्रस्तुतीवर निरतिशय प्रेम करणाऱ्या रसिक मायबापांचा आहे. या सर्व प्रयोगांची संकल्पना,संहिता, दिग्दर्शन, अभिवाचन ,आणि गायन असा संपूर्ण\nभार यशस्वीपणे पेलणारा आमचा ( एरवी तो हे विशेषण ज्यांच्या काव्य निर्मितीवर त्याने निर्मिती केली त्यांच्या बाबतीत तो वापरतो पण आज मी ते अतिशय अभिमानानं त्याला उद्देशून वापरतोय..होय तोच) प्रतिभावंत कलाकार\nचंद्रकांत काळे याच्याविषयी माझी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे हेही या लिखाणाचे प्रयोजन...शब्दवेध च्या सातातल्या पहिल्या पाच म्हणजे अमृतगाथा ,प्रीतरंग , साजणवेळा , शेवंतीच बन, आख्यान तुकोबाराय या पाच प्रस्तुतींमध्ये\nसंगीतकार म्हणून मला जे जे प्रयोग करायला मिळाले ...त्या निर्मितीतील प्रक्रियांमध्ये जो आनंद आणि समाधान मिळाले ते मला शब्दात कधीच सांगता येणार नाही..सिर्फ रूह से मेहसूस करनेवाली बात है..प्रत्येक वेळी चंद्रकांत बरोबर काम करतांना\nनवनव्या आव्हानांना सामोरे जाणे आणि त्याच्यातल्या प्रतिभावंताचे समाधान होईपर्यंत कवितेला वेगवेगळ्या पद्धातीने भिडत जाऊन गाभ्यापर्यंत पोहोचणे यातला थ्रील मी ...मी अनुभवलंय ...आणि दरवेळा रिता होता होता समृद्ध होता गेलोय...\nमाझ्यावर असा विश्वास टाकणारा माझा हा प्रतिभावंत मित्र ...त्याच्या माझ्या सृजनात्मक रुणानुबंधांचा मला फार अभिमान वाटतो...अगदी महानिर्वाण ,बदकांचे गुपित , तीन पैश्याचा तमाशा, पडघम ,तुमचे अमुचे गाणे , जळळी तुझी प्रीत हि संगीतमय\nनाटके आणि शब्दवेध द्वारा उपरनिर्देशित कलाकृती या सगळ्या प्रवासात त्याची साथ फार मोलाची राहिलीये ...नव्या संकल्पना ,नव्या संहिता नवे संगीत आणि नवे सादरीकरण असा सतत अभिजात नवतेचा ध्यास घेऊन कार्यरत राहिलेल्या याप्रतिभावंताच कार्य मला फार मोलाच वाटत ..कारण लोकप्रियता मिळवण्यासाठी सवंग कार्यक्रमांची आणि तीच तीच पान पिसून नवा डाव मांड णा-या चलाखी ऐवजी त्याकडे पाठ फिरवून स्वत:ला आवडणारी अभिरुचीपूर्ण अभिजात निर्मित्तीच\nत्यानं संकल्पन केलं आणि अनंत अडचणींना तोंड देत दरवेळी प्रत्यक्षात आणलं ..( हे लिहिणं आणि वाचणं हि फार सोप्पं आहे पण करणं महाकठीण ...) म्हणून मला हे लिहितांना खूप आनंद होतोय ...कि चंदू तुसी ग्रेट हो ...थ्री चीअर्स फोर चंद्रकांत काळे आणि शब्दवेध\nहिप हिप हुर्र्रे ... हिप हिप हुर्र्रे ... हिप हिप हुर्र्रे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-salman-khans-film-race-3-trailer-290077.html", "date_download": "2018-08-21T14:45:07Z", "digest": "sha1:UZL6WSDJOX5PM3K63R5TPBTOAP6JQWNK", "length": 11705, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता सलमान 'डाऊटफुल' नाही!", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nआता सलमान 'डाऊटफुल' नाही\nफॅन्सना खूप वेळ वाट पाहायला लावून शेवटी एकदाचा 'रेस 3'चा ट्रेलर रिलीज झाला.\n15 मे : फॅन्सना खूप वेळ वाट पाहायला लावून शेवटी एकदाचा 'रेस 3'चा ट्रेलर रिलीज झाला. त्याआधी सलमान खाननंही ट्विटरवर बरेच खेळ खेळत होता. काल तर त्यानं ' मी डाऊटफुल आहे' असं ट्विटही केलं होतं.\nट्रेलरमध्ये सलमान खान एकदम रफ अँड टफ भूमिकेत दिसतोय. 'सिकंदरशिवाय ही रेस सुरू होणार नाही' असंही तो म्हणतोय. ट्रेलरमध्ये भरपूर अॅक्शन दिसतेय. सिनेमात सलमानसोबत अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडिस, डेजी शाह आणि साकिब सलीम यांच्याही भूमिका आहेत.\nसिनेमा 15 जूनला ईदच्या दिवशी रिलीज होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/temples/kadyawarcha-ganpati-anjarle/", "date_download": "2018-08-21T14:33:47Z", "digest": "sha1:4X6E2UVEVJQOVEPR5TXPAOXU46LVRUOY", "length": 10194, "nlines": 262, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "कड्यावरचा गणपती, आंजर्ले - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nपश्चिमेचा अथांग सागर, गर्द माडांच्या गर्दीत हरवून गेलेलं आंजर्ले गाव, दूरवर दिसणारा जोग खाडीचा परिसर, डोंगरावरून खाली उतरणारा नागमोडी रस्ता, गावातून मंदिरापर्यंत वर चढत आलेली पायऱ्यांची वाट आणि गच्च झाडीने वेढलेला मंदिराचा परिसर....वर्णन करावं तेवढ थोडंच सकल कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणेशाची स्थापना अशा सुयोग्य ठिकाणी करण्याची कल्पना ज्यांना सुचली त्यांच्या कलात्मकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - वर्षभर\nआंजर्ले गाव हे दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर लागतं. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे टेकडीवर असलेलं हे श्रीगणेशाचे जागृत देवस्थान `कड्यावरचा गणपती’ म्हणून प्रसिध्द आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो व टेकडीवरील मंदिरापर्यंत वाहनांसाठी थेट रस्ता आहे. मंदिराची स्थापना सहाशे वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १४३० च्या सुमारास केली असावी असे मानण्यात येते.\nमंदिरातील श्री गणेशाची सुबक मूर्ती साडेतीन ते चार फुटांची असून मूर्तीच्या बाजूला कोरलेल्या प्रतिमा या ॠध्दि-सिद्धीच्या आहेत.\nया मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते व मंदिराचा इ.स. १७८० मध्ये जीर्णोध्दार करण्यात आल्यानंतर सध्याचे मंदिर उभे राहिले आहे. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे.\nमंदिराच्या आसपासचा परिसर देखणा आहे \nश्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://malatinandan.blogspot.com/2009/05/blog-post_17.html", "date_download": "2018-08-21T14:13:45Z", "digest": "sha1:WVQQKO5VU6XIGOIAX2PCWXRCNXT36LAG", "length": 35873, "nlines": 119, "source_domain": "malatinandan.blogspot.com", "title": "malatinandan: वरीस पाडवा", "raw_content": "\nदुपारचे बाराचे टळटळीत उन डोक्यावर घेत दिना त्या दहा मजली इमारतीच्या गच्चीवर उभा होता. डोळ्यावर हाताचा पालथा पंजा धरून दूरवर चिंचोळ्या होत गेलेल्या कच्च्या सडकेच्या टोकापर्यंत त्याने बुबुळांना कळ लागेपर्यंत नीट न्याहाळले. कंत्राटदार किंवा त्याचा मुकादम येण्याचा मागमूसही नजरेला पडत नव्हता. वीस जिने चढून पिंढरीला आलेला पेटका जरासा अलवार झाला तसा दिना पुन्हा पायर्‍या खाली उतरू लागला.\nएका पसरटशा टेकाडावार ती जवळजवळ पूर्णावस्थेला आलेली उघडी बोडकी इमारत उभी होती. गावाच्या बरीचशी बाहेर स्वस्तात मिळालेली जागा पटकावून एका बिल्डरने ही इमारत उभी केली होती. पण भोवतालचा परिसर व्यावहारिक दृष्ट्या पुरेसा गजबजलेला होण्याची वाट पहात इमारतीचे अखेरचे बांधकाम स्थगित केले गेलेले होते. सध्या, त्या बिल्डरने नेमेलेला रखवालदार, दिना थिटे, त्याची घरवाली आणि एक चार वर्षाचा मुलगा कृष्णा एवढेच तीघे इमारतीवर वसतीला होते. बांधकाम स्थगित झाल्यापासून गेले सहा महिने कंत्राटदार कधी तिकडे फिरकला नव्हता. सुरुवातीचे चार महिने दर बुधवारी मुकादम एक चक्कर टाकून जाई. जागेवरच्या उरलेल्या वस्तूंवर एक नजर टाकी. थोडी पहा़णी करी आणि हप्‍त्याचा पगार दिनाच्या हातावर टेकवून आल्या पावली परत जाई. पण गेले दोन महिने तोही पुन्हा फिरकला नव्हता. दिनाची घरवाली, कौशी जवळपासच्या चार सहा घरात धुण्या-भांड्याची कामे करी. तिच्या कमाईवरच कशीबशी गुजराण चालली होती.\nटिनाच्या खोपट्यात दिना परतला तेंव्हा कौशी चुलीवरच्या तव्यावरच्या शेवटच्या भाकरीवर पाणी फिरवीत होती. डेर्‍यातून लोटाभर पाणी घेऊन दिना घटाघटा प्यायला लागला तशी कौशी त्याच्याकडे पहात म्हणाली,\n\" सैपाक झालाया. खाउन घिवा. अन् मंग पानी पिवा\"\n\" व्हय की. वाढ.\"\nउरलेले पाणी घेऊन दिना पुन्हा बाहेर गेला. तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि आत येऊन भुकेल्या मांजरीगत चुलीसमोरच्या जागेवर बसला. कुठूनसा कृष्णा धावत आला आणि बापाशेजारी उकिडवा बसला. पुढ्यातल्या भाकरीचा तुकडा वाटीतल्या लालजर्द कालवणात बुचकळीत म्हणाला,\n\" बा, तू गावात कंदी जानार\n\" नै, म्हंजी कनै.....तू कडं कवा......\"\n\" ए, गप कि रे. जेव की गुमान.\" कौशी कां तडकली ते दिनाला समजे ना.\n बोलू दे की त्याला.\"\n हे कवा आननार अन्‌ ते कवा आननार हेच की.\"\n पोरानं आनि काय करावं म्हन्तीस\n\" तेच की पोरानं तेच करावं आनि तुमी बी तेच करावं.\"\n\" घरात न्हाई दाना आन्‌ म्हनं हवालदार म्हना.\"\n\" कोडं कां बोलायलीस. शिध्धी बोल की.\"\n वरीस पाडवा परवाला आलाय. कार्टं, हार कडं कवा आननार म्हून बेजारतंय.\"\n घरातल्या दुरड्या कवाधरनं पालथ्या पडल्यात. सनाला काय करनार तुमी बसा हितच त्या मुकाडदमाची वाट बगत.\"\n\" मंग काय करावं म्हन्तीस\n\" पवरा हिरीत पड्ला तर काय वाट पहात बसान कां तो कवा वर येईल म्हून\nभाकरीचा शेवटचा कुटका दिना चघळीत होता आणि कौशीकडे कौतुकाने बघत होता. कौशीचं हे असं कोड्यातलं आणि म्हणी उखाण्यांनी सजलेलं बोलणं त्याला फार आवडायचं. तशी ती दहावी पर्यंत शिकलेली होती. दिनाची मजल मात्र चौथीपुढे गेली नव्हती. कौशीचं माहेर तसं बर्‍यापैकी शिक्षित होतं. तिचा बा परभणी जवळच्या एका खेड्यात परंपरेने येसकर आणि चार बुकं शिकला म्हणून ग्रामसेवक होता. दिनाचा तो चुलत मामा लागत होता. दिनाचं गांव हिंगोली जवळचं मंठा आणि बाप गावच्या सावकाराच्या जमिनीचा सरकती होता. दिना बापाचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून तालमीचा शौकीन. आणि त्यामुळेच की काय डोक्याने जरा जडच. किल्लारीच्या भूकंपानंतर भोवतालच्या परिसराची एकूणच झालेली वाताहत, लागोपाठ पडत गेलेला दुष्काळ आणि राजकीय मागासलेपण या दुष्टचक्रात जी कांही सार्वत्रिक अवदशा झाली त्यामुळे हजारो माणसे देशोधडीला लागली. गांव सोडून पोटापाण्य़ासाठी शहराकडे धांवली. त्या सुमारास नाशिक पुणे परिसरात शहरविस्तारासाठी नव नवीन बांधकामे सुरु झाली. त्यात मग कारागिरीसाठी ही माणसे सामावत गेली. या सार्‍यांना कारागिरी येत होतीच असें नव्हे. पण पोटातल्या आगीने हातांनाही अक्कल दिली. कुणी गवंडी, कुणी सुतार, कुणी कॉन्‍क्रीट कामाचे सेन्‍टरिंग करणारे, कुणी अन्य कांही कामे शोधून पोट भरू लागले. ज्यांना हेही साधले नाही ती माणसे दिनासारखी रखवालदाराचे काम करू लागली. कौशीला दिनाच्या नांवाचं कुंकू ती पाळण्यात असतांनाच लागलं होतं. ती शहाणी सुरती झाली तशी या येड्या बागड्याचा संसार टुकीनं सांभाळू लागली. आत्ताही हा येडाबागडा ओठातून फुटू पहाणारं हसूं दाबून धरण्याचा प्रयत्न करीत मिष्किलपणे कौशीकडे पहात होता. काळीसांवळी असली तरी कौशी ठसठशीत होती. दिनाच्या जिवाची अस्तुरी होती.\n\" दात काडाया काय झालं\n\" काय न्हाई. ते पवर्‍याचं काय म्हनालीस\" दिनाचा बतावणी पाहून कौशीही हंसायच्या बेतात होती.\n\" उटा. चहाटाळपणा बास्‌ झाला. तो मुकाडदम कुटं घावतोय का बगा. न्हाईतर त्या बिल्ड्याचा बंगला गावांतच हाय म्हनं. बगा जाऊन एकदा.\"\nकौशीनं बिल्डरचा बिल्ड्या केलेला पाहून दिनाला पुन्हा हसूं फुटलं. पण आता तिच्या समोर अधिक वेळ काढणं शहाणपणाचं नव्हतं. मळालेले कपडे बदलून स्वच्छ कपड्यात खोपटा बाहेर पडणार तेवढ्यात सुशीनं खाटेखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढली आणि खालच्या एका पातळाच्या घडीत दडवलेली एक दहा रुपयाची बारीक घडी घातलेली नोट काढून दिनाच्या हातावर ठेवली. दिनाच्या डोळ्यात पाणी तरारलं. गेले दहा बारा दिवस घरात कसे काढले गेले ते त्याला माहिती होतं. कृष्णानं परवा बिस्किटाच्या पुड्यासाठीं हट्ट करून शेवटी कौशीच्या हाताचा फटका खाल्ला होता. आणि आता गावांत जातांना जवळ असावे म्हणून कौशीने बाजूला टाकलेले दहा रुपये दिनाच्या हाती ठेवले होते. त्या क्षणी कौशीला कवेत घ्यावं असं दिनाला वाटलं पण डोळ्यातलं पाणी लपवीत खालमानेने तो तडक बाहेर पडला.\nकच्ची वाट सरून वस्ती सुरू झाली तशी दिनाची नजर दिसलेल्या पहिल्या पानटपरीवर गेली. अजून चार फर्लांग चालायचं आहे, गुटक्याची एक पुडी चघळायला घ्यावी म्हणजे जरा तरतरी येईल म्हणून पाय तिकडे वळाले खरे. पण टपरीवर एका बाजूच्या काचेच्या कपाटांत बिस्किटाचे पुडे लावलेले पाहून दिनाची मान आपसूक खाली गेली आणि तसाच तो तरातरा चालायला लागला ते थेट मुकादमचे घर येईपर्य़ंत. मुकादम त्याची फटफटी फडक्याने पुसत होता. अंगावर ठेवणीतले कपडे होते. दिनाची नजर जरा पुढे गेली तर मुकादमाची बायकोही हातातल्या गोठ पाटल्या सांवरत इरकलीत उभी.जोडी कुठे बाहेर जायच्या तयारीत दिसत होती.\n कां रं हितं कशापायी येणं केलंस आन साईट कुनाला इच्यारून सोडलीस आन साईट कुनाला इच्यारून सोडलीस\" मुकादमानं एकदम सरबत्तीच लावली.\n\" न्हाई जी. साईट कशी सोडंन. पाच सा हप्ते झाले. कुनी काई आल्यालं न्हाई साईटवर. म्हून आलो.\"\n\" कुनी काई आलं न्हाई म्हन्‍जे साईट सध्या बंद ठेवलीया. बुकिंग न्हाई. साहेब बी वैष्णोदेवीला गेलेत. सध्या स्ल्याकच हाय.\"\n\" पर आमी काय करावं\n\" म्हंजी, सा हप्ते झालेत. हाजरी न्हाई मिळाली. लै तारांबळ व्हाय लागलीया. काय पैशे मिळतीन म्हणतांना आलो.\"\n\" कां कौशी कामाला जातीया ना\" मुकादम डोळा बारीक करीत म्हणाला. दिनाच्या कपाळाची शीर तडतडायला लागली. तरीही सांवरून म्हणाला,\n\" तिचं काय पुरतं पडायलं त्यांत जरा वल्ली सुक्की खायाला मिळतिया यवडंच.\"\n\" आन लेका, साईट बंद पडलीया तर साइटरवचा माल हाय की.\"\n\" काय डोळे वासून पहायलास रे ए शहाजोगा. साइटवरचं परचुटन भंगार, ढप्पे ढुप्पे वोपून किती मिळाले ते कां नाही सांगत\n\" काय बोलताय काय साहेब. कां गरीबाला बालंट लावतांय्‌\n\" तुज्या मायचा गरीब तुज्या काय पहिलाच साईट वाचमन पहालोयं कां मी.\"\n\" मुकादम, मी त्यातला न्हाई. काय गैरसमजूत करून घिऊ नका. आज लैच नड लागलीया. काय उचेल तरी द्या बापा.\"\n\" आज तर काई जमायचं न्हाई. साहेब बाहेर गेल्यात. माजं बी पेमेन्‍ट झाल्यालं न्हाई. म्होरल्या बुधवारी साईटवर येतो. तवा काय तरी बगू\"\nएवढं बोलून मुकादम फटफटीला किक मारून चालता झाला.\nदिना फटफटीने सोडलेल्या धुराच्या पुंजक्याकडे पहातच राहिला. दिना पाय ओढीत घराकडे चालायला लागला तेंव्हा रानात गेलेली गुरं परतायला लागली होती. मुकादम असा तिर्‍हाईतासारखा वागेल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. पाय पुढे चालत होते आणि मन मागे भरकटायला लागलं होतं. आठ वर्षांपूर्वी दिनाच्या गावांतून कामधंद्याच्या शोधात शहराची वाट धरलेल्या गरजू तरुणापैकी एक तरूण म्हणजे जालिंदर कुमावत. तसा जरा हिकमती स्वभावाचा. बाकी तरूण जो मिळेल तो कामधंदा, जमेल ते कसब यांत गर्क झाले. स्थानिक मजूरांपेक्षा कमी पैशात काम करूं लागले म्हणून स्थिरावले. पण तरीही शहरातला असलेला मजुरांचा तुटवडा जालिंदरने बरोबर हेरला आणि अवकळा झालेल्या विदर्भातल्या गांवा गांवाकडे चकरा मारून मजूर पुरविण्याचा धंदा करू लागला. शहरी भाषेत लेबर कॉन्‍ट्रॅक्टर आणि साध्या भाषेत मुकादम झाला. गरज संपली की आपणच आणलेल्या माणसांना वार्‍यावर सोडायचे आणि पुन्हा गांवाकडून गरजू कामगारांची फौज आणायची हे कत्रांटदारीतले कसबही त्याला आपसुकच साधले. मुकादम दिनाचा तसा दुसताच गांवकरी नव्हता तर कौशीच्या दूरचा नातेवाईक लागत होता. त्या नात्याने सुरुवातीला दिनाला भाऊजीही म्हणत असें. आणि त्यामुळेंच बहुदा दिनाला त्याने रखवालदाराची नौकरी दिली होती. साईटवर रहाण्याची मोफत सोय होते आहे आणि कौशीही सतत डोळ्यासमोर राहू शकते या दोन लोभापायी दिनाने रखवालदारी पत्करली होती. पण रखवालदारी पेक्षा गवंडी, सुतार, सेन्टारिंग फिटर असे कांही झालो असतो तर फार बरे झाले असते असे दिनाला वाटायला लागले. या कारागिरांना रोजीही चांगली मिळते, हप्त्याच्या शेवटी रोख मिळते आणि शिवाय बुधवारची सुटीही मिळते. रखवालदारासारखं चोवीस तास बांधून रहायला नको. कारागिरी काय, सहा वर्षं झाली कामाला लागून, बिगारी काम करता करता शिकतांही आले असतें. दिनाचं डोकं विचार करून करून थकलं आणि पाय चालून चालून. दिनाला त्याचंही फारसं कांही वाटलं नाही. कारण मुकादम इतरांच्या बाबतीत असाच वागलेला त्याच्या कानावर आलेलं होतं. पण सगळ्यात जीवघेणी जखम झाली होती ती मुकादमानं घेतलेल्या संशयानं. दिनाला तो वार फार खोलवर लागला. इतके दिवस इमानदारीने काम करूनही ही अशी संभावना व्हावी या विचाराने तो उबगला होता. आणि मग आपण चोर नसतांही चोर ठरवले जाणार असूं तर मग इमानदारी तरी कां करायची, या विचारापाशी दिना पुन्हा पुन्हा येत राहिला.\nनुसता ओढून घेतलेला दरवाजा ढकलून दिना घरांत शिरला तर कौशी उभ्या गुडघ्यावर हनुवटी टेकवून त्याची वाट बसलेली. कृष्णा बाजूच्या खाटेवर शांत झोपलेला. कौशी जेवणाची ताटं वाढत होती तोवर हातपाय धुऊन दिना तिच्या समोर येऊन बसला. कांही न बोलता मुकाट जेवला. त्याचा रागरंग पाहून कौशीही गप्पच राहिली. कौशी आवरासावर करीत होती तेंव्हाही तो शून्यात नजर लावूनच बसला होता.\n\" हं, काय झालं मुकाडदम भेटला\" अखेर कौशीने त्या शांततेला तडा दिलाच.\n\" उंद्याला बंदुबस्त व्हईन\"\n\" म्हंजी, म्हंजी काय लावलया उंद्याला बंदुबस्त व्हईन म्हनलं ना उंद्याला बंदुबस्त व्हईन म्हनलं ना\" आपण कां इतके करवादलो हे दिनालाही समजेना.\n\" अवो पर म्हंजी.......कसा आन्‌ यवडं चिरडायला काय झालं आन्‌ यवडं चिरडायला काय झालं\n\" आता काय बी इचारू नगंस. लै दमायला झालंय बग. उंद्याला तुला पैसं भेटतीन. डाळ,गूळ, हार, कडं सम्दं काय ते घेऊन यी.\"\nकौशीनं फणकार्‍यानं नाक मुरडलं आणि कृष्णाशेजारी जाऊन पडली. दिना लगेच झोपणार नव्हता. बांधकामाच्या जागेवर एक गस्त घालून येणार होता.\nआणि आज तर गस्तीला थोडा जास्तच वेळ लागणार होता. दिना कंदील आणि काठी घेऊन निघाला. आज त्याने चाव्यांचा जुडगाही बरोबर घेतला होता. एक नावापुरती गस्त घालून झाली तसा दिनानं हळूच आवाज न करतां बांधकाम साहित्याच्या गुदामाचं कुलुप उघडलं. एक रिकामी गोणी घेतली आणि शिल्लक राहिलेल्या दरवाज्याच्या बिजागर्‍या, कडी-कोयंडे, नळकामाचे सुटे भाग, आणखीही कांही लोखंडी सामान इत्यादि गोळा करून गोणीत भरायचा सपाटा सुरूं केला. अशा दोन गोण्या भरल्या. त्या त्याने उरापोटावर उचलून दाराच्या बाहेर नेउन ठेवल्या. दाराला पुन्हा कुलुप लावून बाहेर येऊन बसला. हाताच्या बाहीला कपाळावर आलेला घाम पुशीत तो पुढची योजना मनाशी ठरवूं लागला. उद्या पहांटे, अंधारातच तो या दोन गोण्या डोक्यावर घेऊन पुन्हा वस्तीकडे जाणार होता. याकूब भंगारवाला फार कांही लांब रहात नव्हता. पहांटच्या वेळेला याकूबकडे अशा मालाचा राबता असतोच हे दिनाला माहिती होते. दिनाच्या अंदाजाने या मालाचे वजन किमान चाळीस किलो तरी भरणार होते. याकूबने कांटा मारला तरी सात रुपयाच्या भावाने दोन अडीचशे रुपये नक्कीच मिळणार होते. कौशीला काय सांगायचं ते उद्याचं उद्या पाहू. सांगू मुकादमाकडून उचल आणली म्हणून. इतकं सारं मनाशी पक्कं करीत दिना घरापाशी पोहोचला आणि बाहेर अंगणात कौशीनं टाकलेल्या अंथरुणावर झोपी गेला.\nदुसरे दिवशी दिनाला जाग आली ती कौशीच्या आवाजाने. दचकून दिनाने नजरेच्या टाप्प्यातल्या इमारतीकडे पाहिलं. त्या दोन गोण्या सकाळच्या कोवळी उन्हं घेत होत्या. दिना दचकून उभाच राहिला.\n\" अवो ते कुरकळणी काका\"\n\" मी कामाला जाती ना त्या बंगल्यात. थितलं मालक\"\n\" इक्तं डोळ फाड फाडून कां बगायलाय म्हन्ते मी. कोन रावन आला न्हाई तुमच्या शितेला पळवायला\" कौशी डोळे चमकवीत हंसत होती.\n\" मस्करी सोड. कोन ते कायले आले व्हते ते बोल.\"\n जरा दमानं घ्या की.\"\n\" ते काका हैत ना. त्यांच्या घराच्या मांग पान्याच्या मीटराचं चेम्बर हुगडच हाय\"\n\" त्यांच्यात उंद्या तेंची ल्येक येनार हाय. माघारपनाला.\"\n\" तिची कच्ची बच्ची हैत. उगं खेळता खेळता येखांद पडन बिडन चेंबरात. म्हनतांना ते झाकाय पाहिजे.\"\n त्याला ढापा लावून देशान कां म्हून इचाराय आले हुते, काका.\"\n\" अगं पर ते गवंड्याचं काम हाय.\"\n कुबेरानं धाडला घोडा आन्‌ रावसाहेबांचा फाटका जोडा\"\n\" ये माजे आये काय समजंन असं बोल की.\"\n\" काय कीर्तन समजायचंय त्यांत. रखवालदारानं गवंड्याची थापी हातात घेतली तर काय पाप लागंन कां\n\" पर मला जमंन कां त्ये\n\" अवो निस्तं ढापं तर बसवायचंय. शिमिट बिमिट सम्दं सामान हाय थितं. तुमी करनार नसान तर मी करीन.\"\n मी करीन म्हनं. ते चूल लिपाय यवढं सोप्पं हाय काय\n\" तुमी चूल लिपा सोप्पी. मी ढापं लिपिते.\"\nकृष्णाचा आवाज आला तशी कौशी घरांत गेली. संभाषण अर्धवट राहिलं. पण दिना मनाशी विचार करू लागला. काय अवघड आहे गवंडी काम. कधी बिगारी म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली असती तर ते कामही शिकायला मिळाले असतेच. आज अनायसे काम करून पहायची वेळ आली आहे तर काय हरकत आहे करून बघायला. दिना तसाच गुदामाकडे. गेला इकडे तिकडे बघत गोण्या गुदामात टाकून दिल्या. तिथेच एका गवंड्याची राहिलेली हत्याराची पिशवी उचलली आणि खोपटाकडे परतला. अंघोळ उरकली आणि कुलकर्ण्यांच्या बंगल्याकडे गेला.\nढाप्याचं काम दिनाला फार कांही अवघड गेलं नाही. आणि मग ते काम चटक्यासरशी झाल्यानं कुलकर्णी काकांच्या शेजारच्या बंगल्याच्या अंगणात चार फरशा बसवायचंही काम दिनाला मिळालं. मध्ये एकदा घरी येऊन भाकरी खाऊन गेला तेवढाच काय तो खंड पडला. पण सायंकाळी दिना घरी परतला तेंव्हा दिडशे रुपयाच्या नोटा दिनाने कौशीच्या हातावर ठेवल्या. कौशीच्या डोळ्यात पाणी तरारलं. काल रात्रीही दिनाच्या नकळत जाऊन दिनाला गोण्या भरतांना गुपचुप पाहूनही कौशीचे डोळे डबडबले होतेच. पण आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता.\nभल्या सकाळी चुलीवर शिजलेल्या डाळीत कौशी गूळ हाटीत होती. त्याचा सुवास दरवळत होता. दिना गुढीची आणि गुढीच्या खाली पाटावर मांडलेल्या गवंडी कामाच्या नवीन अवजारांची पूजा करीत होता. मनांत एक संकल्प जागा झाला होता. जीवनाला एक नवी दिशा मिळाली होती.\nअत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे. नेमकं चित्र डोळ्यासमोर उभं केलंत\nअपमान व परिस्थितीच्या चटक्याने सत्याची कास धरून चालणारे मन क्षणभर विचलित झालेले पाहून देवही हलला. लागलीच आशेचा किरण, कष्टमार्गाची संधी दाखवली.:)भावले.\nकाल रात्रीही दिनाच्या नकळत जाऊन दिनाला गोण्या भरतांना गुपचुप पाहूनही कौशीचे डोळे डबडबले होतेच. पण आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता. यथार्थ. कथा आवडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/pdkv-recruitment/", "date_download": "2018-08-21T14:34:29Z", "digest": "sha1:RJLCNAR4XDSZUT6JSSAHZ3NHGE3RAIDP", "length": 12767, "nlines": 148, "source_domain": "majhinaukri.in", "title": "PDKV Recruitment 2018 - Akola PDKV Bharti 2018- www.pdkv.ac.in", "raw_content": "\n(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती [Reminder]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -2018 [414 जागा]\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती [Reminder]\nIBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 839 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(PDKV) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती\nसीनियर रिसर्च फेलो: 05 जागा\nकृषी सहाय्यक: 02 जागा\nप्रयोगशाळा सहाय्यक: 02 जागा\nकौशल्य सहाय्यक: 02 जागा\nपद क्र.1: M.Sc (कृषी)/ M.Sc (मायक्रोबायोलॉजी/बायोकेमेस्ट्री)\nपद क्र.2: B.Sc (कृषी)\nपद क्र.3: B.Sc (केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोकेमेस्ट्री)\nपद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी\nवयाची अट: 35 वर्षांपर्यंत [SC/ST/NT: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nथेट मुलाखत: 19 जानेवारी 2018 (10.00 AM)\nमुलाखतीचे ठिकाण: चेंबर ऑफ हेड, कृषी विज्ञान विभाग, डॉ.PDKV, अकोला\nPrevious परभणी शहर महानगरपालिकांतर्गत ‘फायरमन’ पदांची भरती\nNext (IIG) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ जीओमॅग्नेटिझम, मुंबई येथे विविध पदांची भरती [Expired]\n(ZP Palghar) पालघर जिल्हा परिषदेत ‘सहाय्यक शिक्षक’ पदांची भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\n(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\nधुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 413 जागांसाठी भरती\n(MTNL) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदांची भरती\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर\nजिल्हा न्यायालय भरती निकाल\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n» (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगाभरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल मेगा भरती\n» (NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n»UPSC – N.D.A. & N.A.(II) 2018 परीक्षा प्रवेशपत्र » इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट' भरती प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक टंकलेखक & कर सहाय्यक (पूर्व) परीक्षा 2018 निकाल\n» भारतीय सैन्य भरती ARO पुणे & ARO अहमदाबाद निकाल\n» (SID) महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग भरती परीक्षा सुधारित उत्तरतालिका\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\n» शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/woman-molested-rickshaw-thane-co-passenger-held-1073944.html", "date_download": "2018-08-21T14:23:49Z", "digest": "sha1:KB2FU3W3R3WZLJAPX62ADZK2HSCJ7A6H", "length": 6255, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "सहप्रवाशाकडून शेअर रिक्षात महिलेचा विनयभंग | 60SecondsNow", "raw_content": "\nसहप्रवाशाकडून शेअर रिक्षात महिलेचा विनयभंग\nमहाराष्ट्र - 12 days ago\nशेअर रिक्षातून घरी जात असताना सहप्रवाशाने एका 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघड झाली आहे. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. सागर डुंबरे (२९) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना ठाण्यातील गावदेवी मैदान ते चिरागनगरदरम्यान काल रात्री घडली. पीडिता काल रात्री साडे नऊ वाजता पीडित महिलेने गावदेवी मैदान इथून शेअर रिक्षा पकडली. तिला चिरागनगरला जायचे होती.\n'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 14 जून रोजी दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. त्याच शहीद औरंगजेबच्या वडिलांनी भारत-पाक शांततेसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपण एक पाऊल पुढे टाका आम्ही शंभर पावले टाकू असे आवाहनही केले आहे.\nAsian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक\nभारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने आशिया क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली आहे. दिव्याने 68 किलो वजनीगटात तैवानच्या चेन वेनलिंगला 10-0 असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. भारतासाठी हे आतापर्यंतचे चौथे कांस्यपदक आहे. काल भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकुण दहा पदकांची कमाई केली आहे.\nइराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट\nइराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्यात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/makar-sankranti-2018/", "date_download": "2018-08-21T14:40:57Z", "digest": "sha1:WEXNOEGFHZATSTA5EGSQAFSVSJXTJZLZ", "length": 29730, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Makar Sankranti 2018 News in Marathi | Makar Sankranti 2018 Live Updates in Marathi | मकर संक्रांती २०१८ बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nमकर संक्रांती २०१८ FOLLOW\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMakar Sankranti 2018kiteMumbaiमकर संक्रांती २०१८पतंगमुंबई\nओढावली ‘संक्रांत’ : नाशिकमध्ये शहरी भागात नायलॉन मांजाने घेतला गिधाडाचा बळी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसातपूर कॉलनीमधील रहिवासी असलेले प्रकाश मधुकर सांबरे यांच्या घराच्या गच्चीवर मृतावस्थेत गिधाड पडल्याचे रविवारी आढळून आले. ... Read More\nNashikwildlifeDeathkiteMakar Sankranti 2018नाशिकवन्यजीवमृत्यूपतंगमकर संक्रांती २०१८\nMakar Sankranti 2018 : ड्रायफ्रुट्स, टुटीफ्रुटी, सुक्या खोब-याचा लाडवांत वापर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमावा तीळ बोरिंडा, हनी तीळ बोरिंडा, तीळ मावा कतली, तीळ मावा बर्फी यासारख्या तिळगुळातील अनोख्या व्हरायटीजने खवय्यांचे लक्ष वेधले आहे. बाजारात पारंपरिक तीळगूळ आले असले तरी मिठाईच्या दुकानांत तिळगुळात आलेल्या व्हरायटीने खवय्यांना आकर्षित केले आहे. या व्ह ... Read More\nMakar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८\nदोन दिवस साजरी होणार मकरसंक्रांत; १७ वर्षांनंतर जुळून आला योग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n​​​​​​​लोणार : मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी सगळीकडे साजरी केली जाते; मात्र यावेळची मकरसंक्रांत विशेष असून, १७ वर्षांनंतर पौष रविवारी संक्रांत असा योग जुळून आला आहे. याआधी २00१ मध्ये हा योग आला होता. तसेच यावर्षी दोन दिवस मकरसंक्रांत साजरी केली ... Read More\nMakar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८\nMakar Sankranti 2018 : अभिनेत्री मयुरी वाघ सजली हलव्याच्या दागिन्यांनी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउत्सव गोडव्याचा : अभिनेत्री मयुरी वाघसोबत तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीनिमित्त खास गप्पा ... Read More\nMakar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८\nMakar Sankranti 2018 : पुण्यात रंगणार पतंग महोत्सव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमकर संक्रांतीच्या दिवसाची वाट खरंतर पतंगबाजीची मौज लुटण्यासाठी सर्वाधिक पाहिली जाते. पतंग उडवण्यापेक्षा पेंच लढवण्याचे मजा काही औरच असते. ... Read More\nMakar Sankranti 2018Puneमकर संक्रांती २०१८पुणे\nMakar Sankranti 2018 : मकर संक्रांतीला बनवले जातात हे 5 लज्जतदार गोड पदार्थ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. ... Read More\nMakar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८\nMakar Sankranti 2018 : मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारपेठा बहरल्या\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमकर संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारपेठा बहरल्या\nMakar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८\nMakar Sankranti 2018 : कोल्हापूर : पतंगांच्या रंगीबेरंगी दुनियेत रममाण होणारा अवलिया, कागदा ऐवजी परदेशी कापडी फोल्डींग पतंगांचा संग्रह\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगुजराथ, राजस्थान, दिल्ली, लखनौसह उत्तर भारतात विशेषत: उत्तरायणात येणारी मकर संक्रातीमध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात हा महोत्सव व्हावा. याकरीता प्रयत्नशील व पतंगांच्या रंगीबेरंगी दुनियेत रममाण होणारे शिवानंद तोडकर ... Read More\nMakar Sankranti 2018kolhapurमकर संक्रांती २०१८कोल्हापूर\nMakar Sankranti 2018 : दागिन्यांमध्ये उतरला संक्रांतीचा गोडवा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाहा घरच्या घरी कसे तयार कराल हलव्याचे दागिने. ... Read More\nMakar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/cricket/welcome-aditya-thackerays-akola-world-cup-winning-team/amp/", "date_download": "2018-08-21T14:40:55Z", "digest": "sha1:Q5FQ2V6KDLHZSFXSUOQNC3SWK7PSXWNG", "length": 3875, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Welcome to Aditya Thackeray's Akola in the World Cup winning team | विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघातील आदित्य ठाकरेचे अकोल्यामध्ये जल्लोषात स्वागत | Lokmat.com", "raw_content": "\nविश्‍वचषक विजेत्या भारतीय संघातील आदित्य ठाकरेचे अकोल्यामध्ये जल्लोषात स्वागत\nअकोला : विश्‍वचषक क्रिकेट १९ वर्षांआतील विजेत्या संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याचे शुक्रवारी गीतांजली एक्स्प्रेसने अकोल्यात स्वगृही आगमन झाले. रेल्वेस्थानकावर त्याचे अकोलेकरांनी जल्लोषात स्वागत केले. आदित्यच्या स्वागतासाठी अकोलेकर क्रिकेट खेळाडूंसह अन्य खेळाडूंनीही हजेरी लावली होती.\nभारत अव्वल असल्याचं पाचव्या सामन्यात सिद्धच झालं - अयाझ मेमन\nचौथ्या एकदिवसीय सामन्यातील पराभव भारतीय संघासाठी वेक अप कॉल - अयाझ मेमन\nलोकमत टॉप ५ - क्रिकेटमध्ये आता नवे नियम, खेळाडूंना गैरवर्तन पडणार महागात\nभारताच्या लेगस्पिनरसमोर ऑस्ट्रेलियाची उडाली दाणादाण - अयाझ मेमन\nश्रीलंकेचा पराभव करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंचं रिपोर्ट कार्ड\nकोण आहे हा कपील देवपेक्षाही फास्ट असलेला भारतीय बॉलर\n35 पेक्षा जास्त वयोगटाच्या खेळाडूंना फ्रेंचायजींची पसंती नाही - अय्याझ मेमन\nअफगाणिस्तानच्या राशिद खानवर लागलेली 9 कोटींची बोली आजच्या दिवसाचे वैशिष्टय - अय्याझ मेमन\nBirthday Special: राहुल द्रविडच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या पाच रोचक गोष्टी\n विश्वचषक जिंकून देणारा नोकरीच्या शोधात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-08-21T13:40:06Z", "digest": "sha1:ILG2TNDFYVNNHI6OICT3BROPNGNR52HH", "length": 6056, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← रघुवीर शंकर मुळगावकर\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते. आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१९:१०, २१ ऑगस्ट २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . छो विनायक दामोदर सावरकर‎; २३:१७ . . (+४०७)‎ . . ‎अरविंद धरेप्पा बगले (चर्चा | योगदान)‎ (→‎विनायक दामोदर सावरकरांची कामगिरी बद्दल महत्वाचे मुद्धे (1883-1966))\n(फरक | इति) . . छो विनायक दामोदर सावरकर‎; २३:१७ . . (+६२४)‎ . . ‎अरविंद धरेप्पा बगले (चर्चा | योगदान)‎ (→‎विनायक दामोदर सावरकरांची कामगिरी बद्दल महत्वाचे मुद्धे (1883-1966))\n(फरक | इति) . . छो विनायक दामोदर सावरकर‎; २३:१६ . . (+७११)‎ . . ‎अरविंद धरेप्पा बगले (चर्चा | योगदान)‎ (→‎विनायक दामोदर सावरकरांची कामगिरी बद्दल महत्वाचे मुद्धे (1883-1966))\n(फरक | इति) . . छो विनायक दामोदर सावरकर‎; २३:१६ . . (+६५६)‎ . . ‎अरविंद धरेप्पा बगले (चर्चा | योगदान)‎ (→‎विनायक दामोदर सावरकरांची कामगिरी बद्दल महत्वाचे मुद्धे (1883-1966))\n(फरक | इति) . . छो विनायक दामोदर सावरकर‎; २३:१५ . . (+१६९)‎ . . ‎अरविंद धरेप्पा बगले (चर्चा | योगदान)‎ (→‎हिंदू महासभेचे कार्य)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/video-replay-facility-instagram-54678", "date_download": "2018-08-21T15:02:42Z", "digest": "sha1:HTPZTAI7RJPQIOPC6GUNBGQBZNQNMWEP", "length": 11691, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video Replay facility on Instagram इन्स्टाग्रामवर व्हिडिओ रिप्लेची सोय | eSakal", "raw_content": "\nइन्स्टाग्रामवर व्हिडिओ रिप्लेची सोय\nशुक्रवार, 23 जून 2017\nलोकप्रिय फोटो शेअरिंग ऍप असलेल्या इन्स्टाग्रामवर युजर्सचे लाइव्ह व्हिडिओ इतर युजर्सना शेअर करता येणार आहेत. इन्स्टाग्राममधील स्टोरीज या फिचरमध्ये युजर्सना 24 तासांसाठी व्हिडिओ शेअर करता येतील. यापूर्वी युजर्सचे लाइव्ह प्रसारण संपल्यानंतर संबंधित व्हिडिओ अदृश्‍य होत असल्याने तो तातडीने पाहणे गरजेचे होते. मात्र, नव्या फिचरमुळे ही मर्यादा दूर झाली आहे.\nलोकप्रिय फोटो शेअरिंग ऍप असलेल्या इन्स्टाग्रामवर युजर्सचे लाइव्ह व्हिडिओ इतर युजर्सना शेअर करता येणार आहेत. इन्स्टाग्राममधील स्टोरीज या फिचरमध्ये युजर्सना 24 तासांसाठी व्हिडिओ शेअर करता येतील. यापूर्वी युजर्सचे लाइव्ह प्रसारण संपल्यानंतर संबंधित व्हिडिओ अदृश्‍य होत असल्याने तो तातडीने पाहणे गरजेचे होते. मात्र, नव्या फिचरमुळे ही मर्यादा दूर झाली आहे.\n\"\"आम्ही 21 जूनपासून लाइव्ह व्हिडिओचे रिप्ले शेअर करण्याचा पर्याय दिला असून, तुमच्या मित्रांना लाइव्ह व्हिडिओ पाहता न आल्यास तो नंतर सवडीने पाहता येईल,'' असे इन्स्टाग्रामने म्हटले आहे. यासाठी युजर्सना व्हिडिओ संपल्यावर तळाशी असलेल्या शेअर बटनवर टॅप करावे लागेल. त्यानंतर 24 तासांसाठी तो स्टोरीजमध्ये दिसेल. इन्स्टाग्राम स्टोरीजवरील युजर्सची संख्या 25 कोटींवर पोचली असून, एप्रिलपासून या संख्येत तब्बल पाच कोटींची भर पडली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीज हे फिचर कंपनीने मागील वर्षी उपलब्ध करून दिले होते. या फिचरद्वारे युजर्सना 24 तासांनंतर अदृश्‍य होणारी छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करण्याची सोय झाली आहे.\nनिर्देशांकांची उच्चांकी घोडदौड सुरूच\nसेन्सेक्‍सची त्रिशतकी झेप; निफ्टी ११,५०० अंशांवर मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत; तसेच डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया या पार्श्वभूमीवर...\nपदपथावर अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय\nपर्वती : लक्ष्मीनगर ते गजानन महाराज मठ माथापर्यंतचा पदपथ गायब झाला आहे. पर्वती गाव लक्ष्मीनगर येथे चाळीतील रहिवाशांनी दोन्ही बाजुच्या पदपथावर...\nगुलटेकडी मार्केट मध्ये पार्किंग समस्या\nगुलटेकडी मार्केट : येथे दररोज सर्व सामान्य लोकांकडून पार्किंगच्या नावाने प्रत्येकी गाडी मागे 5 रूपये घेतले जातात. गाडी लावायची सोय पण चिखलाने...\nवांद्रे येथे रिक्षाचालकांची मुजोरी जैसी थे; चक्क फुटपाथवरून रिक्षांचा प्रवास\nमुंबई : वांद्रे येथे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रिक्षाचालक चक्क फुटपाथवरून रिक्षा दामटतात. याकडे पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका दिसते. गेल्याच...\nतुम्हाला नियमितपणे रक्कम हवीय \nनिवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/oxygen/teamwork-harmons-teamwork-fitness-message/", "date_download": "2018-08-21T14:41:24Z", "digest": "sha1:TZ7AOWBWK3FBDMN5WAYMDJG7DF4LIWD4", "length": 30354, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Teamwork! Harmon'S Teamwork, Fitness Message | टीमवर्क! हार्मोन्सचं टीमवर्क, तंदुरुस्तीचा संदेश | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\n हार्मोन्सचं टीमवर्क, तंदुरुस्तीचा संदेश\nमानवी शरीरातील सर्व अवयव तसे स्वतंत्र काम करतात. एकमेकांच्या कामात लुडबूड करत नाही; पण असतं ते टीमवर्कच.\n- डॉ. यशपाल गोगटे\nमानवी शरीरातील सर्व अवयव तसे स्वतंत्र काम करतात. एकमेकांच्या कामात लुडबूड करत नाही; पण असतं ते टीमवर्कच. परस्परांवर काम अवलंबूनही असतं. टीमनं उत्तम काम करताना एकमेकांशी चांगला संवादही हवा. त्यासाठी माध्यम हवं. ते माध्यमही उत्तम हवं नाहीतर कम्युनिकेशनचे प्रश्न निर्माण होऊन कामावर परिणाम होतो. हे सारं जसं आपण अवतीभोवती पाहतो तेच आपल्या शरीर नावाच्या टीममध्येही चालतं. आणि अवयवांना संदेश पोहोचवण्याचं काम हे रासायनिक घटक करतात. तेच हार्मोन्स. ते मूलभूत संदेश वाहकाचं काम करतात. शरीरात एकोपा कायम ठेवतात.\nतो एकोपा कायम ठेवायचा तर हार्मोन्सचं काम चांगलं व्हायला हवं. त्यांची निर्मिती विशिष्ट ग्रंथींमध्ये होते. त्यांना अंर्तस्त्रावी ग्रंथी म्हणतात. शरीराची वाढ, विकास व चयापचय करणं हे त्यांचं काम. त्यासाठी हार्मोन्सची रक्तामध्ये असलेली ठरावीक मात्रा अतिशय महत्त्वाची ठरते. ते बिघडलं की आजार अटळ. शरीराचं विपरीत वर्तनही अटळ. आता हे हार्मोन्स किती आहेत, त्यांची संख्या किती हे मोजावं लागतं. हार्मोन्सचं रक्तामधील प्रमाण विशिष्ट असतं हे जरी खरं असलं तरी आजाराचं निदान केवळ संख्याशास्त्रावर आधारित नसतं. गुणात्मक तपासणीही करावी लागते. म्हणून तज्ज्ञ डॉक्टर अनेकदा रक्त चाचण्या करण्याचा सल्ला देतात. रिपोर्ट आल्यानंतर विशिष्ट हार्मोन्सचं प्रमाण बघून त्याचा आजाराशी असलेला संबंध काय, याचा अभ्यास करतात. मग आजाराचं निदान होतं.\nआजकाल होतं काय तरुण वयात केवळ जाहिरातींना भुलून झटकेपट उपचार करून घेण्याचा कल दिसतो. त्यातून काहीजण स्वत:च रक्ताच्या चाचण्याही करुन घेतात. त्यानं घोळ वाढतो. मात्र काही हार्मोनल घोळ आहे अशी शंका असेल तर योग्य डॉक्टरकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानं हार्मोन्सची केलेली तपासणी स्वस्त व श्रेयस्कर ठरते.\nहार्मोन्सची रक्त चाचणी कधी\nहार्मोन्सच्या चाचण्या योग्य लॅबमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. संबंधित अवयवातील हार्मोन्सचे प्रमाण मोजण्यासाठी त्यानुसार लाळ, रक्त, किंवा मूत्र याची तपासणी करावी लागते. रक्तामधील वेगवेगळे घटक जसे की सिरम व प्लास्मा यामध्येही मोजमाप होत असते. त्यामुळे रक्त तपासणीच्या आधी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करायला हवे. रक्त तपासणी करताना वेळेचं पालन करणंही महत्त्वाचं असतं. हार्मोन्सचे प्रमाण जैविक घड्याळानुसार सक्रिय असतं. उदाहरणार्थ- पुरु षार्थाचे हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन हे रक्तामध्ये सकाळी उठल्यानंतर ७ च्या सुमारास सर्वात सक्रिय असतं. त्यामुळे वेळा पाळणं महत्त्वाचं.\nमिथीला पारकरची फॅशनेबल गाठ हा कुठला फॅशनचा नवीन ट्रेण्ड\n तुलनेनं लवकर वयात आलात\nएकटेपणाच्या वाटेवर सहवासाचा ‘चाफा’ फुलतो तेव्हा.\nप्रिय, मी जे सांगतेय, ते पोहोचेल ना तुझ्यापर्यंत \nइंजिनिअर झाला आणि थेट आदिवासी भागात काम करायला गेला.\nमुंबईनं भारतीय व्हायला शिकवलं\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/kirit-somayya-has-wrongly-predicted-wrongly-that-congress-wil-go-with-shiv-sena-274135.html", "date_download": "2018-08-21T14:42:21Z", "digest": "sha1:NHTHICCS3UI6U4EFUCA3UXAFJSCUMUWH", "length": 13179, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरातमध्ये शिवसेना-काँग्रेस युती हा सोमय्यांचा जावईशोध-भाई जगताप", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nगुजरातमध्ये शिवसेना-काँग्रेस युती हा सोमय्यांचा जावईशोध-भाई जगताप\nगुजरातमध्ये काँग्रेस 75 ते 80 सिट येतील, गुजरातमध्ये काँगेस ची सत्ता येऊ शकते असा दावा ही भाई जगताप यांनी केला आहे.\nदापोली,12 नोव्हेंबर: केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपासोबत असताना गुजरात निवडणुकित शिवसेनेची काँग्रेस सोबत छुपी युती असल्याचे बोलणे हा मोठा विनोद आहे असं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलंय. किरीट सोमय्या यांचा हा जावई शोध असल्याचं ते म्हणाले.\nगुजरात निवडणुकीत शिवसेना काँग्रेसची छुपी असल्याचं वक्तव्य भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केलं होतं . गुजरात निवडणुकीत शिवसेना काँग्रेसची छुपी असल्याचं वक्तव्य भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केलं होतं. तसंच या निवडणुकांनंतर शिवसेनेची केविलवाणी परिस्थिती होईल असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी टीका केलीय. गुजरातमध्ये शिवसेनेची ताकद नाही. असं सांगत आमचा सोशल इंजिनीअरिंग फॉर्म्यूला विजय होईल, गुजरातमध्ये काँग्रेस 75 ते 80 सिट येतील, गुजरातमध्ये काँगेस ची सत्ता येऊ शकते असा दावा ही भाई जगताप यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे कॉंग्रेस मेळावा निमित्त आले होते.\nआता खरंच काँग्रेसचं सोशल इंजिनिअरिंग चालतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nविशेष : 'केरळ'सारखा महाप्रलय पिंपरी चिंचवडच्या वेशीवर \nप्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-agitation-maratha-reservation-133795", "date_download": "2018-08-21T14:42:32Z", "digest": "sha1:3YZIENPWUCFQ66ADPEFXIS6Y4MXHUTTG", "length": 12921, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News agitation for Maratha Reservation #MarathaKrantiMorcha सिंधुदुर्गात कडकडीत बंद | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha सिंधुदुर्गात कडकडीत बंद\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nसिंधुदुर्ग - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गातून आज मराठा एकवटला. शहरांसह ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला. सर्वच प्रमुख रस्ते टायर पेटवून आणि झाडे तोडून बंद करण्यात आले.\nसिंधुदुर्ग - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गातून आज मराठा एकवटला. शहरांसह ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला. सर्वच प्रमुख रस्ते टायर पेटवून आणि झाडे तोडून बंद करण्यात आले.\nतालुक्‍याची ठिकाणे आणि प्रमुख शहरात उत्स्फूर्त मोर्चे निघाले. मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे आंदोलकांवर लाठीमार झाला. त्यानंतर पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिस कर्मचाऱ्याचे अनुद्‌गार आणि पोलिस अधीक्षकांनी दिलेला इशारा यामुळे आंदोलन चिघळण्याची स्थिती होती.\nजिल्ह्यातील एसटी बससेवा आणि खासगी वाहतूक बंद असल्याने प्रवासी आणि नागरिकांचे हाल झाले. शाळा, महाविद्यालये देखील बंद होती. कडकडीत बंद असल्याने जीवनावश्‍यक वस्तूंसाठी नागरिकांची कोंडी झाली. सायंकाळी पाच नंतर दुकाने, हॉटेल्स काही प्रमाणात सुरू झाल्याने दिलासा मिळाला.\nकाल (ता. २५) मध्यरात्रीपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा भडका उडाला होता. पहाटेपासूनच ठिकठिकाणी टायर पेटवून, झाडे तोडून रस्ते बंद करण्यात आल्याने देवगड तालुक्‍यासह अनेक गावांतील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी दहापासून जिल्ह्यात सर्वत्र मराठा समाजातर्फे ‘एक मराठा लाख मराठा’ अशी हाक देत निषेध मोर्चा काढण्यात आले. यात मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.\nदिवसभरात खारेपाटण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा, देवगड, वैभववाडीसह कनेडी, वागदे, फोंडाघाट, नांदगाव, शिरगाव, आचरा येथे ठिय्या आंदोलन, रास्ता रोको केला जात होता. सातत्याने टायर पेटवून, झाडे तोडून रस्ते बंद केले जात होते. पेटते टायर आणि रस्त्यावरील अडथळे बाजूला करताना पोलिस यंत्रणेची धावपळ उडत होती. कुडाळमधील युवकावर लाठीमार झाल्याने जिल्ह्यातील वातावरण तंग झाले. पोलिस निरीक्षकांनी दिलगिरी व्यक्‍त केल्यानंतर तणाव निवळला.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/opd-load-trainee-doctor-135064", "date_download": "2018-08-21T14:42:07Z", "digest": "sha1:576TMMDQO4TDUMU3LQZP3KGQD33QESGI", "length": 14899, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "OPD load on the trainee doctor शिकाऊ डॉक्‍टरांवरच \"ओपीडी'चा भार | eSakal", "raw_content": "\nशिकाऊ डॉक्‍टरांवरच \"ओपीडी'चा भार\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nकायाकल्प योजनेत राज्यात पहिला क्रमांक मिळविणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची अवस्था दयनीय होत चालली आहे. जिल्ह्यातील सामान्य रुग्णांच्या आरोग्याची संजीवनी असलेल्या या रुग्णालयातील कामाचा व सुविधांचा दर्जा सुधारणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी रुग्णालयातील समस्यांचा वेध घेणारी लेखमाला आजपासून...\nसातारा - बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. सकाळ आणि सायंकाळ दोन्ही वेळेला होणाऱ्या ओपीडीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काटेकोर नियंत्रण राहिले तरच, या विभागात सामान्य रुग्णांना चांगल्या सुविधा मिळू शकतात.\nदररोज एक हजारांहून जास्त लोक जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येतात. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध भागांतून येणाऱ्या रुग्णांचा समावेश असतो. पूर्वी केवळ सकाळच्या कालावधीतच बाह्यरुग्ण विभाग सुरू होता. लांबून येणाऱ्या रुग्णांना तसेच सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येत नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन सायंकाळी चार ते सहा या वेळेतही बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय आघाडी शासनाने घेतला. डॉ. सुरेश जगदाळे हे जिल्हा शल्यचिकित्सक असताना हा निर्णय झाला होता. त्यांच्या कार्यकाळात काही अपवाद वगळता हा विभाग दोन्ही वेळेला व्यवस्थित सुरू होता. या विभागाच्या कार्यपद्धतीतही त्यांनी सुधारणा केल्या होत्या. मात्र, त्यांच्या बदलीनंतर या विभागात विस्कळितपणा आला. तो संपूर्ण कार्यकाळात डॉ. श्रीकांत भोई यांना व्यवस्थित करता आला नाही.\nबहुतांश बाह्यरुग्ण विभागात फार थोडावेळ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पाहायला मिळतात. उशिरा यायचे, थोडा वेळ थांबायचे आणि बाहेरचा रस्ता धरायचा, असा अनेकांचा शिरस्ता. बहुतांश वेळा शिकाऊ डॉक्‍टरांवर बाह्यरुग्ण विभागाचा भार पडलेला दिसतो. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे योग्य निदान होईल की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. ठरलेली औषधे चिठ्ठीवर टाकायची की बोलव दुसरा, असा प्रकार सुरू असतो. काही तपासण्या करायला सांगितल्या तर औषधे मिळतील का असा प्रश्‍न. कारण तपासण्या करून येईपर्यंत वैद्यकीय अधिकारी जागेवर सापडेलच याची श्‍वाश्‍वती नसते. सायंकाळी तर, अनेक जण हजेरी पुरतेच येताना दिसतात. चारची ओपीडीची वेळ असताना काही महाशय पाच वाजता रुग्णालयाला पाय लावतात. सव्वापाच, साडेपाचला त्यांनी परतीचा मार्ग धरलेला असतो. त्यामुळे लांबून असलेल्या रुग्णांची निराशा होते. अनेकदा तर, सायंकाळी कशाला येता, सकाळी यायचे ना... असा सल्ला रुग्णाला दिला जातो.\nदैनंदिन नियोजनाचे काम कोणाचे\nजिल्हा रुग्णालयाच्या दैनंदिन नियोजनाचे काम अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाहायचे की जिल्हा शल्यचिकित्सकांनी, या वादातच अडीच वर्षे निघून गेली. वैद्यकीय अधिकारी ऐकत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करा म्हटले तर, जिल्हा शल्यचिकित्सक ती करत नाहीत. ठोस भूमिका नसल्याने सर्वांचे फावते, असा युक्तिवाद अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक कायम करत राहिले. मात्र, या दोघांना बाह्यरुग्ण विभागात सुसूत्रता आणण्यात शेवटपर्यंत यश आले नाही.\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nKerala Floods: अनिवासी भारतीयाने केली केरळला तब्बल 50 कोटींची मदत\nकोची : सध्या अबुधाबीत राहणाऱ्या पण मूळ भारतीय असणाऱ्या डॉ. शमशीर यांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी तब्बल 50 कोटींची मदत केली आहे. डॉ. शमशीर वायालील हे...\nभामटे सुसाट; फसणारे आतबट्ट्यात...\nकोल्हापूर - ‘तुमच्या मुलाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो, कमी व्याजदराने सहज गृहकर्ज देतो, अल्पावधीत रक्कम दामदुप्पटसह मोफत आरोग्य सुविधा देतो...\nनियमित सेवा दिली तरच मिळते मानधन\nकोल्हापूर - गावात कोणत्या घरात गरोदर माता आहे ती शोधायची, चार-पाच किलोमीटरची रोज पायपीट करीत संबंधित गरोदर मातेची नोंद घेऊन तिला नियमित उपचार...\nमुंबई - राज्यात द्राक्षापासून तयार होणाऱ्या वाइन उद्योगाला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने 118 कोटी रुपयांचे उत्पादनशुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3744", "date_download": "2018-08-21T13:51:09Z", "digest": "sha1:JSGOYLRS3ETBG3QVSPJLJYZLX337EUS3", "length": 42336, "nlines": 103, "source_domain": "mr.upakram.org", "title": "शिक्षण संस्थांचे ध्रुवीकरण आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशिक्षण संस्थांचे ध्रुवीकरण आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nमाझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या एका सर्वसाधारण शाळेमधून झाले. आमच्या वर्गात सधन म्हणता येतील अशी मुले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असावीत. बहुतेक मुले कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा गरीब घरांमधली होती. माझ्यासारखी वरिष्ठ मध्यम वर्गातील मुलेही वर्गात थोडीच होती. बहुतेक मुले, पुणे शहरातील जुन्या वाड्यांमधील एक किंवा दोन खणांच्या बिर्‍हाडात भाड्याने रहात असलेल्या कुटुंबातील होती. काही जण तर अगदी ग़ोठ्यांलगत असलेल्या एखाद्याच खोलीत रहाणार्‍या गरीब घरांतील सुद्धा होती. माझ्या एका मित्राची आई उदबत्या वळून कुटुंबाला हातभार लावत असल्याचे मला चांगले स्मरते आहे. वर्गात असलेल्या चाळीस पन्नास मुलांच्या पालकांच्या आर्थिक स्थिती मधली ही तफावत मला आज जाणवते आहे. त्या वेळेस ती कधीच जाणवली नव्हती. जुन्या वाड्यातील एका खणाच्या खोलीत रहाणार्‍या वर्गमित्राच्या घरी जाताना कधी संकोच वाटल्याचे मला आठवत नाही. घरच्या आर्थिक परिस्थिती मधला फरक शाळेत गेल्यावर कधी जाणवलाच नाही याला बहुदा दोन तीन कारणे असावीत.\nएकतर शाळेचा गणवेश म्हणजे पांढरा हाफ शर्ट व खाकी चड्डी हा असे. शाळा मुलांची असल्याने फॅशन हा शब्दही आमच्या ज्ञान कोषात नव्हता. बहुतेकांच्या डोक्यावरचे केस अलीकडे क्रू कट म्हणतात त्या धर्तीवर कापलेले असत. असे केस कापल्याने केश कर्तनावरचा खर्च शक्य तेवढ्या लांबणीवर टाकता येईल हा विचार या कट मागे असावा. पायात पादत्राण म्हणजे चप्पल किंवा जास्तीत जास्त सॅन्डल. बूटांची वगैरे फॅशन त्या वेळेस फारशा कोणाला परवडण्यासारखी नव्हतीच. या शिवाय शाळेत न्यायच्या डब्यात पोळी-भाजी हाच मेन्यू सर्वांचा असे. ग्राऊंडवर सगळे खेळ अनवाणीच खेळले जात. आता या अशा सगळ्या परिस्थितीत हा गरिबाघरचा किंवा हा सधन कुटुंबातील असा काही भेद दिसतच नसे. त्याच प्रमाणे तेंव्हा अगदी टोकाची परिस्थिती असल्याशिवाय पालकांना शाळेत बोलावत नसत. त्यामुळे याचे वडील सायकल वरून आले, त्याचे फटफटी वरून, हे समजण्यासही वाव नसे. तसेच बडी असल्यामुळे एकाची आई फॅशन करते तर दुसर्‍याची अगदी साधी सुधी राहते असाही काही भेद-भाव नसे. थोडक्यात म्हणजे वर्गात अनेक प्रकारच्या आर्थिक स्थितीतील मुले असल्याची जाणीव आम्हाला तरी कधी शाळेत असताना झाली नाही.\nहे सगळे भारूड आज मनात येते आहे ते नवीनच मंजूर झालेला शिक्षण हक्क कायदा व त्या कायद्याची सुलभ अंमलबजावणी व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने, सरकारी मदत घेणार्‍या किंवा न घेणार्‍या अशा सर्व शाळांमध्ये 25टक्के तरी मुले ही समाजाच्या दुर्बल घटकातील असलीच पाहिजेत, या स्वरूपाच्या काढलेल्या एका आदेशामुळे. मी शाळेत असताना समाजाच्या सर्व स्तरांमधील मुले एकाच शाळेत जात. त्यामुळे 25काय, 50टक्के मुले सुद्धा समाजाच्या दुर्बल घटकांतीलच बहुदा शाळेत असण्याची शक्यता मला वाटते आहे. मग आताच असे काय झाले आहे की ज्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हा आदेश काढण्याची जरूरी भासते आहे\nयाचे एक प्रमुख कारण म्हणजे समाजातील स्तरांचे आर्थिक परिस्थितीनुसार होत चाललेले, अधिक अधिक धृवीकरण, हे आहे असे मला वाटते. हे धृवीकरण तीव्र होत असण्याची कारणे तर इतकी भिन्न आणि परस्पराविरोधी आहेत की या विरोधी कारणांनी धृवीकरणाची प्रक्रिया मात्र अधिक तीव्रच कशी होत चालली आहे हे अभ्यासणे मला मोठे रोचक वाटते आहे.\nसमाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय मिळावा म्हणून भारतातील मध्यवर्ती व राज्य शासनांनी आरक्षणाचे अनेक कायदे केले आहेत. दुर्बल किंवा वंचित घटकांना याचा फायदा जरूर मिळाला आहे पण या आरक्षणामुळे समाजातील सबळ घटकांपुढे असणार्‍या संधींमध्ये एकदम घट झाली आहे. उदाहरणार्थ आपण अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागांची परिस्थिती पाहू. या जागांवर आरक्षण आल्यामुळे सबळ घटकाला उपलब्ध असलेल्या जागा कमी झाल्या. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाला प्रचंड मागणी व शिक्षण देणार्‍या संस्था कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा फायदा घेत काही नेते मंडळींनी खाजगी अभियांत्रिकी कॉलेजे काढण्यास सुरूवात केली. या कॉलेजात विद्यार्थ्यांस द्यावे लागणारे शुल्क एवढे अफाट ठेवण्यात आले की या संस्था समाजातील फक्त सबळ घटकांच्यासाठीच आहेत असे दिसू लागले आहे. म्हणजे सरकारी अभियांत्रिकी संस्था आरक्षित घटकांसाठी, तर खाजगी संस्था सबळ घटकांसाठी, असे एक नवीन वर्गीकरणच झाले आहे. अभियांत्रिकी संस्थांमध्ये जे घडले आहे ते शिशू शाळांपासून सर्व शिक्षण संस्थांमध्ये घडते आहे.\nमाझ्या पिढीमध्ये शिक्षणाचे सर्वसाधारण माध्यम मराठी हेच होते. समाजाचे दुर्बल घटक, सबळ घटक हे सर्व मराठी माध्यमातूनच शिक्षण घेत. मराठीतून शिकलेल्या माझ्या परिचितांनी सर्व क्षेत्रांतील मानाची स्थाने भूषविली आहेत. परंतु 1970च्या नंतर परिस्थिती बदलली. जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, यासारख्या कारणांनी, समाजातील सबळ घटकांना असे वाटू लागले की आपल्याला उज्वल भविष्य प्राप्त करून घ्यायचे असले तर यापुढे मराठी शिक्षण फारसे उपयुक्त ठरणार नाही. त्यामुळे सबळ घटकांमध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेणे ही गोष्ट अनिवार्य होत गेली. परिणामी समाजातील दुर्बल घटक मराठी शाळेत व आपले अलग अस्तित्व ठेवण्यास उत्सुक असलेल्या सबळ घटकातील मुले, इंग्रजी शाळेत असे वर्गीकरण सुरू झाले.\nगेल्या काही वर्षात सबळ घटकांच्या या इंग्रजीमधून शिक्षण देणार्‍या संस्थात, पालकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणखीनच उप-वर्गीकरण झाले आहे. अती श्रीमंत मुलांसाठी असलेल्या शाळांपासून ते मध्यमवर्गीय मुलांसाठीच्या शाळा, अशा निरनिराळ्या प्रकारच्या इंग्रजी शाळा निर्माण झाल्या आहेत. या संस्थांचे, मुलांच्या आर्थिक परिस्थितीनुसार वर्गीकरण झालेले असल्याने, शाळांच्या शुल्कात असलेला आश्चर्यकारी फरक, या प्रत्येक शाळेतील व्यवस्थापन पद्धती, शालान्त परिक्षा घेणारी संस्था, शाळेतील वातावरण, सहलीची ठिकाणे यातही प्रचंड भिन्नता आली आहे. उदाहरण द्यायचे असले तर दर सहामाहीला या शाळा 6लक्ष रुपयांपासून ते 25000 रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क आकारत आहेत. काही शाळा पंचतारांकित हॉटेलांसारख्या वातानुकुलित सुद्धा आहेत तर काहींमध्ये पंख्यांचाही अभाव आहे. काही शाळा परदेशात सुद्धा मुलांच्या सहली नेत आहेत.\nशिक्षण क्षेत्रातील या धृवीकरणाचा परिणाम म्हणजे श्रीमंतांसाठी असलेल्या इंग्रजी शाळा या अतिशय Elitist, अलग किंवा Exclusive होत चाललेल्या आहेत. त्या शाळेत शिकणार्‍या मुलांशी जर आर्थिक समता असली तरच या शाळेचा विचार करा असा स्पष्ट संदेश या शाळा इच्छुक पालकांना देत आहेत असे दिसते. मागच्या वर्षी आमच्या शाळेतील बॅचच्या मुलांचे एक माजी विद्यार्थी संमेलन आम्ही भरवले होते. त्या वेळेस शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापकांनी आता शाळेत असणारे विद्यार्थी फक्त समाजाच्या कनिष्ठ गटातूनच येत असल्याची खंत आम्हाला बोलून दाखवली होती. आमच्या शाळेने आता मराठी माध्यमाचीच पण सरकारी मदत न घेणारी अशी दुसरी समांतर शाळाच आता आर्थिक दृष्ट्या जास्त सबळ पण मराठीतून शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी काढली आहे. अर्थात असे विद्यार्थी फारच विरळा आहेत ही गोष्ट मात्र तितकीच सत्य आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आर्थिक वर्गीकरण झालेल्या शिक्षण क्षेत्रातील या संस्थांची मोठीच पंचाईत होणार आहे याबाबत माझ्या मनात तरी काही शंका नाही. पुढे येणार्‍या अडचणींमध्ये, आर्थिक अडचण तर आहेच. प्रवेश दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे राज्य शासन या संस्थांना दहा ते पंधरा हजार एवढी रक्कम बहुदा देईल. परंतु या शाळा, विद्यार्थ्यांकडून घेत असलेले शुल्क व ही रक्कम यात असलेला फरक इतर विद्यार्थ्यांचे शुल्क वाढ्वून या संस्थांना बहुदा भरून काढावा लागेल.\nआर्थिक अडचणीचे निराकरण जरी करता आले तरी या शाळांची सर्वात मोठी अडचण या दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिल्यावर या शाळांची अलगता ( Exclusivity or Elitist nature) कशी टिकवता येईल ही आहे. केवळ या अलगतेमुळे या शाळा एवढे भले थोरले शुल्क आज आकारू शकत आहेत. त्याच प्रमाणे या शाळेत शिकत असलेले इतर विद्यार्थी व दुर्बल घटकातील विद्यार्थी यात समता कशी राखली जाईल, वर्गात व शाळेत दोन गट पडणार नाहीत याची काळजी या शाळा कशा घेणार आहेत हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पालकांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे शाळांचे झालेले वर्गीकरण सौम्य होऊन त्यांच्यातील भिन्नता जर कमी होऊ शकली तर या क्षेत्रात अतिशय आवश्यक अशी एक सुधारणा होऊ शकेल असे मला वाटते.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पालकांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे शाळांचे झालेले वर्गीकरण सौम्य होऊन त्यांच्यातील भिन्नता जर कमी होऊ शकली तर या क्षेत्रात अतिशय आवश्यक अशी एक सुधारणा होऊ शकेल असे मला वाटते.\nशाळा आणि कॉलेजांत असणारा थोडासा फरक येथे नमूद करावासा वाटतो. शाळांवर शिक्षक आणि कार्यकारी समिती यांचा अंकुश थोडा जास्त असतो. कसा त्याचे एक उदाहरण देते.\nगेल्यावर्षी तात्पुरत्या काळासाठी परदेशात राहणार्‍या माझ्या भावाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मुलाला पहिलीत ऍडमिशन मिळण्यास बराच त्रास झाला. शेवटी सहामाही सुमारे ७५००० फी असलेल्या शाळेत दाखला मिळाला. अर्थातच, तेवढा खर्च करण्याची त्यांची तयारी होती ही गोष्ट वेगळी परंतु शक्य असते तर एवढा खर्च केला नसता हाही भाग आहेच.\nबरं, शाळेत दाखला मिळाल्यावर शाळेने वेगवेगळी फर्माने सोडण्यास सुरुवात केली. युनिफॉर्म आम्ही सांगतो त्या दुकानातूनच घ्यायचे. यांत बुटांच्या सॉक्सचाही समावेश होता कारण त्या सॉक्सवर शाळेचे बोधचिन्ह होते. तो सर्व खर्च काही शाळेच्या फीमध्ये समाविष्ट नाही. त्यानंतर, स्कूल सप्लाइजची भली मोठी यादी देण्यात आली. पालकांना मूग गिळून गप्प बसण्यावाचून पर्यायच नव्हता. हल्ली शाळा बाहेर आमच्यावर टीका केल्यास तुमच्या पाल्याचा दाखला रद्द करू अशी धमकीही देतात. असो.\nशाळा सुरु झाल्यावर पहिल्याच आठवड्यात टिचरने फर्मान सोडले की अमुक दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून यायचे आहे. वेशभूषा या समाजातील विविध कार्य करणार्‍या मंडळींच्या होत्या. जसे, डॉक्टर, नर्स, सैनिक, पोलिस इ. यासाठी योग्य ड्रेस आणायचा होता. आता असा ड्रेस घरी नव्हता. मग कोणातरी मुलाच्या आईने सांगितले की अंधेरीला \"छोटू ड्रेसवाला\"कडे असे ड्रेस भाड्याने मिळतात. मग माझ्या वहिनीची आणि माझी स्वारी अंधेरीला गेली. रिक्षाचा जाण्यायेण्याचा खर्च १६० आणि ड्रेसचा एक दिवसाचा खर्च १५० असे मिळून तो ड्रेस आणणे आणि पुन्हा पोचता करणे यासाठी सुमारे ६०० रु. खर्च झाले. त्याच्या पुढच्या आठवड्यात टिचरचा बर्थडे होता. त्यासाठी गिफ्ट खरेदी करून पाठवावे लागले. त्याच्यापुढे मी अमेरिकेत परतल्याने केवळ हा प्रकार पाहून माझ्या डोक्याला झालेला ताप बंद झाला.\nमाझ्यामते कॉलेजांत असा अंकुश थोडा कमी असतो.\nपण तिथे \"पीअर प्रेशर\" नावाचा भयंकर प्रकार असतो. बेताची परिस्थिती असणार्‍या माझ्या एका वर्गमैत्रिणीच्या डोक्यात काय शिरले म्हणून तिने १० वी नंतर के.सी. कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे ठरवले. तिचे टक्के उत्तम असल्याने तिला ऍडमिशन मिळणे सहजशक्य होतेच पण तिला अनेकांनी समजावले की के.सी., जयहिंद ही आपल्या आवाक्या बाहेरची कॉलेजे आहेत. असो. कॉलेजात गेल्यावर काही काळात या मुलीत आमूलाग्र बदल घडल्याचे दिसले. तिचे राहणे, कपडे, बोलणे यांत जमीनआस्मानाचा फरक पडला होता. तिने सर्व शाळामित्रांशी संबंधही तोडून टाकले. काही काळाने असे कळले की ही मुलगी डिप्रेशनमध्ये गेली असून तिने कॉलेज बदलून उपनगरातील साधेसे कॉलेज जॉइन केले आहे पण तिने तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींशी मैत्री तोडली ती मात्र कायमची. शाळेच्या रियुनियनसाठीही तिने येत नाही असे कळवले असे ऐकते.\nसांगण्याचा उद्देश असा की सरकार ऍडमिशनसाठी मदत करेल परंतु पुढली पैशांची भुते उभी करणे अशक्य असते तेव्हा मैत्री असो की शिक्षण अंथरुण पाहून हातपाय पसरणे उत्तम.\nबाकी, लेख आणि मांडणी फारच आवडली.\nएक बातमी व त्या बातमीमुळे ढवळून गेलेल्या आठवणी व भिन्न काळातील जनतेची शिक्शणाबाबतची मानसिकता ह्या सर्व बाबी सुंदर सादरीकरणातून लेखात मांडल्या आहेत.\nचांगला विषय आणि लेख\nचांगला विषय आणि लेख. जागा राखून ठेवतो आहे.\nहेच शाळेचे वातावरण आम्ही अनुभवले. गरीबी माणसाला खूप काही शिकवते. शाळा सुरु होण्यापूर्वी घरुन एक खाकी चड्डी-पांढरा शर्ट मिळे. आधीच्या वर्षीचा जुना गणवेश आणि हा नवा यावर वर्ष काढत असू. पावसाळ्यात कपडे वाळत नसत त्यामुळे रंगीत शर्ट घालून जात असू. गणवेश तपासणारे मास्तर दयाळू असले तर सोडून देत, पण खडूस असले तर हातावर पाच छड्या बसत. ते नेहमीचेच झाले होते.\nपुस्तके नवीकोरी आणणे शक्य नसे. गल्लीतील वरच्या इयत्तेत गेलेल्याची पुस्तके निम्म्या किमतीत आणून वापरायचो. अनेक ज्ञातिसंस्था विद्यार्थ्यांना अल्पशी मदत पाठवत त्याच्या वर्तमानपत्रातजाहिराती बघून अर्ज करणे हा आमचा मे-जून मधील उद्योग. त्या पैशांमध्ये शैक्षणिक साहित्य विकत घेता येत असे.\nइयत्ता सातवीपर्यंत भाकरी-भाजी किंवा भाकरी-तेलचटणी हाच डबा असे. नंतर इतरांचे बघून रोज पोळीचा हट्ट धरला. प्रेमस्वरुप आईने तो पुरवला. आजच्यासारखे पावभाजी, वडापाव, पिझ्झा हे त्याकाळात नव्हते. इडली आणि डोसा या पदार्थांचे अप्रूप असे. दारावर येणार्‍या घंटीवाल्या गाडीवरुन २५ पैशांची कुल्फी घेऊन खाणे किंवा ५० पैशांची भेळ खाणे ही चैन.\nअसो. किंचित अवांतर झाले. सध्याच्या परिस्थितीबाबत उत्तर नाही. समोर येईल ते आणि शक्य होईल तसे आनंदात जगायचे, एवढेच. इतरांचे विचार वाचण्यास इच्छुक.\nआपण वर्णन केलेल्या गोष्टी अजून ही आहेत..\nअस्वस्थामा [19 May 2012 रोजी 20:22 वा.]\nआपण वर्णन केलेल्या गोष्टी अजून ही आहेत..\nचंद्रशेखरजी आणि योगप्रभूजी, आपले प्रतिसाद वाचून असं मत होईल की त्या गोष्टी आता नामशेष झाल्या असाव्यात परंतु मी असं म्हणेन की फक्त आता त्या आपल्या समोर तेवढ्या मोठ्या प्रमाणात उरल्या नाहीत बहुतेक.. किंवा आपल्या नजरेसमोरच्या परिघात नाही आहेत..\nखेडेगावातल्या शाळांमध्ये अजून तेच चित्र आहे जे आपण वर्णन केलंय.. पांढरा शर्ट- खाकी चड्डी आणि चटणी- भाकरी किंवा पोळी-भाजी डब्याला... आणि हे आत्ता पण पाहू शकतो .. तसंच शहरातल्या बऱ्याच 'गरिबांच्या' समजल्या शाळात नक्कीच पिझ्झा, बर्गर अस्तित्वात नाही आहे असं वाटतं..\nआता या लेखाबद्दल, आपण मांडलेला एक मुख्य मुद्दा अगदी पटला 'समाजातील स्तरांचे आर्थिक परिस्थितीनुसार होत चाललेले, अधिक अधिक धृवीकरण ' पण त्याची कारणे पण बऱ्यापैकी बरोबर.\nआपण म्हणत आहात तसा वर्गात या असमानतेमुळे मुलांवर होणारा परिणाम पण मोठा असण्याची शक्यता आहे.. पण मुख्य प्रश्न असा की दुर्बल ची व्याख्या काय आहे इथे जातीवर की आर्थिक स्थितीवर ... जातीवर की आर्थिक स्थितीवर ... म्हणजे आमच्या वर्गात कलेक्टरचा मुलगा आरक्षणाद्वारे आला होता म्हणजे जातीच्या आधारावर असेल तरीही शाळेला जास्त त्रास नाही येणार.. आर्थिक स्थितीवर असेल तर जरा त्रास आहे शाळांना.. पण बरेच राजकीय व्यक्ती सध्या दारिद्र्य रेषेखालीच असतात.. काही व्यावसायिक देखील पाहिलेत मी EBC (economically backward class) म्हणून दाखवताना.. ;)\nबाकी जर 'काही' कारणाने दुर्बल घटक मिळाले नाहीत तर काय करावे शाळेने याबद्दल सरकार काही बोलले आहे काय \nनितिन थत्ते [20 May 2012 रोजी 12:51 वा.]\nचांगला लेख आहे. समस्येची मांडणी नीट केली आहे.\nसरकार नियम करून प्रवेश मिळवून देईल त्यात शिक्षण संस्थांचे ध्रुवीकरण टळले तरी त्या शाळांतर्गत विद्यार्थ्यांमधले ध्रुवीकरण होईल असे वाटते. आणि ते शाळांच्या ध्रुवीकरणापेक्षा वाईट असेल.\nआर्थिक ध्रुवीकरणाखेरीज सामाजिक (जातीय) ध्रुवीकरण असते त्यावरही काहीतरी उपाय हवा.\nमाझ्या समाजातल्या मंडळींना सरकारी अनुदानित शाळेत काही टक्के मुले वेगळ्ञा समाजातली घ्यावी लागतात ही गोष्ट आवडत नाही. त्यामुळे माझ्या मुलीच्या शाळाप्रवेशाच्या वेळी तिला विशिष्ट शाळेत घालावे कारण त्या शाळेत बहुतांश \"आपली\" मुले येतात असा सल्ला मला त्यांनी दिला. त्या शाळेत सरकारी कोट्यातली मुले सोडली तर \"आमच्याच\" समाजातल्या मुलांना प्रवेश देतात. आणि अलिकडे त्या शाळेत जाणार्‍या उच्चजातीय मुलांचे पालक शाळा विना-अनिदानित करूया (म्हणजे त्या मुलांना प्रवेश द्यायला लागणार नाही+ त्या समाजातले शिक्षकही ठेवायला लागणार नाहीत) अशी सूचना शाळाचालकांकडे करत असतात. हे पालक पैशाने गडगंज वगैरे नसतात. तरी ही मंडळी विनाअनुदानित शाळेची स्वप्ने पाहतात. त्या अर्थी एक्स्क्लूझिविस्ट प्रवृत्ती आर्थिक धनाढ्यांमध्येच असते असे नाही. किंवा श्रीमंतीमुळे येते असे नाही.\nचांगल्या विषयाचे सादरीकरण उत्तम व\nपालकांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे शाळांचे झालेले वर्गीकरण सौम्य होऊन त्यांच्यातील भिन्नता जर कमी होऊ शकली तर या क्षेत्रात अतिशय आवश्यक अशी एक सुधारणा होऊ शकेल असे मला वाटते.\nया तात्पर्याशी सहमत आहेच त्यामुळे अधिकच आवडला\nचांगला विषय - उत्तम लेख\nहेच विषय कार्यालयातल्या रोजच्या चर्चेचे आहेत.\nलेखाचा शेवटचा परिच्छेद सर्वात प्रभावी आहे. सध्या पुण्यात खास करुन हिंजेवाडीच्या जवळ सुरु झालेल्या शाळा हा एक उत्तम नमुना आहे. यातल्या एका शाळेचे शुल्क रु. ९६००० फक्त आहेत. हि शाळा सध्याच्या राष्ट्रपतींच्या नातेवाईकांची आहे असे समजते.\nकाळजीचा दुसरा मुद्दा हा आहे की अशा शाळांचे प्रवेश अर्ज मिळण्यासाठी प्रत्येक स्तरातले पालक दिवसरात्र रांगेत उभे राहून अर्ज मिळवतात आणि असेच ते अनेक शाळांकरिता करतात. काही शाळा नक्कीच चांगल्या आहेत. पण पाल्याला उच्चदर्जाचे सर्व काही द्यायचे या हट्टापायी पालक पण वाट्टेल ते करायला तयार असतात.\nमांडणी आवडली, आशयामुळे वाईट वाटले.\nमांडणी आवडली, आशयामुळे वाईट वाटले.\nशेवटच्या परिच्छेदातील आशावादामुळे बरे वाटले.\n>सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आर्थिक वर्गीकरण झालेल्या शिक्षण क्षेत्रातील या संस्थांची मोठीच पंचाईत होणार आहे याबाबत माझ्या >मनात तरी काही शंका नाही.\nमाझ्याही. नुसत्याच शिक्षणसंस्थांची नव्हे तर अनेक 'जागरूक' पालकांचीही.\nशहरी भागात हे असे ध्रुवीकरण फारच होते आहे असे वाटते.\nमाझ्या लहानपणी मी आमच्या घराजवळच्या कामकरी वर्गातील मुलांबरोबर खेळत असे, म्हणून आमच्या बाजूच्या एका (अमराठी) मुलाने माझ्या मोठ्या बहिणीला विचारल्याचे आठवते की त्या मुलींमध्ये ती का खेळते\nअसो. अशा आढ्यतेखोरांनी गरिबांच्या दप्तराशी दप्तर लावून बसणे म्हणजे फारच झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/the-entire-rafael-contract-should-be-investigated/", "date_download": "2018-08-21T13:47:38Z", "digest": "sha1:32QSJQ5OO57S7YAZTGTJWBJ2CM4ZSBHQ", "length": 8114, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "राफेल कराराची संपूर्ण चौकशी व्हावी; संसदेबाहेर विरोधकांची निदर्शने | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nराफेल कराराची संपूर्ण चौकशी व्हावी; संसदेबाहेर विरोधकांची निदर्शने\nप्रदीप चव्हाण 10 Aug, 2018\tfeatured, ठळक बातम्या, राजकारण, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली-राफेल करारात कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत या कराराची चौकशी व्हायला हवी या मागणीसाठी आज संसदेबाहेर आज विरोधकांनी निदर्शने केली. संसदेबाहेर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्याच विरोधकांनी निदर्शने केली. राफेल करार करून सरकारने जनतेची लूट केली आहे असा आरोप विरोधकांनी केला.\nराफेल करार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्यापारी मित्रासाठी केला. या कराराची किंमत किती आहे ते सरकार उघड का करत नाही असे आरोप यआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहेत. आज पुन्हा एकदा राफेलवरून संसदेबाहेर निदर्शने करण्यात आली.\nPrevious अमळनेर प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात\nNext शहाद्यात जुगाराचा डाव उधळला : 15 जुगारी पोलिसांच्या ताब्यात\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/delhi-women-mantrikas-arrested-128782", "date_download": "2018-08-21T14:38:50Z", "digest": "sha1:4WIPLJNKUEZSPM526AS2J36FLYJSKR6X", "length": 11751, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Delhi women mantrikas arrested दिल्लीत महिला मांत्रिकास अटक | eSakal", "raw_content": "\nदिल्लीत महिला मांत्रिकास अटक\nशनिवार, 7 जुलै 2018\nदिल्ली पोलिस या सामूहिक आत्महत्या प्रकरणाची मानसशास्त्रीय अंगानेही चौकशी करणार आहेत. यामध्ये भाटिया कुटुंबाशी संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाइकांचीही मते जाणून घेण्यात येतील.\nनवी दिल्ली : देश हादरवून टाकणाऱ्या येथील बुराडी भागातील भाटिया परिवारातील अकरा जणांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत असताना गुन्हे शाखेला आज याप्रकरणी मोठे यश आले. दोनच दिवसांपूर्वी या सामूहिक आत्महत्येचा सूत्रधार हा ललित भाटिया असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी आज एका मांत्रिक महिलेला अटक केली आहे.\nगीता मॉं असे या महिलेचे नाव असून, ती एका बिल्डरची बहीण आहे. मागील काही दिवसांपासून ललित हा या महिलेच्या संपर्कात होता, आत्महत्येपूर्वीही त्याने या महिलेशीच संपर्क साधल्याचे उघड झाले आहे. ही महिला भूतबाधा दूर करण्याचे काम करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली असून सध्या तिची कसून चौकशी केली जात आहे, भाटिया कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी गीता मॉंशी चर्चा केली होती का याचाही पोलिस शोध घेत आहेत.\nदिल्ली पोलिस या सामूहिक आत्महत्या प्रकरणाची मानसशास्त्रीय अंगानेही चौकशी करणार आहेत. यामध्ये भाटिया कुटुंबाशी संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाइकांचीही मते जाणून घेण्यात येतील.\nभाटिया कुटुंबाने आत्महत्येपूर्वी कोणाशी संपर्क साधला होता, याचाही पोलिस शोध घेत असून, कुटुंबातील सदस्यांचे कॉल डिटेल्स त्यांच्या हाती लागले आहेत. भाटिया कुटुंबाने ज्यांच्याशी संपर्क साधला होता त्या सर्वांनाच चौकशीसाठी बोलाविले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी शंभर जणांची चौकशी केली आहे.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-local-trains-300-rounds-less-113886", "date_download": "2018-08-21T14:38:25Z", "digest": "sha1:MMSDU4SHX3JIUU2E3BLGO3Q6EDC6MJHO", "length": 11011, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai local trains in 300 rounds less पावसात लोकलच्या 300 फेऱ्या कमी? | eSakal", "raw_content": "\nपावसात लोकलच्या 300 फेऱ्या कमी\nशुक्रवार, 4 मे 2018\nमुंबई - मुसळधार पावसात रेल्वे रुळांवर साचणारे पाणी, लोकलमध्ये होणारा बिघाड, यामुळे होणारा प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी म्हणून तीनशे फेऱ्या कमी करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करत आहे.\nमुंबई - मुसळधार पावसात रेल्वे रुळांवर साचणारे पाणी, लोकलमध्ये होणारा बिघाड, यामुळे होणारा प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी म्हणून तीनशे फेऱ्या कमी करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करत आहे.\nवेधशाळेकडून 48 तासांचा अंदाज घेऊन लोकल वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. प्रवाशांनी याला विरोध केला असून, कमी फेऱ्या देऊन रेल्वे प्रशासन मुद्दाम प्रवाशांचा खोळंबा करत असल्याचा आरोप केला आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडते. गाड्या खोळंबतात, पाऊस ओसरल्यानंतर गाड्या कारशेडला लावण्यात बराच वेळ जातो. पाणी साचल्याने गाड्यांमध्येही बिघाड होतो. पावसातील ही तारांबळ टाळण्यासाठी रविवारी घेतल्या जाणाऱ्या \"मेगाब्लॉक'चे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेत आहे. ज्या दिवशी असे वेळापत्रक लागू करण्यात येईल, त्या दिवसाची माहिती नागरिकांपर्यंत उद्‌घोषणेद्वारे पोचवली जाईल, असेही ते म्हणाले.\nनियमित फेऱ्या - 1732\nरविवारच्या फेऱ्या - 1384\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\n'भूकंपा'च्या धक्क्यांनी घारगाव परिसर हादरला\nसंगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८...\nयुवा महोत्सवासाठी यंदाही महाविद्यालये अनुत्सुक\nसोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमधील विविध कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने युवा महोत्सव आयोजित...\nखराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले\nउंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/festivals/navaratri/", "date_download": "2018-08-21T14:33:55Z", "digest": "sha1:R7OWMWMLWP4P4TBJOMPCBBZCYFHLWG3K", "length": 9897, "nlines": 257, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "नवरात्र - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nभारतीय परंपरेत आदिशाक्तीला पूजण्याची प्रथा शतकानुशतके जपलेली आहे. उमा, पार्वती, गौरी, दुर्गा, महाकाली, चंडिका अशा विविध रूपातील देवींची मंदिरे आपल्याला अनेक ठिकाणी स्थापन केलेली दिसतात.\nरत्नागिरी जिल्ह्यातही केळशी येथील महालक्ष्मी, रत्नागिरी शहरातील भगवती देवी, आडिवरे येथील महाकाली, तुंबरव येथील शारदादेवी आणि गुहागर मधील दुर्गादेवी मंदिर अशा अनेक लहान-मोठ्या मंदिरातून घट बसवले जातात आणि शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होते. मंदिरांना सुंदर सजवले जाते व दिव्यांची नेत्रदीपक रोषणाई केली जाते. रोज भजन, कीर्तन, गोंधळ याबरोबरच पारंपरिक जाखडी नृत्यही ठिकठिकाणी सादर केले जाते. या व्यतिरिक्त अनेकांकडे घरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो.\nनवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला शहरांमधून लुप्त झालेली घागरी फुंकायची प्रथा आजही रत्नागिरीत अनेक ठिकाणी बघायला मिळते. सर्व समाजाला एकत्र आणणारा रत्नागिरीतील हा अनोखा नवरात्रोत्सव कला, परंपरा, संस्कृती यांचे एकत्रित दर्शन घडविणारा आहे.\nस्त्री शक्तीचा जागर असणाऱ्या या उत्सवात देवीच्या समोर मातीचे जाड थर बनवून त्यामध्ये धान्य पेरले जाते. देवी म्हणजे माता किंवा जननी. नवनिर्मितीचे प्रतीक असलेली आदिशक्ती ही समाजातील असुर म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी आणि सत्प्रवृत्तींचे जतन करणारी आहे असे मानले जाते.\nगोवळकोट उर्फ गोविंदगड, चिपळूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-construction-kmc-54615", "date_download": "2018-08-21T14:43:22Z", "digest": "sha1:2SOAFV6EXZESXKZO24HH2JTZ6JHYVGZ4", "length": 16344, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news construction kmc ‘बांधकाम’च्या निर्णयावरच भवितव्य | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 23 जून 2017\nकोल्हापूर - रस्ते अवर्गीकृत करण्याचा सदस्य ठराव महापालिकेत बहुमताने झाला असला तरी ठरावाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतिम निर्णयावरच अवलंबून आहे. सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर केला असला तरी विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडेच बांधकाम खाते असल्याने ठरावाची अंमलबजावणी झटपट होण्याची शक्‍यता कमी आहे.\nकोल्हापूर - रस्ते अवर्गीकृत करण्याचा सदस्य ठराव महापालिकेत बहुमताने झाला असला तरी ठरावाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतिम निर्णयावरच अवलंबून आहे. सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर केला असला तरी विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडेच बांधकाम खाते असल्याने ठरावाची अंमलबजावणी झटपट होण्याची शक्‍यता कमी आहे.\nठरावाला कसं वळण द्यायचं हे दादांच्याच हातात आहे. कारण याक्षणी ठरावात नमूद केलेल्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती पालिकाच करत आहे. त्यामुळे रस्ते अधिकृतपणे तातडीने हस्तांतर (डिनोटिफाय) केले नाही तरी चालतात, अशी स्थिती आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर रत्नागिरी-नागपूर महामार्ग जुना बुधवार पेठ, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौकमार्गे शिरोली नाक्‍यापर्यंत पालिका हद्दीतून जातो. महामार्गाची देखभाल-दुरुस्ती नगरपालिका स्थापन झाल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने कधीही केलेली नाही.आताही महापालिकाच रस्त्याची देखभाल करते. हा रस्ता खरोखरच राष्ट्रीय महामार्ग म्हणून धरला तर या रस्त्याच्या मध्यापासून २२५ फूट आत अंतरावरच बांधकाम करावे लागेल; पण तसे आजवर घडलेले नाही. या महामार्गाला खेटूनच सर्व वस्ती आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असता तर त्या कडेच्या नवीन बांधकामांना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागली असती; पण प्रत्यक्षात महापालिकेच्या परवानगीनेच या रस्त्यालगत बांधकामे केली जातात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग कागदावरच असला तरी वहिवाट महापालिकेची आहे. त्यामुळे हा रस्ता हस्तांतर नव्हे, तर डीनोटिफाय म्हणजे त्याचा दर्जा राष्ट्रीयऐवजी महापालिका हद्दीतून जाणारा सर्वसाधारण मार्ग असा करावा लागणार आहे.\nसरळ मार्ग आडवळणी झाला\nआजवर हा रस्ता बांधकाम विभागाचा की पालिकेचा असा कधी वाद उद्‌भवला नव्हता. हा रस्ता कागदोपत्री (पंचगंगा नदी ते शिरोली नाका) राष्ट्रीय महामार्गाचा भाग असल्याने दारू दुकानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधात अडकला. अर्थात वर्षानुवर्षे सरळ मार्गाने जाणारा महामार्ग त्याच्या हस्तांतराच्या राजकारणात ज्याने त्याने आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता ठराव झाला असला तरी त्याचे बरे वाईट पडसाद पुढे उमटत राहणार हे स्पष्ट आहे. सत्तारूढ गटाने बहुमताच्या जोरावर ठराव करून घेतला तरी दादांनी ठरवले तर या रस्त्याला आणखी नवे राजकीय वळण लागणार आहे.\nरस्त्याचे हस्तांतर हा शब्द ठरावात घातल्यास त्याचे वेगळे पडसाद उमटू नयेत म्हणून ठरावात हस्तांतर हा शब्द कोठेही वापरलेला नाही. नेमका हा ठराव असा- कोल्हापूर महापालिका हद्दीतून जाणारे राज्यमार्ग क्र. १७७,१८९,१९४,१९६ तसेच प्रमुख राज्यमार्ग म्हणजेच जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ हे शहरातील रस्ते कोल्हापूर महापालिका देखभाल, दुरुस्ती व नियमन करत आहे. हे रस्ते राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्ग म्हणून वर्गीकृत आहेत. हे रस्ते कोल्हापूर महापालिकेच्या हितासाठी अवर्गीकृत (डी नोटीफाईड) करण्यात यावेत, अशी शिफारस ही महासभा शासनास करत आहे.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/adventure-sports/valley-crossing/", "date_download": "2018-08-21T14:35:28Z", "digest": "sha1:ERLCQD3XJOQM2SZEGCXVJOR6DTMHECSI", "length": 8856, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "व्हॅली क्रॉसिंग - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nसुमारे २०० फूट खोल फेसाळत्या समुद्राच्या लाटा, समुद्रातील मासेमारी करणाऱ्या कोळ्यांच्या छोट्या बोटी या पार्श्वभूमीवर कड्याच्या एका टोकापासून जवळजवळ ९०० फूट दूर असणाऱ्या दुसऱ्या टोकास बांधलेल्या दोराच्या सहाय्याने दरी ओलांडण्याचा थरार अनुभवायचा आहे तर मग रत्नागिरीजवळील भाट्ये समुद्रकिनाऱ्याजवळ रत्नदुर्ग माउंटेनिअर्स या संस्थेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या व्हॅली क्रॉसिंग शिबिरास भेट द्यायलाच हवी.\nसुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन आयोजित केलेल्या या शिबिरात संस्थेचे अनुभवी मार्गदर्शक बरोबर असतात. यासाठी वापरली जाणारी साधने तपासून घेतलेली असतात. दोरीच्या सहाय्याने दरीवरून जाताना खोलवर खाली फेसाळणारा विशाल दर्या, हिरवीगार वनश्री, भाट्ये किनाऱ्यावर चालेलेली पर्यटकांची धमाल हे सर्व उंच हवेत लटकत असताना बघणे हा अनुभव थरारक असतो.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/conjugation/einkeilen", "date_download": "2018-08-21T13:56:56Z", "digest": "sha1:RNJUBSI7HGXUEWO23LUUQYBTKTCO7BBJ", "length": 5295, "nlines": 176, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Einkeilen संयोजन तालिका | कोलिन्स जर्मन क्रिया", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nजर्मन में einkeilen संयोजन तालिका\neinkeilen की परिभाषा पृष्ठ पर जाएं\n'The apostrophe ( ’ )' के बारे में अधिक पढ़ें\n'E' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/400", "date_download": "2018-08-21T13:56:52Z", "digest": "sha1:6NCJR5UUCC22Z2FCT7XDD2CKYL4TWDPT", "length": 10949, "nlines": 19, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वर्णमाला- (समज- गैरसमज)", "raw_content": "\nकाही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आहे हा. एकदा एका व्यक्तीने मला असा प्रश्न विचारला की 'इतर भाषा शिकताना संस्कृतचा काय फायदा होतो' तेव्हा मी संस्कृत साहित्याची विद्यार्थिनी होते. भाषाशास्त्राशी मात्र अद्याप ओळख व्हायची होती. मी बेधडक उत्तर दिले- 'संस्कृतभाषेत सर्व उच्चार असल्याने, आपल्या जिभेला आपण हवे तसे वळवू शकतो. परिणामी इतर कुठल्याही भाषेतले उच्चार आत्मसात करणे सोपे जाते.' मजा म्हणजे प्रश्नकर्त्या व्यक्तीलाही हे उत्तर पटले. त्यानंतर २-३ वर्षांनी मी भाषाशास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि माझ्या अशा अनेक गैरसमजांना धडाधड सुरूंग लागत गेले.\nआपणा सर्वांच्याच मनात असे अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ अक्षरांनाच उच्चार मानणे. जसे इंग्रजी भाषा शिकवताना आपल्याला आपल्या शिक्षकांनी सांगितलेले असते की या भाषेत ५ स्वर आहेत- a, e, i, o, u. पण ही तर केवळ अक्षरे झाली. उच्चारांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास मात्र या भाषेत ५-१० नाही तर चांगले २०च्या आसपास स्वर आहेत. याचाच अर्थ, आपण लिहितो ती अक्षरे व त्यांचे उच्चार यांत बराच फरक आहे.\nदुसरा गैरसमज म्हणजे मी वरील प्रसंगात उल्लेखलेला 'संस्कृतभाषेत सर्व उच्चार आहेत' हा गैरसमज. कोणत्याही भाषेत जगातले सगळे उच्चार नसतात. संस्कृतभाषेत जे आहेत, ते सर्वच इंग्रजीत नाहीत (उदाहरणार्थ-'भ') व इंग्रजी भाषेतले काही संस्कृतात नाहीत(उदाहरणार्थ- 'ऍ'). या दोन्ही भाषांत नसलेले असे आणखी अनेक उच्चार आहेत, जे जगातल्या इतर भाषांत आहेत. त्यामुळे माझ्या वरच्या प्रसंगातल्या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ उरत नाही.\nथोडक्यात सांगायचे झाले तर संस्कृतभाषा ही इतर भाषांप्रमाणेच मानवनिर्मित आहे व तिला स्वतःच्या मर्यादा आहेत. पण आपण लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या भाषेत अनेक गमती जमती आहेत आणि त्या हेरून प्राचीन काळातल्या भाषाभ्यासकांनी तिचे स्वतंत्र तर्कसंगत शास्त्र निर्माण केले आहे. हे शास्त्र उच्चारशास्त्र, व्याकरणशास्त्र अशा विविध पातळ्यांवर बांधले गेले आहे.\nसंस्कृतभाषेला समजून घेण्यातली पहिली पायरी म्हणजे या भाषेतले उच्चार आणि ते सर्व एकत्र ज्यात गुंफले आहेत ती आपली वर्णमाला. आपली वर्णमाला आपल्याला पूर्णपणे पाठ असते. आपल्यापैकी काही जणांना दन्त्य, तालव्य वगैरे शब्द व त्यांचे अर्थही ठाऊक असतील. पण आपल्या वर्णमालेची रचना अशीच का केली आहे, या रचेनेचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आहे का त्, थ्, द्, ध्, न् हे सर्व दन्त्य उच्चार आहेत हे माहिती असेलच पण मग ते याच क्रमाने का लिहिले आहेत त्, थ्, द्, ध्, न् हे सर्व दन्त्य उच्चार आहेत हे माहिती असेलच पण मग ते याच क्रमाने का लिहिले आहेत थ्, त्, ध्,द्,न् किंवा थ्,ध्,द्,त्,न् वगैरे क्रमाने का नाही थ्, त्, ध्,द्,न् किंवा थ्,ध्,द्,त्,न् वगैरे क्रमाने का नाही असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कृ आणि लृ हे स्वर कसे , श् आणि ष् यांत फरक काय, असे प्रश्न मात्र आपल्याला पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता- या लेखमालेतून शोधणार आहोत.\nया लेखाचे प्रयोजन लेखमालेची थोडीशी पार्श्वभूमी देणे हे आहे. म्हणजे ही लेखमाला वाचताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मी जेव्हा थ्, द्, न् , आ अशी अक्षरे लिहीन तेव्हा त्यांकडे लिखित अक्षरे या दृष्टीने न पाहता, आपल्या मुखातून बाहेर पडणारे उच्चार या दृष्टीकोनातून पहावे. व्यंजने लिहिताना ती हलन्तच असतील. याचे कारण म्हणजे त्या व्यंजनात कुठलाही स्वर मिसळलेला नाही, हे दाखवणे. उदाहरणार्थ्- 'ण' या उच्चारात 'ण्' आणि 'अ' हे दोन उच्चार आहेत, एक व्यंजन आणि एक स्वर आहे. हे टाळण्यासाठी हलन्त व्यंजने योजली जातील.\nहे आणखी नीट समजून घेण्यासाठी अणू-रेणू सारखी संकल्पना लक्षात घेतलीत तरी चालेल. जसे 'ण्' हा एक अणू आहे. 'अ' हा दुसरा अणू आहे. हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा 'ण' हा रेणू बनतो. त्याचप्रमाणे 'क्ष' हा 'क्', 'ष्', 'अ' या अणूंपासून बनलेला रेणू आहे तर 'ज्ञ' हा आजच्या काळानुसार 'द्', 'न्', 'य्' या अणूंपासून बनलेला रेणू आहे. (आजच्या काळानुसार असे अशासाठी म्हटले की पूर्वीच्या काळी 'ज्ञ' या उच्चारात 'ज्' व 'ञ्' हे दोन उच्चार होते असे मानले जाते.) वर्णमालेत जरी आपण इतर व्यंजन-स्वरांसोबत 'क्ष' व 'ज्ञ' यांचाही समावेश करत असलो, तरीही आपल्याला फक्त 'अणूं'त रस असल्याने, या दोन 'रेणूं'चा विचार आपल्याला येथे करायचा नाही.\nआणि सर्वांत महत्त्वाचे - मी जे काही थोडेफार वाचले व त्यातून मला वर्णमालेतील ज्या काही बाबींचा उलगडा झाला, त्या माझ्या कुवतीनुसार येथे मांडण्याचा प्रयत्न करते आहे. मी या विषयातील तज्ज्ञ नसून केवळ एक विद्यार्थिनी आहे, त्यामुळे वाचकांच्या सर्वच प्रश्नांना मला उत्तरे देता येतील असे नाही. परंतू अशा प्रश्नांचे स्वागतच आहे, कारण असे प्रश्न उत्तरे शोधण्यासाठी विचारांना चालना देतील.\nपुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत- उच्चार करण्याच्या क्रियेत सहभागी असलेले विविध अवयव (vocal tract). तोवर मी येथे वर्णमाला देते आहे, जेणेकरून ज्यांना पाठ नसेल त्यांना वर्णमालेवर विचार करता येईल.\nक्, ख्, ग्, घ्, ङ्\nच्, छ्, ज्, झ्, ञ्\nट्, ठ्, ड्, ढ्, ण्\nत्, थ्, द्, ध्, न्\nप्, फ्, ब्, भ्, म्\nय्, र्, ल्, व्\nस्, श्, ष्, ह्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/December-27.html", "date_download": "2018-08-21T13:52:54Z", "digest": "sha1:DPGWWSZVFGPCEST472QQ3B3AZ47TSAI2", "length": 8207, "nlines": 127, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "डिसेंबर २७ ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nठळक घटना आणि घडामोडी\n१७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य.\n१८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.\n१९१८ - बृहद् पोलंड(ग्रांड डची ऑफ पोझ्नान)मध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड\n१९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली.\n१९४५ - कोरियाची फाळणी.\n१९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.\n१९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.\n१९७९ - अफगाणिस्तानमध्ये सोवियेत संघराज्याने बब्रक कर्मालला अध्यक्षपदी बसविले.\n१९८५ - पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी रोम व व्हियेनाच्या विमानतळावर २० प्रवाश्यांना ठार मारले.\n१९८६ - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने बाग्रामचा विमानतळ काबीज केला.\n१५७१ - योहान्स केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ.\n१६५४ - जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.\n१७१७ - पोप पायस सहावा.\n१७७३ - जॉर्ज केली, इंग्लंडचा शास्त्रज्ञ, शोधक व राजकारणी.\n१७९७ - मिर्झा गालिब, उर्दू कवी.\n१७९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री.\n१८२२ - लुई पास्चर, फ्रांसचा शास्त्रज्ञ.\n१९०१ - मार्लिन डीट्रीच, जर्मन अभिनेत्री.\n१९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.\n४१८ - पोप झोसिमस.\n१९०० - विल्यम जॉर्ज आर्मस्ट्राँग, ब्रिटीश स्थापत्यशास्त्री.\n१९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.\n१९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.\n२००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.\n२००५ - केरी पॅकर, ऑस्ट्रेलियाचा बहुचर्चित क्रिकेट प्रायोजक व उद्योगपति.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी Android App Download\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/author/ganesh/", "date_download": "2018-08-21T13:44:49Z", "digest": "sha1:T6DGSX42CQMAXYZ3MKDK2R3BJDQLZTOC", "length": 16780, "nlines": 214, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "एन. गणेश | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nएन. गणेश मे 16, 2016\nइट डस्ट मायनिंग – कोकणातील पर्यावरणावरील इंग्रजी मुलाखतीचा मराठी अनुवाद…\nएन. गणेश एप्रिल 16, 2016\nप्रश्न : असे का घडते की, ‘विकास’ घडविण्यासाठी नेहमी पर्यावरणाचाच बळी घेतला जातो उत्तर : ही गोष्ट खूप जुनी आहे. एकेकाळी खनिजे, माणसे स्वतच खाणीमध्ये काम करून उपलब्ध करून घेत…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-21T13:45:18Z", "digest": "sha1:7MMHHKYW4I3P4EG5VNDS4Z6VN7OFIJTR", "length": 11538, "nlines": 102, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "उद्यानाच्या मुरमाड जागेत बहरली रानफुले | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nउद्यानाच्या मुरमाड जागेत बहरली रानफुले\nMahadev Gore 10 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे, सामाजिक तुमची प्रतिक्रिया द्या\nपिंपरी चिंचवड : गेल्या चार वर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातील एक अभ्यास गट पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आषाढ व श्रावण महिन्यात फुलणाऱ्या रानफुलांचा अभ्यास करीत आहेत.समिती पर्यावरण विभागाचे विजय मुनोत, संतोष चव्हाण, अर्चना घाळी, विभावरी इंगळे,गौरी सरोदे,विशाल शेवाळे, नितीन मांडवे, अजय घाडी,जयेंद्र मकवाना,जयप्रकाश शिंदे हे समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रानफुलांचा अभ्यास करीत आहेत.\nअभ्यासाअंती काही महत्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या व नोंदण्यात आल्या त्या खालीलप्रमाणे.\n१. शहरातील दुर्गाटेकडी परिसर, आकुर्डी ते चिंचवड रेल्वेरूळ टेकडीवजा परिसर, प्राधिकरणातील मुरमाड व खडकाळ मोकळ्या जागेतील काही परिसर, उद्याने,पवना व इंद्रायणी नदीकाठावरील काही मुरमाड भाग या ठिकाणी दरवर्षी च्या तुलनेत ह्या वर्षी रानफुलांमध्ये वाढ निदर्शनास आली.\n२.प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील मुरमाड मातीमध्ये तब्बल चार वर्षाच्या खंडानंतरअभ्यासकांना पिवळी चटकदार गवतप्रजातीमधील पिवळी फुले,तेरडा,कोरांटी,कंकर,तगर,गोकर्ण,वडेलिया,दगडी पिवळी फुले फुललेली आढळली.\n३.किटकप्रणालीची नैसर्गिक अन्नसाखळी भक्कम होण्यासाठी रानफुलांची महत्वाची भूमिका असते.फुलपाखरू तसेच मधमाश्यांनसाठी रानफुले ही अन्नसाखळीस पर्वणीच ठरते.\n४ परागिकरणासाठी सदरची रानफुले मोठी भूमिका बजावत असतात.ह्या वर्षी पावसाच्या सरी समाधानकारक कोसळल्यामुळे रानफुले मुरमाड जागेतसुद्धा बहरली असल्याचे दिसून येत आहेत.\n५. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फिरावयास आलेल्या नागरिकांचे सदरची रंगीबेरंगी रानफुले लक्ष वेधून घेत आहेत.\nया बाबत पर्यावरण अभ्यासक विजय मुनोत म्हणाले,”पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या पर्यावरण विभागाने रानफुलांच्या वाढीसाठी व संवर्धनासाठी विशेष मोहीम दरवर्षी राबविली पाहिजे.व त्याचप्रमाणे उद्यानांमध्ये रानफुले संवर्धन होण्याकरिता उपाययोजना राबविल्या पाहिजेत.”\nसमिती पर्यावरण समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,”प्राधिकरणातील भौगोलिक परिस्थिती, तसेच मुरमाड भूभाग हा रानफुलांसाठी पोषक आहे.तसेच सुनियोजित उद्यानांमुळे रानफुलानां मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाली आहे.पालिकेने योग्य नियोजन केल्यास भविष्यात रानफुलांच्या प्रजातींमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते.”\nPrevious मुंबई – आग्रा महामार्गावर अपघात ; एक जण ठार\nNext धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/postal-payment-bank-5-branches-kolhapur-136586", "date_download": "2018-08-21T14:25:39Z", "digest": "sha1:SAMJORQGBMTP72U7IHT332OT3YSXGI6R", "length": 13327, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Postal Payment Bank 5 branches in Kolhapur ‘पोस्टल पेमेंट बॅंक’ २१ ला सेवेत | eSakal", "raw_content": "\n‘पोस्टल पेमेंट बॅंक’ २१ ला सेवेत\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर - ‘पोस्टात पैसे ठेवलेत, चिंता नाही..’ या सर्वसामान्यांमध्ये विश्‍वासाचे ठिकाण असलेल्या पोस्ट ऑफिसचे रूपांतर आता इंडियन पोस्टल पेमेंट बॅंकेत होत आहे. देशातील ६५० शाखांचे उद्‌घाटन २१ ऑगस्टला होणार आहे.\nकोल्हापूर - ‘पोस्टात पैसे ठेवलेत, चिंता नाही..’ या सर्वसामान्यांमध्ये विश्‍वासाचे ठिकाण असलेल्या पोस्ट ऑफिसचे रूपांतर आता इंडियन पोस्टल पेमेंट बॅंकेत होत आहे. देशातील ६५० शाखांचे उद्‌घाटन २१ ऑगस्टला होणार आहे.\nविशेष म्हणजे, देशभरातील ६५० शाखांमध्ये कोल्हापुरातील पाच शाखांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते िव्हडिओ कॉन्फरन्सद्वारे या सर्व शाखांचे एकाच वेळी उद्‌घाटन केले जाणार आहे.\nकोल्हापुरातील रमणमळा येथील मुख्य पोस्ट ऑफिस, मार्केट यार्ड, शुक्रवार पेठ, उचगाव आणि हेर्ले या पाच पोस्ट ऑफिसमध्ये या बॅंकेचे कामकाज सुरू होणार आहे. टपाल, रजिस्टर, स्पीड पोस्ट, पोस्ट बचत या पारंपरिक कामाबरोबरच आता या पोस्ट कार्यालयात स्वतंत्र बॅंक व्यवहार चालणार आहेत. टपाल कार्यालयाचा लूक बदलला आहे. ठरावीक ठसा असलेले फर्निचर, खुर्च्या, पंखे असले पारंपरिक स्वरूप बदलून अत्याधुनिक हायटेक ऑफिसमध्ये रूपांतर झाले आहे.\nराष्ट्रीयीकृत बॅंकांत ज्या सेवा मिळतात, त्याच स्वरूपाच्या सेवा पोस्टाच्या या बॅंकेत आहेत. मात्र, या बॅंकेत बचत खात्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवता येत नाहीत. आणि मुदतबंद ठेवीची सुविधा नाही. एटीएम सुविधाही असून, खात्यात झालेल्या व्यवहाराचा एसएमएस अलर्टही मिळू शकणार आहे. पोस्टाच्या या बॅंकेत १० वर्षांवरील कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकणार आहे.\nखाते उघडण्यास १०० रुपये पुरेशे\nपोस्टाच्या या बॅंकेत घरात येऊन पैसे स्वीकारण्याची किंवा घरात येऊन पैसे देण्याची सुविधा असणार आहे. खाते उघडण्यासाठी १०० रुपये पुरेसे आहेत. कमीत कमी खात्यावर किती पैसे असावेत, याचीही मर्यादा नाही. त्यामुळे विशिष्ट रक्कम खात्यावर शिल्लक असलीच पाहिजे, अशीही अट नाही.\nपोस्टल पेमेंट बॅंक उद्‌घाटनाची तयारी चालू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिल्लीतून उद्‌घाटन होईल. कोल्हापुरात हा समारंभ सर्वांना पाहता येईल. या समारंभासाठी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे.\n- आय. डी. पाटील, प्रवर अधीक्षक, कोल्हापूर\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nकळमनुरी : शहर व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू व पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. कोंढुर गावालगत कयाधु नदीचे पाणी पोहोचले असून...\n\"हस्तकला प्रकारात महाराष्ट्राची \"वारली चित्रशैली\" अव्वल\nनांदुरा (बुलडाणा) : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्लीद्वारे 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sunny-leone-said-now-she-can-become-mother-265436.html", "date_download": "2018-08-21T14:41:59Z", "digest": "sha1:VQ3DQEKHNIYAXDYRX4RMWIVRLYCIF6P4", "length": 11806, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सनी लिओन लवकरच देणार 'गुड न्यूज'", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nसनी लिओन लवकरच देणार 'गुड न्यूज'\nहाॅट आणि सेक्सी सनी लिओन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती म्हणालीय, मी कधीही आई होऊ शकते.\n19 जुलै: हाॅट आणि सेक्सी सनी लिओन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती म्हणालीय, मी कधीही आई होऊ शकते. एका एन्टरटेन्मेंट चॅनेलला मुलाखत देताना ती म्हणाली, ती आणि तिचा नवरा डॅनिएल छोट्या बाळाची गुड न्यूज कधीही देऊ शकतील.\nसनी म्हणाली, ' शारीरिकदृष्ट्या गरोदर होणं मला कठीण जाऊ शकेल. पण माझ्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडतायत. एक दिवस बाळाचं सरप्राईझ तुम्हाला मिळेल. '\nसनी बहुदा सरोगसीचाच विचार करतेय. हल्ली बाॅलिवूडमध्ये अनेक जणांनी हा पर्याय स्वीकारलाय. शाहरूख, आमिरपासून कृष्णा अभिषेकपर्यंत. ती हेही म्हणाली, ' मी सरोगसीबद्दल बोंबाबोंब करणार नाही.ही गोष्ट खाजगी राहील. '\nआता सनी लिओनच्या फॅन्सना इंतजार आहे तिच्या गुड न्यूजचा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअमिताभच्या नातीचे हे फोटोज पाहून तुम्ही जान्हवी, सुहानाला विसरून जाल\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-08-21T13:39:11Z", "digest": "sha1:GEYNVLUMKMKEQKPW76BDNUFV7QXZK3PS", "length": 10895, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात स्पेन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्पेन देश १९०० सालापासून बहुतेक सर्व उन्हाळी व सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये (१९७६ चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर ११५ पदके जिंकली आहेत.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%88%E0%A4%93-%E0%A4%87%E0%A4%82/", "date_download": "2018-08-21T13:50:16Z", "digest": "sha1:T3L3XP5NUK5V3MWMWJEQTSJZ7DOAS4NK", "length": 8669, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पेप्सी कंपनीच्या सीईओ इंदिरा नूयी यांचा राजीनामा | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nपेप्सी कंपनीच्या सीईओ इंदिरा नूयी यांचा राजीनामा\nप्रदीप चव्हाण 6 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली-पेप्सी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंदिरा नूयी १२ वर्षांनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. ६२ वर्षीय इंदिरा नूयी यांच्या जागी रेमन लॅगार्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पेप्सी कंपनीचे सहावे सीईओ असतील.\nपेप्सी कंपनीच्या त्या पहिल्या महिला सीईओ होत्या. येत्या ३ ऑक्टोबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. गेल्या २४ वर्षांपासून त्या पेप्सी कंपनीशी निगडीत आहेत.\nपेप्सिको कंपनीत काम करणे ही माझ्यासाठी आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. मला अभिमान आहे की, गेल्या १२ वर्षांत आम्ही फक्त भागधारकांसह सर्वांसाठी चांगली कामगिरी केली असल्याचे इंदिरा नूयी यांनी म्हटले आहे. रेमन लॅगार्ट हे मागील २२ वर्षांपासून पेप्सिको कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी कार्पोरेट स्ट्रॅटजी, पब्लिक पॉलिसी आदींमध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर त्यांनी कंपनीच्या यूरोप-आफ्रिका विभागाचे सीईओपदही सांभाळले आहे.\nPrevious दोन्ही धरणांमधून मुठा नदीत विसर्ग\nNext नोकरभरतीचे नोटिफिकेशनच नाही, तर स्थगिती कशी दिली\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shivsena-bjp-disturbance-dranage-cleaning-44460", "date_download": "2018-08-21T14:45:52Z", "digest": "sha1:HNADNGD3OTXDMTXSNN6SS3PXHUC7LMXK", "length": 13133, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena-bjp disturbance on dranage cleaning मुंबईतील नालेसफाईवरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली | eSakal", "raw_content": "\nमुंबईतील नालेसफाईवरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली\nगुरुवार, 11 मे 2017\nमुंबई - मुंबईतील नालेसफाईवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाईबाबत समाधान व्यक्त केले असून या कामात भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे. भाजपने याबाबत शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.\nमुंबई - मुंबईतील नालेसफाईवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाईबाबत समाधान व्यक्त केले असून या कामात भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे. भाजपने याबाबत शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.\nनालेसफाईबाबत आम्ही 100 टक्के असमाधानी असून मंगळवारची (ता. 10) शिवसेनेची पाहणी कंत्राटदारांना क्‍लीन चिट देण्यासाठी होती, असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये नालेसफाईवरून कलगीतुरा सुरू झाला आहे.\nनालेसफाईची उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पाहणी केली. नालेसफाईतील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारापुरता होता. भ्रष्टाचार अजूनही सिद्ध झालेला नाही, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. नालेसफाईच्या टक्केवारीपेक्षा मुंबईत पाणी तुंबणार नाही याकडे पालिकेचे लक्ष राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nभाजपतर्फे शेलार यांनी \"पारदर्शकतेचे पहारेकरी' बनून उद्धव यांना लक्ष्य केले आहे. भ्रष्टाचारी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना \"क्‍लीन चिट' देण्यासाठीच हा दौरा होता, असे शेलार यांनी म्हटले आहे.\nनालेसफाईबाबत आपण जराही समाधानी नाही, असे त्यांनी सांगितले.\nपालिकेने जून 2015 मध्ये नालेसफाईच्या कामांबाबत चौकशी केली. त्या वेळी 24 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले. कंत्राटदार आणि अभियंत्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली.\nभाजपने दाखवल्या बनावट पावत्या\nपालिका प्रशासनाने नाल्यांतील नेमका किती गाळ काढला जातो आणि तो कुठे टाकला जातो, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी नालेसफाईबाबतच्या काही बनावट पावत्या दाखवल्या. त्यामुळे नालेसफाईतील भ्रष्टाचार थांबला नसल्याचे दिसत आहे.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/other-places/mamacha-gao-tural/", "date_download": "2018-08-21T14:35:44Z", "digest": "sha1:JVEED7UY54FVFUZRT2UCFNU2TG2UBPFO", "length": 9369, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "मामाचं गाव, तुरळ - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nलहान मुलांसाठी आजकाल `मामाचा गाव` हे हक्काचं सुट्टी घालवायचं ठिकाण जवळपास संपुष्टात आलं आहे. परंतु अशा आपुलकीच्या ठिकाणाची गरज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. मनसोक्त हुंदडणं, मनासारखं खाणं-पिणं, झोपाळ्यावर खेळणं ह्या आनंददायी गोष्टी अनुभवायच्या असतील तर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ इथल्या `मामाच्या गावाला` भेट द्यायलाच हवी.\nबस स्थानक - गणपतीपुळे\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - वर्षभर\nजुन्या काळातील कौलारू कोकणी घर, कौलांमधून सारवलेल्या जमिनीवर पडणारे उन्हाचे कवडसे, सारवलेल्या कुडाच्या भिंती, घराची प्रशस्त पडवी अशा गतकाळातील वैभवाचा आनंद घेत असताना इथे जाणवणारी शांतता, निवांतपणा हे सर्व अनुभवण्यासारखं असतं.\nया `मामाच्या घरी` कोकणी जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेता येतो. त्याचबरोबर सुंदर कलाकुसर असलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण कोकणी वस्तूंचे दालनही इथे पाहाण्यासारखे आहे. कोकणाची आठवण म्हणून नेण्यासाठी अनेक वस्तू इथे अगदी वाजवी किमतीत मिळू शकतात. तुरळ येथील `मामाच्या घरी` घेतलेला हा पाहुणचार परत परत घ्यावा असाच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/good-starting-today-stock-market/", "date_download": "2018-08-21T13:45:33Z", "digest": "sha1:XDLLVS3BG5SL53NKH65X3FYBK4JLA2GJ", "length": 7762, "nlines": 99, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "स्टॉक मार्केटची आज चांगली सुरुवात; आजचे सेन्सेक्स पहा | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nस्टॉक मार्केटची आज चांगली सुरुवात; आजचे सेन्सेक्स पहा\nप्रदीप चव्हाण 6 Aug, 2018\tfeatured, अर्थ, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली- आज स्टॉक मार्केटची सुरुवात चांगली झाली. कामकाज सुरु झाल्यानंतर तेजी पाहावयास मिळाली. बँकिंग, ऑटो, मेटल आणि रियल्टीच्या शेअरमध्ये अधिक खरीदी झाली. त्यामुळे सेन्सेक्स 200 अंकांनी वाढले तर निफ्टी 50 अंकांनी वाढले. सेन्सेक्स 37805.25 वर पोहोचले तर निफ्टी 11,427.65 वर पोहोचले. आयसीआयसीआय बँक, रिलायंस इंडस्ट्रीज, एक्सिस बैंक, एसबीआई, एचडीएफसी बँकच्या शेअरमुले बाजारात तेजी पाहायला मिळाली. फार्मा आणि एफएमसीजीचे शेअरमध्ये मंदी पाहावयास मिळाली.\n१ ऑगस्टला निफ्टी ११,३९०. च्या नवीन उच्चांकावर होते.\n६ ऑगस्टला निफ्टी प्रथम ११,४०० च्या स्तरावर पोहोचले.\n३१ जुलैला निफ्टी ११,३६६ वर होते.\n३० जुलैला निफ्टी ११,३०० वर होते.\nPrevious वरणगाव नगराध्यक्षांसह माजी मंत्री खडसे गटातील नगरसेवकांना दिलासा\nNext भुसावळातील ‘त्या’ तरुणाचा अखेर मृतदेहच लागला हाती\nदेशातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न ८ हजार ०५९ रुपये- नाबार्ड\nव्हॉट्सअॅपचे कार्यालय भारतातही हवाय\n१५ सप्टेंबर पासून लागू होणार ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना\nअन्यथा १ डिसेंबर पासून पुन्हा मराठा मोर्चा \nमुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. मात्र, …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/marathi-kavita-marathi-bhasha.html", "date_download": "2018-08-21T13:51:33Z", "digest": "sha1:S3FQJRXYU3QYTOLO252NXJ4GASAIUXIS", "length": 6467, "nlines": 124, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "मराठी असे आमुची मायबोली जरी आज ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nमराठी असे आमुची मायबोली जरी आज\nमराठी असे आमुची मायबोली जरी आज\nनसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य\nजरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें\nझाली तरीही कुशीचा तिच्या, तीस\nजरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें\nध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी\nआमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं\nपुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात\nहिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र\nजगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं\nमराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात\nहिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल\nतरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं\nनको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी Android App Download\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/air-indias-mumbai-nagpur-flight-late/amp/", "date_download": "2018-08-21T14:41:05Z", "digest": "sha1:DBGF552UFLDPYWC67L7ZYGMTA2TEA66S", "length": 7330, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Air India's Mumbai-Nagpur flight 'Late' | एअर इंडियाचे मुंबई-नागपूर विमान ‘लेट’ | Lokmat.com", "raw_content": "\nएअर इंडियाचे मुंबई-नागपूर विमान ‘लेट’\nएअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानाला शुक्रवारी रात्री येण्यास उशीर झाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले. विमानाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला.\nलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानाला शुक्रवारी रात्री येण्यास उशीर झाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले. विमानाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला. वृत्त लिहिपर्यंत एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना विमान कधी येईल हे सांगितले नाही. परंतु विमानतळावरच रात्र काढावी लागू शकते याचे संकेत प्रवाशांना दिले. अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला. मुंबईत राज्यभरातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सहभागी होण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर गेले होते. डॉ. कल्याणकर सायंकाळी ५.३० वाजता दुसºया कंपनीच्या विमानाने मुंबईवरून नागपुरात आले. परंतु डॉ. काणे व डॉ. चांदेकर यांनी एअर इंडियाच्या रात्री ७ वाजताच्या विमानाने नागपूरला येण्याचे ठरविले होते. डॉ. काणे यांनी सांगितले की, त्यांना आधी विमानाला ४५ मिनिट उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विमानाला बराच वेळ झाला. दरम्यान विमान रात्री ९.३० वाजता येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु तरीही विमान आले नाही. प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर त्यांना रात्रीचे जेवण विमानतळावर देण्यात आले. सोबतच विमानतळावर रात्र काढावी लागू शकते असा संकेत प्रवाशांना देण्यात आला. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी रात्री ११ वाजता विमान येणार असल्याचे सांगितले. वृत्त लिहिपर्यंत विमान आलेले नव्हते.\nफेरमतमोजणीत १६ मतांनी सुशांत शेलार विजयी\nमहाराष्ट्रातील तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली- कन्हैया कुमार\nश्रीकांत पांगरकरची शस्त्रसाठ्यासाठी आर्थिक रसद\nअंदुरेच्या पोस्टमध्ये करुणानिधी, राहुल गांधींचा तिरस्कार\nअटकेची भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nफेरमतमोजणीत १६ मतांनी सुशांत शेलार विजयी\nमहाराष्ट्रातील तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली- कन्हैया कुमार\nश्रीकांत पांगरकरची शस्त्रसाठ्यासाठी आर्थिक रसद\nअंदुरेच्या पोस्टमध्ये करुणानिधी, राहुल गांधींचा तिरस्कार\nअटकेची भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/rollei-sportsline-sl-62-point-shoot-digital-camera-pink-price-pHfj7.html", "date_download": "2018-08-21T13:36:44Z", "digest": "sha1:HAPDIJYKHPLHJGHTTGCNVPLXIKCHVPLE", "length": 15512, "nlines": 390, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये रोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक किंमत ## आहे.\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक नवीनतम किंमत Aug 13, 2018वर प्राप्त होते\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 9,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया रोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेल्फ टाइमर 10 sec\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 1.8 Inches\nमेमरी कार्ड तुपे SD\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=5&order=type&sort=asc", "date_download": "2018-08-21T14:11:32Z", "digest": "sha1:AWUXKSYS2S3WIHIXIIWH5OA3F7MEADVW", "length": 13740, "nlines": 118, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 6 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nBook page विश्वाचे आर्त - भाग १० - नैसर्गिक निवड राजेश घासकडवी 24/12/2015 - 20:27\nBook page विश्वाचे आर्त - भाग ११ - सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट राजेश घासकडवी 1 28/12/2015 - 09:28\nBook page विश्वाचे आर्त - भाग १२ - सामाजिक डार्विनवाद राजेश घासकडवी 4 09/01/2016 - 03:43\nBook page विश्वाचे आर्त - भाग १३ - 'आहे' आणि 'असावं' राजेश घासकडवी 1 14/01/2016 - 16:39\nBook page विश्वाचे आर्त - भाग १४ - उत्क्रांती आणि हरितक्रांती राजेश घासकडवी 18/01/2016 - 18:53\nBook page विश्वाचे आर्त - भाग १५ - १३० दाण्यांची द्रौपदीची थाळी राजेश घासकडवी 37 15/03/2016 - 23:23\nBook page विश्वाचे आर्त - भाग १६ - जीएमओ एक तोंडओळख राजेश घासकडवी 6 25/01/2016 - 18:21\nBook page विश्वाचे आर्त - भाग १७ - डीएनए एक तोंडओळख राजेश घासकडवी 1 07/02/2016 - 00:14\nBook page विश्वाचे आर्त - भाग १८ - गुरुत्वीय लहरी राजेश घासकडवी 4 17/02/2016 - 19:12\nBook page विश्वाचे आर्त - भाग १९ - कार्बन डेटिंग राजेश घासकडवी 4 23/02/2016 - 19:57\nBook page विश्वाचे आर्त - भाग २० - उत्क्रांतीचे पुरावे - भूस्तरीय अवशेष राजेश घासकडवी 1 02/03/2016 - 22:42\nबातमी आणखी एक संकट मच्छिंद्र ऐनापुरे 7 25/10/2011 - 14:17\nबातमी रेषेवरची अक्षरे दिवाळी २०११: अंक चौथा मेघना भुस्कुटे 11 02/11/2011 - 15:05\nबातमी ई- दिवाळी अंक मच्छिंद्र ऐनापुरे 9 29/10/2011 - 03:10\nबातमी हास्यचित्रकार शि.द.फडणीस यांच्या 'रेषाटन आठवणींचा प्रवास' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा प्रणव सखदेव 2 03/11/2011 - 16:13\nबातमी इंटरनेटच्या व्यसनापासून मुक्ति..\nबातमी बृहन्महाराष्ट्र मंडळाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा चित्रा 5 21/11/2011 - 18:41\nबातमी व्याख्यानमाला - अमोल केळकर 1 30/11/2011 - 20:40\nबातमी किरणोत्सर्ण, खाणी-अणुभट्ट्या आणि आरोग्य ऋषिकेश 12 07/12/2011 - 12:56\nबातमी मराठी रंगभूमीच्या तीस रात्री - मकरंद साठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन चिंतातुर जंतू 2 07/12/2011 - 13:57\nबातमी परिकथेतील राजकुमार यांच्या संगणकावर मराठी कसेलिहावे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा आणि त्यानंतरच्या मौजमजेचा वृत्तांत नितिन थत्ते 8 14/01/2012 - 15:22\nबातमी कवि ग्रेस यांना साहित्य अकादेमी पुरस्कार मुक्तसुनीत 25 27/03/2012 - 00:59\nबातमी पद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nबातमी \"पतिता\" आळश्यांचा राजा 46 20/01/2012 - 10:05\nबातमी भ्रष्टाचा-यांना थप्पड माराः अण्णा हजारे ३_१४ विक्षिप्त अदिती 30 31/01/2012 - 22:44\nबातमी लोकमतामधे ऐसी अक्षरे सुवर्णमयी 19 07/02/2012 - 21:58\nबातमी 'लोकप्रभा' वाचा आणि वाचू नका\nबातमी कविता महाजन यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार ३_१४ विक्षिप्त अदिती 13 27/02/2012 - 21:25\nबातमी ऐसी अक्षरेची यशस्वी वाटचाल सुवर्णमयी 11 28/02/2012 - 00:59\nबातमी 'मी तसे म्हटलेच नव्हते' - मनु यांचे घुमजाव खवचट खान 28 16/03/2012 - 13:24\nबातमी अखिल भारतीय पॉमेरियन महाअधिवेशन नाशकात संपन्न खवचट खान 24 17/03/2012 - 20:03\nबातमी सचिनचं शंभरावं शतक\nबातमी विहिर विचारी समुद्राला... सोकाजीरावत्रिलोकेकर 20 19/03/2012 - 23:53\n'.. तुम्ही ही पुस्तकं वाचू शकत नाही\nबातमी कवी ग्रेस यांचे निधन माहितगार 7 27/03/2012 - 14:22\nबातमी पुन्हा जंतर मंतर: : भाग १ आतिवास 23 30/03/2012 - 07:17\nबातमी ‘मॅनीज’ एक एप्रिलपासून बंद होणार माहितगार 33 03/04/2012 - 17:36\nबातमी कुमार गंधर्व जयंती महोत्सव माहितगार 29/03/2012 - 19:30\nबातमी 'देऊळ' चित्रपटाचं सामाजिक अंगानं केलेलं विश्लेषण (स्रोत: म.टा.) माहितगार 12 03/04/2012 - 02:27\nबातमी पुन्हा जंतर मंतर: भाग २ आतिवास 22 05/04/2012 - 09:42\nबातमी सैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध - मिलिंद मुरुगकर माहितगार 13 07/04/2012 - 20:39\nबातमी लोकसत्ता: 'वाचावे नेट-के'मध्ये मराठी ब्लॉगलेखकांची दखल माहितगार 72 13/08/2012 - 06:56\nबातमी वाचकांना आवाहन सन्जोप राव 14 25/04/2012 - 17:51\nबातमी पुण्यात १६ एप्रिल २०१२ रोजी विठोजी होळकरांच्या २११ व्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम सागर 41 05/04/2013 - 07:46\nबातमी प्रकाशन समारंभ :- पानिपत असे घडले संजय 9 20/04/2012 - 04:31\nबातमी शुक्राचे अधिक्रमण माहितगार 9 01/06/2012 - 13:51\nबातमी चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी माहितगार 8 07/05/2012 - 09:51\nबातमी आजचा सुधारक – एप्रिल २०१२ (गुणवत्तापूर्ण शिक्षण विशेषांक) माहितगार 3 24/04/2012 - 18:31\nबातमी गुगल ड्राइव्ह सोकाजीरावत्रिलोकेकर 18 28/04/2012 - 21:26\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-marathi-news-sakal-news-accident-three-killed-55122", "date_download": "2018-08-21T15:01:14Z", "digest": "sha1:B2XPH6OGBXRZKI2MIPDA4N4N6THDLLLU", "length": 9361, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news marathi news sakal news accident three killed नागपूरमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nनागपूरमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू\nरविवार, 25 जून 2017\nनागपूर : रामटेक तालुक्‍यातील खरपडा येथे शनिवारी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये सूरज सदाशिव भलाव (वय 65, रा. सावंगी), किशोर चिंधू वाढीवे (वय 55 रा. सावंगी), सिद्धार्थ श्रीपत डोंगरे (वय 52 रा. खरपडा) यांचा समावेश आहे.\nनागपूर : रामटेक तालुक्‍यातील खरपडा येथे शनिवारी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये सूरज सदाशिव भलाव (वय 65, रा. सावंगी), किशोर चिंधू वाढीवे (वय 55 रा. सावंगी), सिद्धार्थ श्रीपत डोंगरे (वय 52 रा. खरपडा) यांचा समावेश आहे.\nकोल्हापूर - शहराच्या डोक्‍यावरील धोकादायक वीज तारांचे भुयारी वायरिंग करण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ कोटींचा निधी महावितरणला आला आहे. रस्ते...\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल नागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार...\nचिपीत पहिले विमान उतरणार 12 सप्टेंबरला\nमालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार...\nशाळांचे होणार ‘सेफ्टी ऑडिट’\nनागपूर - जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारती जुन्या असून, मोडकळीस आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळालगतच विजेच्या तारा असल्याने विद्यार्थ्यांचा...\nपुणे : कळकराईच्या वीज प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही; ग्रामस्थांचा आरोप\nटाकवे बुद्रुक- दोन वर्षापासून बंद असलेली कळकराईची वीज,महावितरणे भर पावसात जोखीम पत्करून जुलै महिन्यात सुरू केली.पण वीजेचा लखलखाट फक्त आठच दिवस राहिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/congress-supports-demand-independent-autorickshaw-laws-owaisi-muslims/", "date_download": "2018-08-21T14:40:50Z", "digest": "sha1:FQGRPKQEBRMNPTNHYVRRCQVFX5A43Q4J", "length": 31446, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Congress Supports The Demand For Independent Autorickshaw Laws, Owaisi For Muslims | मुस्लिमांसाठी हवा स्वतंत्र अ‍ॅट्रॉसिटी कायदा, ओवेसींच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nमुस्लिमांसाठी हवा स्वतंत्र अ‍ॅट्रॉसिटी कायदा, ओवेसींच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा\nभारतातील मुस्लिमांनी पाकिस्तान किंवा बांग्लादेशात चालते व्हावे, असे विधान करणारे भाजपा नेते विनय कटियार यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करावी, अशी मागणी करतानाच, अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या संरक्षणासाठी दलितांच्या धर्तीवर स्वतंत्र अ‍ॅट्रॉसिटी कायदा करण्याची मागणी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार नसीम खान यांनी केली आहे.\nमुंबई : भारतातील मुस्लिमांनी पाकिस्तान किंवा बांग्लादेशात चालते व्हावे, असे विधान करणारे भाजपा नेते विनय कटियार यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करावी, अशी मागणी करतानाच, अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या संरक्षणासाठी दलितांच्या धर्तीवर स्वतंत्र अ‍ॅट्रॉसिटी कायदा करण्याची मागणी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार नसीम खान यांनी केली आहे. विशेष म्हणजे, एरवी काँग्रेसची मते फोडण्याचा आरोप करत, एमआयएमचे नेते असद्दुदीन ओवेसी यांना विरोध करणा-या काँग्रेसमधील मुस्लीम नेत्यांनी कटियार आणि स्वतंत्र कायद्याच्या मुद्द्यावर ओवेसींना पाठिंबा दर्शविला आहे.\nमुस्लीम समाजातील लोकांना ‘पाकिस्तानी’ म्हणून हिणविणा-यांना शिक्षेची तरतूद असणारा स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी ओवेसी यांनी लोकसभेत केली होती. त्यांच्या या मागणीला नसीम खान यांनी पाठिंबा दिला आहे. विनय कटियार यांच्या विधानाने अशा कायद्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. हा देश सर्वांचा आहे. मात्र, कटियार यांच्यासारखे भाजपा नेते जहागीर असल्यासारखी वक्तव्ये करतात. समाजात तेढ निर्माण करणाºया कटियार यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणीही नसीम खान यांनी केली.\nमनमोहन सिंग सरकारच्या काळात सच्चर समितीच्या शिफारसीनुसार, अमिताण कंडू समिती स्थापन करण्यात आली होती. मार्च २०१४ला या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. अ‍ॅट्रॉसिटीच्या धर्तीवर मुस्लिमांसाठी स्वतंत्र कायदा करण्याची शिफारस या समितीने केली होती. केंद्रातील मोदी सरकारने कंडू समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करत, मुस्लिमांसाठी स्वतंत्र अ‍ॅट्रॉसिटी कायदा करावा, अशी मागणी खान यांनी केली.\nदलितांच्या संरक्षणासाठी अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा आहे, तसाच कायदा मुस्लीम समाजाच्या संरक्षणासाठी बनविण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने २०१० साली मुस्लीम समाजाचे हित जपण्यासाठी, अल्पसंख्यांक आयोगाला अर्धन्यायिक अधिकार बहाल केले होते. त्यालाही बळकटी देण्याची आवश्यकता असल्याचे खान यांनी सांगितले.\nमस्करीची झाली कुस्करी...दिवसाढवळ्या २० वर्षीय युवकाची हत्या\nमुंबईच्या रक्षणासाठी 'रॉ'चे अनुभवी शिलेदार...जाणून घ्या कोण आहेत सुबोध जयस्वाल\nठाण्यात ज्येष्ठांनी लुटला नेचर ट्रेलचा आनंद, जाणून घेतली झाडांची माहिती\nमुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान\nअभिमानास्पद... दक्षिण मुंबईतील शाही इमारती जागतिक वारसा स्थळांच्या यादीत\nवाचक कट्टयावर रंगला \"जागर अभिवाचनाचा\", तीन लघुनाटीकांचे अभिवाचन\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nअपडेट करा फेसबुक अॅप, झुकरबर्गने युजर्संना दिलयं 'गिफ्ट खास'\nमुंबईत आल्यास सिद्धूचे हात-पाय तोडू, भाजपा नेत्याचा इशारा\nअंधेरी पूल दुरुस्तीला पालिकेकडून निधी मिळेना\nसुविधांअभावी नवीन विमानतळे बंद; सामान्यांचे कोट्यवधी पाण्यात\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/india-vs-england-test-match-delay-rain/", "date_download": "2018-08-21T13:48:09Z", "digest": "sha1:S3WC7TGP55BLT5PF5EXGHC5G6Y7U5NEM", "length": 7681, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पावसामुळे सामना सुरु होण्यास विलंब | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nपावसामुळे सामना सुरु होण्यास विलंब\nप्रदीप चव्हाण 9 Aug, 2018\tक्रीडा, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nलंडन-लॉर्ड्स मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र पावसाचा अडथळा असल्याने नाणेफेकीला आणि सामना सुरू होण्यास विलंब झाला आहे.\nया मैदानावर इतिहास भारताच्या बाजूने नसला तरी भारतीय संघ यंदा इतिहास बदलण्यासाठी उत्सुक आहे. भारताने या मैदानावर १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्या सामन्यांपैकी भारताने अवघ्या दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यापैकी एक विजय १९८६ मध्ये तर दुसरा विजय २०१४ मध्ये मिळवलेला आहे. याशिवाय भारताला ११ लढती गमवाव्या आहेत, तर चार सामने बरोबरीत सुटले आहेत.\nPrevious तिसऱ्या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे\nNext यावलच्या आंदोलनात आमदार जावळेंच्या राजीनाम्याची मागणी\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%80", "date_download": "2018-08-21T13:40:25Z", "digest": "sha1:NSXFQNQXYTO5GGWJLTHHC36AMDWA6RRK", "length": 4487, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँड्रु कार्नेगी - विकिपीडिया", "raw_content": "\nअँड्रु कार्नेगी (नोव्हेंबर २५, इ.स. १८३५-ऑगस्ट ११, इ.स. १९१९) हा मूळचा स्कॉटीश वंशाचा अमेरीकन उद्योगपती होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८३५ मधील जन्म\nइ.स. १९१९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2018-08-21T13:38:35Z", "digest": "sha1:TG5AQOFTZWRXNGHKAIF5VCKF3JQKSR7D", "length": 6267, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रहार (वृत्तपत्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nऑक्टोबर ९, इ.स. २००८\nप्रहार हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र ऑक्टोबर ९, इ.स. २००८ रोजी सुरू झाले. महाराष्ट्रातील राजकीय नेते नारायण राणे हे याचे सल्लागार संपादक आहेत. तर २०१५ पर्यंत महेश बळीराम म्हात्रे हे त्याचे संपादक होते. त्यानंतर मधुकर भावे यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंबईसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून प्रहारच्या आवृत्या प्रसिद्ध होतात.\nअमेरिकेतील ऑग्टन येथील वृत्तपत्राचे संग्रहालय असून त्याला न्यूझियम असे म्हणतात. या न्यूझियममध्ये जगभरातील ८००हून अधिक वृत्तपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या न्यूझियममध्ये भारतातील १४ वृत्तपत्रांचा समावेश असून मराठीतील केवळ प्रहार हे एकमेव दैनिकाचा न्यूझियममध्ये सामावेश आहे.[१]\n\"अधिकृत संकेतस्थळ\" (मराठी मजकूर).\nआफ्टरनून • एशियन एज • बॉम्बे समाचार • द टाइम्स ऑफ इंडिया • बॉम्बे टाइम्स • इंडियन एक्सप्रेस • डीएनए • लोकमत • लोकसत्ता • महाराष्ट्र टाइम्स • मिड-डे • मिरर बझ • मुंबई मिरर •\nनवा काळ • तरुण भारत • नवभारत टाइम्स • सामना • सकाळ • द इकॉनॉमिक टाइम्स • हिंदुस्तान टाइम्स • प्रहार\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१८ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/temples/laxmi-keshav-mandir-kolisare/", "date_download": "2018-08-21T14:36:33Z", "digest": "sha1:MZDSMJRZD353RIQE3NDP6WL2UEX5HRKN", "length": 11110, "nlines": 262, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "श्री लक्ष्मीकेशव मंदिर, कोळिसरे - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री लक्ष्मीकेशव मंदिर, कोळिसरे\nशांत, पवित्र, रमणीय या शब्दांचा खराखुरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर रत्नागिरी तालुक्यातील कोळिसरे येथील श्री लक्ष्मीकेशव मंदिरच डोळ्यांसमोर येते. जयगडवरून चाफे फाट्याकडे येताना डावीकडून कोळिसरे गावात जाता येते. रत्नागिरीपासून कोळिसरे ४६ किमी अंतरावर आहे. मंदिर व त्याचा परिसर हा इतक्या दाट झाडीने व्यापलेला आहे, की या झाडीत गाव आहे का असा प्रश्न पाहणाऱ्याला पडतो.\nबस स्थानक - गणपतीपुळे\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - वर्षभर\nकोकण परिसर हा अनेक कलाविष्कारांसाठी प्रसिध्द आहे. शिल्पकला ही त्यातील अशीच एक अनोखी कला आहे जिचा आविष्कार मंदिरातील मूर्त्यांमधून प्रकट होत असतो. श्री लक्ष्मीकेशवाची सावळी मूर्ती अतिप्राचीन आहे.\nसुमारे पाच फूट उंचीची ही मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीतील काळसर तांबूस शाळीग्रामामधून घडवलेली असून, ती शिल्पकलेचा एक सुंदर आविष्कार आहे. मूर्तीवरील कोरीवकाम अतीव सुंदर असून प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. ही प्रसन्नवदन मूर्ती पाहताच मन मोहवून टाकते. महाराष्ट्रातील अतिशय अप्रतिम मूर्तींमध्ये या मूर्तीचा समावेश आहे.\nलक्ष्मीकेशवाच्या मंदिराखालून बारमाही वाहणाऱ्या झऱ्याला `तीर्थ` असं संबोधलं जातं. `आप` म्हणजे पाणी, हा पंच महाभूतांमधील एक महत्त्वाचा व सजीवांच्या दृष्टीने जीवनावश्यक घटक आहे. या घटकाचे महत्त्व ओळखून त्या स्त्रोताचे संरक्षण व्हावे या दूरदृष्टीतून अशा ठिकाणी मंदिरांची स्थापना झालेली दिसते.\nदेवळाजवळ पोहोचल्यावर मोकळ्या जागेतून खाली उतरणारी दगडी पाखाडी (पायऱ्या) दिसतात. अमाप निसर्गसौंदर्य, शहरी कोलाहलापासून दूर, देवळाजवळील वाहणारा इथला झरा, गर्द झाडी, मन एकाग्र करणारी शांतता... सारं कसं वेगळं वाटणारं... मंदिराच्या परिसरातील निसर्गसान्निध्यांत आपल्याला त्या सर्वव्यापी शक्तीचे अस्तित्व निश्चितच जाणवत राहाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/blog-post_56.html", "date_download": "2018-08-21T13:53:03Z", "digest": "sha1:NSTRSXUEGTWASHWLL7VJCEYQLWMGDAKA", "length": 4941, "nlines": 107, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "घसरती जीभ ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nकधी कुठे काय बोलावे\nयाचे भान राखुन बोलावे\nआपली इज्जत प्रिय तशी\nआपली बोली वावरली जावी\nघसरती जीभ सावरली जावी\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी Android App Download\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/more-37-thousand-gas-connection-ujjawala-yojana-44739", "date_download": "2018-08-21T14:53:50Z", "digest": "sha1:7FLP3TS2QT4KZZWHAKIJUFJPPGK5P6OW", "length": 12979, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "More than 37 thousand gas connection from Ujjawala Yojana नांदेड: उज्जला योजने अंतर्गत 37 हजारपेक्षा अधिक गॅस कनेक्‍शन | eSakal", "raw_content": "\nनांदेड: उज्जला योजने अंतर्गत 37 हजारपेक्षा अधिक गॅस कनेक्‍शन\nशुक्रवार, 12 मे 2017\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी उज्ज्वला योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 37 हजार 973 ग्राहकांना डिपॉजीटशिवाय गॅस कनेक्‍शन देण्यात आल्याची माहिती हिंदुस्थान कॉर्पोरेशन लिमिटेडचे अभय औचार यांनी दिली.\nनांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी उज्ज्वला योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 37 हजार 973 ग्राहकांना डिपॉजीटशिवाय गॅस कनेक्‍शन देण्यात आल्याची माहिती हिंदुस्थान कॉर्पोरेशन लिमिटेडचे अभय औचार यांनी दिली.\nऔचार यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारीबाबत माहिती दिली. या योजनेसाठी एकूण 79 हजार 424 ग्राहकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 42 हजार 461 ग्राहक पात्र ठरले. त्यापैकी आतापर्यंत 37 हजार 973 ग्राहकांना गॅस कनेक्‍शन देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील ज्येष्ठ (वयोवृद्ध) महिलेला एक हजार 600 रुपयांचे अर्थसहाय्य आणि विना डिपॉझीट गॅस कनेक्‍शन दिले जाते. भारत, हिंदुस्थान आणि इंडियन ऑईल या कंपन्यांकडून सहकार्य केले जाते. ज्या ग्राहकांना पैसे अदा करणे शक्‍य नाही, अशा ग्राहकांना कर्जसुविधाही उपलब्ध आहे. कंपनीकडून कर्ज देऊन त्यांना कनेक्‍शन दिले जाते आहे. त्यासाठी आवश्‍यक 990 रुपये हे ग्राहकाला मिळणाऱ्या सबसिडीतून प्रत्येक महिना कपात करून घेतले जातात.\nसुरक्षित ठिकाणी कनेक्‍शन असावे याची काळजी कंपनीकडून घेतली जात आहे. विशेष करून ग्रामीण भागासाठी ही योजना असून वृक्षतोड कमी व्हावी, स्वयंपाक घरात धूर होऊ नये यासाठी ही योजना तयार केली आहे. नांदेड जिल्ह्यात आणखी ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे कनेक्‍शन केवळ कुटुंबीयांतील वरिष्ठ (वयोवृद्ध) व्यक्तीच्या नावेच घ्यावी लागते. असेच लाभार्थी शहरात असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करावी, त्यांनी मंजुरी दिल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ देता येतो असेही त्यांनी स्पष्ट केले.\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nदाभोलकर खूनप्रकरणी राज्यात 'जवाब दो' आंदोलन\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : 'अंनिस'चे राज्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या खून प्रकरणी अटक झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/maha-food-recruitment/", "date_download": "2018-08-21T14:34:00Z", "digest": "sha1:NLT624N4QUNJV6YT7H6363LL2NHXKUVR", "length": 12190, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maha Food Recruitment 2018 Maha Food Bharti 2018 Supply Inspector", "raw_content": "\n(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती [Reminder]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -2018 [414 जागा]\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती [Reminder]\nIBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 839 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: पुरवठा निरीक्षक, गट क\nकोकण विभाग: 23 जागा\nनाशिक विभाग: 32 जागा\nपुणे विभाग: 36 जागा\nऔरंगाबाद विभाग: 29 जागा\nशैक्षणिक पात्रता: (i)पदवीधर. (ii) MS-CIT किंवा CCC\nवयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र\nFee: खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय:₹150/-, माजी सैनिक: फी नाही]\nप्रवेशपत्र: 28 जून 2018 पासून पुढे.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2018\n(ZP Palghar) पालघर जिल्हा परिषदेत ‘सहाय्यक शिक्षक’ पदांची भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\n(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी भरती\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर\nजिल्हा न्यायालय भरती निकाल\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n» (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगाभरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल मेगा भरती\n» (NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n»UPSC – N.D.A. & N.A.(II) 2018 परीक्षा प्रवेशपत्र » इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट' भरती प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक टंकलेखक & कर सहाय्यक (पूर्व) परीक्षा 2018 निकाल\n» भारतीय सैन्य भरती ARO पुणे & ARO अहमदाबाद निकाल\n» (SID) महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग भरती परीक्षा सुधारित उत्तरतालिका\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\n» शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-08-21T13:38:46Z", "digest": "sha1:5MAQCW64RGKTOT6AZUL5ZAEWHWMN55RI", "length": 4948, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थीया - विकिपीडिया", "raw_content": "\nझ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर,\nथीया (ग्रीक: Θεία थीया) ही ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेली टायटन देवता व हायपेरिऑनची बहीण-पत्नी होती. हायपेरिऑन पासून तिला हेलिऑस (सूर्य), सेलीनी (चंद्र) व इऑस (पहाट) ही मुले झाली. थीयाला प्राचीन ग्रीक लोक दृष्टी व स्वच्छ निळ्या आकाशाच्या चमकत्या प्रकाशाचे दैवत मानत असत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१७ रोजी ०२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4", "date_download": "2018-08-21T13:38:24Z", "digest": "sha1:IG34SJWBV6G6K7LEUBAYXAAO4SUN4R5N", "length": 26685, "nlines": 216, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दुर्गा भागवत - विकिपीडिया", "raw_content": "\nदुर्गा भागवत (फेब्रुवारी १०, १९१०, मध्यप्रदेश - मे ७, २००२) या मराठी लेखिका होत्या. ९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे योगदान आहे. यात लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा,चरित्र,ललित,संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही मध्येही लेखन आहे. दुर्गाबाई या विणकाम, भरतकाम उत्तम करत. तसेच पाकशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृतीही तयार केल्या आहेत.१९७५ साली जाहीर झालेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणा-या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत. [१]\n७ निधनानंतर प्रकाशित साहित्य\n८ दुर्गा भागवत यांच्यासंबंधी प्रकाशित साहित्य [१०]\n१० संदर्भ आणि नोंदी\nदुर्गा भागवत यांचे मूळ गाव पंढरपूर होय. पण त्यांच्या आजोबांनी दुर्गाबाईंच्या आईला दिलेल्या वाईट वागणुकीची चीड येऊन त्यांनी पंढरपूर कायमचे सोडले. शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करून दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी 'इंडियन कल्चरल हिस्टरी' शाखेत 'अर्ली बुध्दिस्ट ज्युरिसप्रूडन्स' या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी. च्या प्रबंधासाठी 'सिंथिसिस ऑफ हिंदू अॅन्ड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया' या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले; परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. महात्मा गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. श्री.व्यं. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रेरणास्थाने होती.\nदुर्गाबाईंचे वडील शास्त्रज्ञ होते.भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनी या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य राजारामशास्त्री भागवत हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते.\nसुस्पष्ट पामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. संस्कृत, पाली, प्राकृत , इंग्रजी, मराठी, फ्रेंच , हिंदी इत्यादी भाषांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्वक नोंदविलेले दिसतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते. आणि \"आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे\" हा समर्थ रामदासांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मांडणी आढळते, तसेच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेले त्यांचे विचारही त्यांच्या साहित्यात दिसून येतात. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्व, सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे. फ्रेंच, जर्मन, संस्कृत इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. कऱ्हाड येथे १९७५ साली झालेल्या ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.\n\"पैस\", \"ॠतुचक्र\", \"डूब\", \"अशा ललित लेखांच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. बाणभट्टाची \"कादंबरी\",\"जातककथा\", यांचा अनुवाद करणाऱ्या दुर्गाबाईंनी थोरो या अमेरिकन विचारवंताच्या पुस्तकाचा \" वॉल्डनकाठी विचारविहार \"नावाचा अनुवादही केला. रवींद्रनाथ टागोरांच्या \"गीतांजली\"चा संस्कृतात अनुवाद करण्याचे कौतुकास्पद कार्य दुर्गाबाईंनी केले. त्यांनी भाषांतरित केलेली आणि सरिता प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली 'लोककथामाला' मराठीतील लोककथा आणि बालकथा यांमधला महत्त्वाचा ठेवा आहे.\nसंशोधन व साहित्य या क्षेत्रात रमणाऱ्या दुर्गाबाईंना पाककलेतही रुची होती. .दुर्गाबाई अविवाहित होत्या पण घरातील कामात त्यांना विशेष आवड होती. याजोडीने विणकामासारखे छंदही त्यांनी जोपासले. .\nदुर्गा भागवत यांचे पुढील साहित्य प्रकाशित झाले आहे.[२] [३] [४] [५] [६] [७] [८]\nअ‍ॅन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर माहितीपर इंग्रजी\nआठवले तसे बालसाहित्य मराठी\nआस्वाद आणि आक्षेप वैचारिक मराठी\nऋतुचक्र ललित मराठी १९५६\nउत्तर प्रदेशाच्या लोककथा (पाच भागांत) कथा मराठी\nकथासरित्सागर (पाच भागांत) रूपांतरित कथासंग्रह मराठी\nकदंब ललित कथासंग्रह मराठी\nकॉकॉर्डचा क्रांतिकारक व्यक्तिचित्र मराठी\nकाश्मीरच्या लोककथा (पाच भागांत) कथा मराठी\nकेतकरी कादंबरी समीक्षा मराठी\nकौटिलीय अर्थशास्त्र वैचारिक मराठी\nगुजरातच्या लोककथा (दोन भागांत) बालसाहित्य मराठी\nडांगच्या लोककथा (चार भागांत) बालसाहित्य मराठी\nडूब ललित मराठी १९७५\nतामीळच्या लोककथा (३ भागांत) कथा मराठी\nतुळशीचे लग्न बालसाहित्य मराठी\nदख्खनच्या लोककथा (चार भागांत) बालसाहित्य मराठी\nद रिडिल्स ऑफ इंडियन लाइफ, लोअर अ‍ॅन्ड लिटरेचर वैचारिक इंग्रजी\nदुपानी ललित लेख मराठी\nनिसर्गोत्सव ललित लेख मराठी\nपंजाबी लोककथा बालसाहित्य मराठी\nपाली प्रेमकथा कथासंग्रह मराठी\nपूर्वांचल ललित कथासंग्रह मराठी\nपैस ललित मराठी १९७०\nबंगालच्या लोककथा (दोन भागांत) बाल साहित्य मराठी\nबाणाची कादंबरी रूपांतरित कादंबरी मराठी\nबुंदेलखंडच्या लोककथा बालसाहित्य मराठी\nभारतीय धातुविद्या माहितीपर मराठी\nभावमुद्रा ललित कादंबरी मराठी १९६०\nमध्य प्रदेशच्या लोककथा (दोन भागांत) बालसाहित्य मराठी\nरसमयी रूपांतरित कादंबरी मराठी\nराजारामशास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य (सहा भागांत) समीक्षा मराठी\nराजारामशास्त्री भागवत : व्यक्ती आणि वाङमयविवेचन मराठी स्वस्तिक पब्लिशिंग, मुंबई इ.स. १९४७\nरूपरंग ललित मराठी १९६७\nलिचकूर कथा कथासंग्रह मराठी\nलोकसाहित्याची रूपरेखा समीक्षा मराठी\nशासन साहित्य आणि बांधिलकी वैचारिक मराठी\nसत्यं शिवं सुंदरम माहितीपर मराठी\nसंताळ कथा(चार भागांत) बालसाहित्य मराठी\nसाष्टीच्या कथा (दोन भागांत) बालसाहित्य मराठी\nसिद्धार्थ जातक (७ खंडांत) मराठी\nदुर्गाबाईंच्या निधनानंतर तेरा वर्षांनी त्यांच्या चार पुस्तकांचे ‘शब्द पब्लिकेशन’तर्फे प्रकाशन झाले. मीना वैशंपायन यांनी ही पुस्तके संकलित व संपादित केलेली आहेत.\n'संस्कृतिसंचित' - या पुस्तकात विविध ज्ञानशाखांच्या आधारे दुर्गाबाईंनी घेतलेला संस्कृतीचा मागोवा आहे.\n'विचारसंचित' - या पुस्तकात दुर्गाबाईंचे विविध सामाजिक, राजकीय विषयांवरील वैचारिक लेख एकत्रित करण्यात आलेले आहेत.\n'भावसंचित' - या पुस्तकात दुर्गाबाईंचे ललित लेख संकलित करण्यात आलेले आहेत.\n'दुर्गुआजीच्या गोष्टी' - या पुस्तकात दुर्गाबाईंनी आजीच्या भूमिकेतून सांगितलेल्या बालकथा आहेत.[९]\nदुर्गा भागवत यांच्यासंबंधी प्रकाशित साहित्य [१०]\nऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी प्रतिमा रानडे मराठी राजहंस प्रकाशन १९९८\nदुर्गाबाई रूपशोध अंजली कीर्तने मराठी \nदुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य अरुणा ढेरे मराठी पद्मगंधा प्रकाशन २०११\n[मुक्ता] मीना वैशंपायन मराठी लेख-लोकसत्ता २०१२\nखालील पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे.\n१९७१ चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'पैस' साठी.\nदुर्गाबाईंनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांच्या सरकारने देऊ केलेले पद्मश्री आणि ज्ञानपीठ हे पुरस्कार नाकारले.\nअंजली कीर्तने यांनी दुर्गा भागवतांवर एक लघुपट केला आहे.\n‘शब्द द बुक गॅलरी’ दरवर्षी वैचारिक साहित्य, ललित लेखन आणि अनुवादित साहित्य यासाठी क्रमवारीने दुर्गा भागवत शब्द पुरस्कार देते. (२००६ सालापासून)\n↑ रानडे प्रतिभा. \"कॅलिडोस्कोप ( ४. ३. २०१७)\".\n↑ \"भूमिका घेतली पाहिजे -Maharashtra Times\". Maharashtra Times (mr मजकूर). 26-04-2018 रोजी पाहिले. \"दुर्गाबाईंच्या लेखनाचा झपाटा एवढा जबरदस्त होता की, त्यांचं बरचसं लेखन आजवर विखुरलेल्या स्वरुपात पडूनच राहिलं होतं. ते कुठेकुठे प्रकाशित झालेलं होतं, परंतु ते एकत्र संकलित झालेलं नव्हतं. मात्र दुर्गाबाईंच्या निधनाला गुरुवारी १३ वर्षं पूर्ण झालेली असताना, उद्या, शनिवारी त्यांच्या चार पुस्तकांचं एकत्र प्रकाशन होत आहे.\"\nइ.स. २००२ मधील मृत्यू\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nइ.स. १९१० मधील जन्म\nइयत्ता १० वी मराठी कुमारभारती अभ्यासक्रमाचे संदर्भलेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑगस्ट २०१८ रोजी २२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-ixus-180-20mp-24-240mm-red-price-pjpodY.html", "date_download": "2018-08-21T13:50:36Z", "digest": "sha1:7GY63OHI5JBA3Y2BNMQIPF4OSTVFIZ5V", "length": 17288, "nlines": 481, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड किंमत ## आहे.\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेडइन्फिबीएम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 7,690)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 91 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड वैशिष्ट्य\nमॉडेल नाव IXUS 180\nअपेरतुरे रंगे F3.0 - F6.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20 MP\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nमॅक्रो मोडे 1 - 50 cm (W)\nस्क्रीन सिझे 2.7 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 04:03\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन इक्सस 180 २०म्प 24 २४०म्म रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/2017/09/", "date_download": "2018-08-21T13:42:53Z", "digest": "sha1:PY6OU6PGFRDBFNV2KKNIEJY5Q74EJRHH", "length": 24292, "nlines": 256, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "सप्टेंबर | 2017 | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 17, 2017\nदेशाच्या प्रगतीचे मापन करायचे असेल तर नागरिक काय लायकीचे होते आणि आता काय लायकीचे झाले, या निकषावर करायला हवे. सातत्याने ढासळत जाणारा नागरिकांचा दर्जा, हा राष्ट्रीय काळजीचा विषय असायला हवा.…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 17, 2017\nसंत शिरोमणी तुकोबा सांगून गेलेत – “काय भुललासी वरलिया रंगा … ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा.” ही उक्ती राजू फणसेला बरीचशी लागू पडते. वरवर साधा सरळ दिसणारा हा प्राणी,…\nडॉ. अमरापूरकर आणि त्यांची एन्डोस्कोपी\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 17, 2017\nवर्ष दोन वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात, एका वैद्यकीय परिषदेत डॉ. अमरापूरकर सांगत होते, “मित्रहो,आता तंत्रज्ञान अधिक पुढं गेलंय, एन्डोस्कोपीच्या पुढं आलीये आता ‘कॅप्सूल एन्डोस्कोपी’ …म्हणजे एन्डोस्कोप तोंडाद्वारे पोटापर्यंत आता…\nवाचावे जरुर असे काही…..\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) सप्टेंबर 17, 2017\n{सँडोझ, रेप्रो आणि मित्सुबिशी या नवी मुंबईतील तीनही मोठ्या कंपन्यांमध्ये समांतर सुरु असलेले “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा”चे कामगार संघर्ष जवळून पहाणाऱ्या व त्यात सहभागी असणाऱ्या सहकाऱ्यांचे मनोगत….. खालील प्रत्ययकारी शब्दात} हॅट्स्…\nप्रा. डॉ. दीपक पवार यांचं ‘सॅन्डोझ’च्या कामगारांसमोरील भाषण…\nडॉ. दीपक पवार सप्टेंबर 17, 2017\n प्रिय भाई व ‘धर्मराज्य पक्षा’च्या कामगार-कर्मचारी महासंघाचे सर्व कर्मचारी आणि ५६व्या दिवसापर्यंत ‘सॅन्डोझ’मध्ये आंदोलन करणाऱ्या बंधूंनो… मी गेले दोन आठवडे भाईंशी या विषयावर बोलत होतो. भाई मला सांगत…\n‘लालबागचा राजा’ मंडळाला धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा दणका\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 17, 2017\nलालबागचा राजा मंडळाने नामांकित प्रसारमाध्यमांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध जोपासले व ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’, अशी वारंवार खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली. त्या बळावर लाखो भाविकांना दरवर्षी अब्जावधी रुपयांचा गंडाही…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 17, 2017\nमित्रहो, मी ‘कृष्णार्पणमस्तु’ मासिकाचा पहिल्या अंकापासूनचा वाचक आहे. माझा अंक वाचून झाल्यावर मी तो जेव्हा इतरांना वाचायला देतो तेव्हा मला विचारले जाते, “इतर वर्तमानपत्रे आणि यात वेगळे काय आहे\n२९ ऑगस्टचा मुंबईतील महापूर\nअॅड. गिरीश राऊत सप्टेंबर 17, 2017\nपावसाने मुंबईकरांचे खूप हाल झाले. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची व्याप्ती वाढली व मुंबईपासून दूर असलेल्यांना देखील याचा फटका बसला. या दुर्घटनेची काही मुख्य कारणे लक्षात घेऊ. मुंबईच्या सन…\nप्राचीन भारताला अवाजवी महत्त्व दिले आहे का\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 17, 2017\nटोरांटो विद्यापीठातील निवृत्त चायनीज अध्यापकांनी केलेले विश्लेषण… खरोखरच प्राचीन भारताला जाणीवपूर्वक कमी महत्त्व दिले आहे. मला असे म्हणायचे आहे की, मी एक कॅनडास्थित एक पारंपरिक चिनी आहे. कॅनडामध्ये लहानाचा मोठा होत असताना मला भारतीय ‘करी’पेक्षा इतर काहीही माहित नव्हते.…\nसामान्य पोलिसाचा ‘असामान्य’ लढा… वाहतूक शाखेतील भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे, हाच एकमेव उद्देश \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 17, 2017\n‘सुनिल टोके’ हे नाव तुम्हाला आठवतंय नसेल आठवत, तर तुमच्या डायरीत तुम्ही या नावाची नोंद करून ठेवायलाच हवी. कारण, वाहन चालवत असताना जर तुम्हाला वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीला सामोरे जावे लागलेच,…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=496", "date_download": "2018-08-21T14:33:28Z", "digest": "sha1:EBVQCN5B7LIRHN46SIWSFCOTV6YPXHBP", "length": 2265, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संभाजी महाराज - चरित्र| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंभाजी महाराज - चरित्र (Marathi)\nछत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आपल्या वडिलां प्रमाणेच पराक्रमी आणि मुसुद्दी राजे होते.\nतारुण्य आणि राजकारण्यांशी मतभेद\nशारीरिक छळ व मृत्यू\nसंभाजीमहाराजांविषयी ललितेतर इतिहास लेखन\nसंभाजी महाराजांवरील ललित साहित्य\nछत्रपती संभाजी महाराजांचे दानपत्र\nसमर्थ रामदास स्वामींचे पत्र\nसंभाजी महाराज - चरित्र\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/pune/pune-city/", "date_download": "2018-08-21T13:49:18Z", "digest": "sha1:XSVAEQK6MMRUYI34CMGQB3BMTRAIMYJY", "length": 16308, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Latest news from Pune City on eJanshakti.com | Janashakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\n‘सनातन’ वर बंदी आणू देणार नाही : हिंदू जनजागृती समिती\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर, राज्य 0\nपुणे :डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाशी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा संबंध नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत सनातन व आमच्या संस्थेवर बंदी आणू देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी दिला. पुण्यात मंगळवारी सनातन …\nपुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nपुणे: पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली. पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे . त्यामुळे इतर पुलावरून ट्राफिक वाढले आहे. पुण्यात सकाळ पासून संतधार सुरु आहे . पुलावरील पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे . Share on: WhatsApp\nऔंधमधील महादजी शिंदे पूल रूंद करावा करण्याची मागणी\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nपुणे:औंध येथील महादजी शिंदे रस्ता तीस मीटर रूंद करावा, या मागणीसाठी परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हा रस्ता तीस मीटरचा करण्याच्या अनेक हरकती स्थानिक नागरिकांनी नोंदविल्याने विकास आराखड्यात (डीपी) हा रस्ता ३० मीटर दाखविण्यात आला होता. मात्र, या भागात असलेल्या काही …\nडाळींबाची विक्रमी आवक ६०० ते७०० टन डाळींब बाजारात दाखल\n20 Aug, 2018\tपुणे, पुणे शहर, राज्य 0\nपुणे : डाळींबाचा हंगाम बहरल्याने रविवारी गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात हंगामातील विक्रमी आवक झाली. श्रावण महिना सुरू असून त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असल्याने येत्या काळात डाळिंबांना मागणी वाढून दर थोडे वधारतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण मागणीपेक्षा आवक वाढल्यामुळे डाळिंबाचे भाव सुमारे पाच ते दहा टक्क्यांनी उतरले आहेत. मागील आठवड्यात स्वातंत्र्यदिन, …\nउरूळीचा कचरा डेपो आता बंद होणार\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nपुणे : पुणे शहरात अन्य पाच ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करून डिसेंबर 2019 मध्ये उरूळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्याचे आश्‍वासन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिले. मात्र कचरा डेपो बंद करण्यासंदर्भात कोणतेही आश्‍वासन प्रशासनाने दिले नसल्याचे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. …\nपालिकेवर अडीच हजार कोटींचा बोजा\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\n‘बीडीपी’ची जागा ताब्यात घेताना येणार अडचण पुणे : पालिका हद्दीतील ‘बीडीपी’ची जागा ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारने आठ टक्के ’टीडीआर’ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा मोबदला अत्यंत कमी असल्याने त्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे जमीन मालकांनी स्पष्ट केले. त्यामुळे जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेला अडचणी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जमीन …\nसायबर गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी नागरी सहकारी बँका एकवटल्या\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nजबाबदारी झटकणार्‍या नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाला न्यायालयात खेचण्याचा निर्णय पुणे : कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर दरोड्याच्या पार्श्‍वभूमीवर सायबर गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी राज्यातील नागरी सहकारी बँका एकत्र आल्या आहेत. भविष्यातील सुरक्षेसाठी कॉमन नॉलेज हब, फसवणूक रोखण्यासाठी ग्राहकांना प्रशिक्षण तसेच जबाबदारी झटकणार्‍या नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाला न्यायालयात खेचण्याचा निर्णय पुण्यात …\nमेट्रो विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nमहामेट्रोचे संचालकांची माहिती पुणे : स्वारगेट-कात्रज मेट्रो विस्तारीकरण मार्ग आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा मार्ग भुयारीपेक्षा उन्नत (एलिव्हेटेड) करण्यावर महामेट्रोचा भर आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी शनिवारी पुण्यात दिली. महामेट्रोकडून पुण्यात सुरू करण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या माहिती केंद्रास दीक्षित यांनी भेट दिली. यावेळी …\nमाणिकचंद मलबार हिलमधील घराला आग\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nकोंढवा : लुल्लानगर चौकात असणार्‍या माणिकचंद मलबार हिल या अकरा मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमधे रविवार सकाळी 10.30 वाजता आग लागल्याची घटना घडली होती. तेथील सुरक्षारक्षक विलास पाटील व साजिद अत्तार यांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी फ्लॅटमधील दोघांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सहाव्या मजल्यावरून …\nवाघोलीत गुटख्याचा साठा जप्त\n20 Aug, 2018\tगुन्हे वार्ता, ठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nवाघोली : येथील बायफ रोडवरील सवाना सोसायटीजवळ असणार्‍या एका गोडाऊनमध्ये गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाला होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून गुटखा आणि सुगंधी पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे. खबर्‍यामार्फत माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुहास गरुड व पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शखाली उपनिरीक्षक …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/kanchan-bapat-write-article-tanishka-53776", "date_download": "2018-08-21T15:00:49Z", "digest": "sha1:U6W7UVLEK6ABMLXRKAXFDPJ7QV4O4DCF", "length": 32780, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "kanchan bapat write article in tanishka डब्याचं रोजचं नियोजन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 19 जून 2017\nडब्यातून रोज काय द्यायचं किंवा काय न्यायचं याचं उत्तर शोधण्यात सकाळचा बराच वेळ जातो. घाईगडबडीत डब्यासाठी एखादा पदार्थ केला, तर त्याच्या पौष्टिकतेचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच थोडंसं नियोजन केलं, तर रोज हेल्दी टिफिन नेणं सोयीचं होईल. तुमच्या डब्यात पौष्टिक पदार्थ असावेत आणि तेही चवीचे यासाठी नियोजनाचे काही मार्ग आणि चटपटीत रेसिपीही...\nडब्यातून रोज काय द्यायचं किंवा काय न्यायचं याचं उत्तर शोधण्यात सकाळचा बराच वेळ जातो. घाईगडबडीत डब्यासाठी एखादा पदार्थ केला, तर त्याच्या पौष्टिकतेचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच थोडंसं नियोजन केलं, तर रोज हेल्दी टिफिन नेणं सोयीचं होईल. तुमच्या डब्यात पौष्टिक पदार्थ असावेत आणि तेही चवीचे यासाठी नियोजनाचे काही मार्ग आणि चटपटीत रेसिपीही...\nआ धुनिक काळात घराबाहेर जास्तीत जास्त वेळ राहावं लागणारी शाळा-कॉलेजची मुलं, ऑफिसमध्ये जाणाऱ्या व्यक्‍ती या सगळ्यांची दिवसभरातील बरीचशी खाण्याची गरज ‘डबा’ पूर्ण करतो... करावी. प्रत्येक व्यक्‍तीच्या घराबाहेर जाण्याच्या कालावधीनुसार प्रत्येकाने एक ते तीन डबे घेऊन जाणं योग्य ठरतं. सामान्यत: शाळकरी मुलांचा डबा किंवा सकाळी लवकर बाहेर पडणारे कर्मचारी यांच्या ब्रेकफास्टसाठी योग्य ठरणारे पदार्थ डब्यात असावेत. त्या पदार्थांना ताजी फळं, सॅलड, छोटे-छोटे पौष्टिक लाडू किंवा वड्या यांची जोड अवश्‍य द्यावी. डब्यात मिळणाऱ्या वैविध्यामुळे उत्तम पोषण आणि चव असे दोन्ही फायदे मिळतात.\nदुपारी एकनंतरही घराबाहेर राहणारे विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा दुसरा डबा अर्थातच जेवणाचा असावा. या डब्यात पोळीभाजी, वरणभात, चटणी, कोशिंबीर असे साग्रसंगीत पदार्थ नेणं अवघड आहे; पण व्यवस्थित पोषण मिळणारे आणि बनवायला सोपे असणाऱ्या पदार्थांची योजना या डब्यासाठी करावी.\nपोळी, भाजी आणि सॅलड, स्टफ्ड पराठे, भरपूर भाज्या घालून बनवलेले विविध चवींचे पुलाव, ब्राउन ब्रेडच्या भाज्या घालून बनवलेली सॅंडविचेस असे पदार्थ या डब्यासाठी योग्य ठरतात. डबा जास्तीत जास्त पोषक असावा, यासाठी या डब्याचा मुख्य घटक असलेली पोळी जास्तीत जास्त पोषक कशी होईल हे पाहू.\nसाधारण पाच किलो गव्हात अर्धा किलो भाजलेले सोयाबीन, पाव किलो हरभरा डाळ, मूठभर मेथ्या आणि एक वाटी राजगिरा पीठ घालून दळून आणावे.\nकणीक भिजवताना शक्‍य असेल तर दर ८-१० पोळ्यांच्या कणकेत दोन टेबलस्पून दूध पावडर मिसळावी.\nशक्‍य असेल तर बेरीचं गाळलेलं पाणी, पनीरचं पाणी, दूध वापरून कणीक भिजवावी.\nडब्यात नेण्याची भाजी पोषक व्हावी, यासाठी ती मुख्यत: ताजी असावी. भाज्यांमध्ये अधूनमधून पनीर, सोयाचंक्‍स, बेसन, जवस पावडर, दाण्याचं कूट यांची आवश्‍यक जोड द्यावी.\nकृश व्यक्‍तींसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी कधीकधी घरचं तूप वापरून भाजी बनवावी.\nपोळीभाजीला सॅलडची जोड अवश्‍य द्यावी.\nभरपूर भाज्या, कडधान्य, पनीर, सोयाचंक्‍सचा वापर करून बनवलेले विविध चवींचे भात आणि सॅलड किंवा रायतं हे कॉम्बिनेशन झटपट बनू शकतं.\nसध्या उपलब्ध असलेल्या उत्तम प्रतिच्या डब्यांमध्ये दही किंवा रायतं थंड, तर पुलाव, भाजी वगैरे छान गरम राहू शकतं.\nयापेक्षाही जास्त वेळ बाहेर राहावं लागणाऱ्या व्यक्‍तींसाठी ड्रायफ्रूट, घरीच बनवलेला चिवडा, लाडू किंवा चटणी-पोळीचा रोल असा कोरडा आणि खूप वेळ चांगला राहणारा छोटासा डबाही संध्याकाळी खाण्यासाठी अवश्‍य बरोबर ठेवावा.\nया डब्यासाठी ब्राउन ब्रेड, चीजचे सॅंडविच, मोड आलेल्या कडधान्यांची भेळ, गूळपापडी लाडू यांसारखे पदार्थ योग्य ठरतात.\nडब्याच्या पोषणाबरोबरच डब्याचं वैविध्य राखणंही महत्त्वाचं असतं. साधारण आठवडाभराचं प्लॅनिंग डोक्‍यात असलं, तर ते प्रत्यक्षात आणणं थोडं सोपं ठरतं. ब्रेकफास्टच्या डब्याचं आठवडाभराचं प्लॅनिंग कसं करायचं, ते आपण पाहू.\nसाहित्य : १ वाटी तांदूळपिठी किंवा कणीक, १ टेस्पून बारीक चिरलेला लसूण, मीठ, तेल, आवश्‍यकतेप्रमाणे दूध, केळ्याच्या पानाचे मध्यम आकाराचे (हाताच्या पंजाहून दुप्पट आकाराचे) चार तुकडे\nकृती : पिठात मीठ, तेल आणि लसूण घालून नीट एकत्र करून घ्या. त्यात दूध घालून साधारण भाकरीच्या पिठापेक्षा थोडं सैल पीठ भिजवा.\n१०-१५ मिनिटं झाकून ठेवा. गॅसवर तवा तापत ठेवा. केळ्याच्या पानाचा मध्यम आकाराचा तुकडा घेऊन गडद रंगाच्या बाजूवर डावभर पीठ घालून पातळ पसरा आणि पान दुमडून तव्यावर ठेवा. दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. शेकल्यावर पानगी पानापासून सुटून येते. ही पानगी थेट गॅसवर किंवा पापडाच्या जाळीवर ठेवून भाजा. तूप, खोबऱ्याची चटणी आणि पानगी हा एक मस्त, चविष्ट कोकणी बेत आहे.\nरविवारच्या सुटीनंतरचा कामाचा पहिला दिवस बहुतेकांचा नावडता असतो. रविवारी बरंच जड, मसालेदार खाणं झालेलं असतं. तसेच दिवस काहिसा आळसात गेलेला असतो. त्यामुळे या दिवशीचा डब्याचा पदार्थ तेलकट किंवा मसालेदार नसावा. या पदार्थाला फळं आणि सॅलडची भरभक्कम जोड द्यावी.\nसाहित्य : सारणासाठी : २ वाट्या बारीक चिरलेला पालक, १ वाटी पनीर, १ टेस्पून आलं-लसूण पेस्ट, भरपूर कोथिंबीर, अर्धा टेस्पून चिरलेली मिरची, मीठ, तेल आवरणासाठी : दीड वाटी कणीक, मीठ, तेल, तूप\nकृती : कणकेत १-२ टेस्पून तेल आणि मीठ घालून मऊसर पीठ भिजवून झाकून ठेवा. पनीर किसून घ्या. थोड्या तेलावर मिरची आणि\nआलं-लसूण पेस्ट परता. त्यातच पालक घालून परता. पालकाचं पाणी आटून मिश्रण कोरडं झाल्यावर त्यात किसलेलं पनीर आणि मीठ घालून ३-४ मिनिटं परतून गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात कोथिंबीर मिसळा. नेहमीप्रमाणे कणकेच्या मध्यम आकाराच्या गोळ्यात सारण भरून जाडसर पराठा लाटून तव्यावर भाजा. वरून तूप लावून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.\nकोणतंही लोणचं किंवा चटणी, सॉसबरोबर द्या. बरोबर दही आणि थोडं सॅलड द्या.\nदुसरा प्रकार : पराठ्याचं सारण तयार पोळीत भरून रोल करून तव्यावर खमंग भाजून घ्या. असाच रोल कोणतीही तयार भाजी वापरून करता येईल. हवं तर वरून किसलेलं चीज आणि टोमॅटो सॉस घाला.\nआठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सगळ्यांचीच थोडी जास्त धावपळ झालेली असते. त्यामानाने मंगळवारी ऑलरेडी रुटिन सुरू झालेलं असतं. त्यामुळे थोडासा हेवी पौष्टिक असा पदार्थ निवडा. सिझननुसार उपलब्ध भाज्यांचा स्टफ्ड पराठा, रॅप किंवा फ्रॅंकी असा पदार्थ प्लॅन करा. बुधवारची तयारी म्हणून मंगळवारी सकाळी इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे यापैकी कशाचं तरी पीठ भिजवण्यासाठी धान्य भिजवून ठेवा. संध्याकाळी ते वाटून फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्या.\nसाहित्य : सव्वादोन वाट्या तांदूळ, पाऊण वाटी उडदाची डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, १ टेस्पून मेथ्या, मीठ, लोणी-तूप-तेल, १ बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर\nकृती : आदल्या दिवशी सकाळी दोन्ही डाळी, मेथ्या आणि तांदूळ वेगवेगळे सात-आठ तास भिजवा. नंतर मिक्‍सरवर अगदी बारीक वाटून घ्या. मिश्रण १०-१२ तास आंबण्यासाठी झाकून ठेवा. सकाळी उत्तप्पा करण्याच्या वेळी तयार पिठात थोडं पाणी आणि मीठ घालून ढवळा. नॉनस्टिक तव्यावर वाटीनं पीठ घालून पसरवा. त्यावर झटपट कांदा, मिरची, कोथिंबीर घाला. किंचित दाबून झाकण ठेवा. तेल सोडून उत्तप्पा उलटवा. दोन्ही बाजू लालसर झाल्यावर उतरवा. चटणीबरोबर डब्यात द्या.\nसाहित्य : पाऊण वाटी किसलेलं खोबरं, २ टेस्पून डाळवं. ३-४ मिरच्या, कोथिंबीर, मीठ, प्रत्येकी १ टेस्पून जिरे आणि साखर, छोटासा आल्याचा तुकडा\nकृती : जिरे-मीठ-साखर-मिरची-आलं, खोबरे, डाळ बारीक करा. सगळं साहित्य घालून थोडं पाणी घालून परत मिक्‍सरवर बारीक करा. उत्तप्प्याबरोबर नुसती चटणी किंवा दह्यात कालवून द्या.\nआठवड्यातून एखाद्या दिवशी इडली, डोसा यासारखे नैसर्गिकरीत्या आंबवलेले पदार्थ डब्यात नेणं पोषक ठरतं. पीठ तयार असल्यावर सकाळच्या घाईतही हे पदार्थ करणं सोपं जातं.\nसाहित्य : ६-७ मोठ्या ब्रेडच्या स्लाइस, बटर, २ चीज क्‍यूब, २ चीज स्लाइस, पिझ्झा मसाला, पाऊण वाटी मिक्‍स भाज्या (कांदा, रंगीत सिमला मिरची, ऑलिव्ह, स्वीट कॉर्न, सनड्राइड टोमॅटो, मशरूम अशा कोणत्याही), टोमॅटो सॉस\nकृती : ब्रेडला दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्या. चीज क्‍यूब किसून घ्या. स्लाइसला थोडा टोमॅटो सॉस लावून घ्या. सगळ्या भाज्या बटरवर परतून घ्या. आवडत असेल तर कच्च्याही घाला. भाज्यांमध्ये पिझ्झा मसाला घालून स्लाइसवर स्प्रेड करा. त्यावर चीजचे तुकडे आणि किस पसरवा. गॅसवर किंवा ओव्हनमध्ये चीज थोडं वितळेपर्यंत बेक करा. खाली उतरवून डब्यात द्या. ब्रेड पिझ्झाबरोबर डब्यात टॉर्टिला चिप्स किंवा पोटॅटो चिप्स आणि थोडं सॅलड द्या.\nसाहित्य : ३-४ उकडलेले बटाटे, २ टेस्पून कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरपूड, प्रत्येकी २ चीज क्‍यूब आणि चीज स्लाइस, दीड वाटी ब्रेडक्रम्स\nकृती : बटाटे किसून घ्या. त्यात अर्धे ब्रेडक्रम्स, कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून व्यवस्थित मळून घ्या. चीज क्‍यूब किसून घ्या. स्लाइसचे तुकडे करून घ्या. दोन्ही चीज एकत्र करून त्यात १ टेस्पून जाडसर ताजी मिरपूड मिसळा. बटाट्याच्या मिश्रणाची खोलगट वाटी बनवून त्यात चीजचं मिश्रण भरून गोळा बनवा. ब्रेडक्रम्समध्ये गोळा घोळवून तेलात तळा. डब्यात चीज कॉर्न बॉलबरोबर थोडा स्वीट चिली सॉस, सॅलड आणि केकचा एखादा तुकडा द्या. आवडीप्रमाणे चीजबरोबर स्वीटकॉर्न दाणे किंवा इतर सारण भरून वेगवेगळे चीज बॉल बनवता येतील.\nआठवड्याला एखादा दिवस जंक फूड डे किंवा मुलांच्या आवडीचा पदार्थ असायला हरकत नाही. यासाठी गुरुवार किंवा शुक्रवार योग्य ठरतो. या दिवशी चीज, बटर किंवा तळलेले पदार्थ द्यावेत. आठवड्यातून एखाद्या दिवशी मैद्याचे पदार्थ, चिप्ससारखे पदार्थ चालू शकतात.\nसाहित्य : २-३ वाट्या ओले हरभरे (ओले उपलब्ध नसतील, तर हिरवे सुके हरभरे रात्रभर पाण्यात भिजवून वापरा), २-३ मिरच्या, १ कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला, मीठ, किंचित साखर, शेव (ऐच्छिक)\nकृती : मिरच्या चिरून घ्या. हरभऱ्यामध्ये मिरच्या आणि मीठ घालून वाफवून घ्या. ताजा हरभरा असेल तर एखादी शिट्टी आणि सुका हरभरा असेल, तर ४-५ शिट्ट्या होऊ द्या. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. डब्यात देताना कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेव वेगळ्या डब्यात द्या. वेळेवर सगळं एकत्र करून घ्या.\nहवं तर त्यात काकडीही चिरून घाला. बरोबर थोडं सॅलड आणि चुरमुऱ्याचा गुळाच्या पाकातला लाडू द्या.\nआठवड्यातला एखादा दिवस त्या-त्या सिझनमधले मटार, कॉर्न, हुरडा असं उपलब्ध ओलं धान्य, मोड आलेली कडधान्य किंवा डाळी वापरून पदार्थ बनवा.\nसाहित्य : ३-४ वाट्या तयार मोकळा भात, १ वाटी भिजलेले सोया चंक्‍स, २-३ टेस्पून तूप/तेल, १ वाटी मिक्‍स भाज्या (कांदा, टोमॅटो, गाजर, बटाटा, मटार, फ्लॉवर अशा कोणत्याही), १ टेस्पून आलं-लसूण पेस्ट, १ टेस्पून पावभाजी किंवा दाबेली मसाला, मीठ, कोथिंबीर, चीज (ऐच्छिक)\nकृती : भाज्या मध्यम आकारात चिरून घ्या. त्याच आकारात भिजलेले सोया चंक्‍स चिरा. तेल/तूप गरम करा. त्यावर कांदा परता. आल-लसूण पेस्ट परता. अर्धी कोथिंबीर घाला. चंक्स टोमॅटो घालून परता. फ्लॉवर-बटाटा अशा शिजायला वेळ लागणाऱ्या भाज्या थोड्या वेगळ्या वाफवून घेऊन परता. त्यावर मीठ आणि मसाला घालून परतून त्यात तयार भात घाला. ३-४ मिनिट झाकण ठेवा. वरून चीज-कोथिंबीर घाला. बरोबर एखादं रायतं द्या.\n८-१५ दिवसांतून एकदा भाताचा एखादा प्रकार द्यावा. भात रात्री शिजवून ठेवला तरी चालू शकतो किंवा सकाळी लवकर भात बनवा.\nराष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग\nनेवासे : नेवासे-शेवगाव तालुक्याचे माजी आमदार व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश...\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2568", "date_download": "2018-08-21T13:47:09Z", "digest": "sha1:74E7XAKA3NZ7WULCSBROEASR6NV7IFO3", "length": 15289, "nlines": 68, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सागरी तेलविहीर दुर्घटना - ३ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसागरी तेलविहीर दुर्घटना - ३\nसागरी तेलविहीर दुर्घटना - १\nसागरी तेलविहीर दुर्घटना - २\n(व्यक्तिगत अडचणींमुळे पुढचे भाग लिहीण्यास वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व\n I told you this was gonna happen.\" - डिपवॉटर होरायझॉन इन्स्टॉलेशन व्यवस्थापक जिमी हॅरेल (Jimmy Harrell) उपग्रहाद्वारे ह्युस्टनच्या नियंत्रण कक्षात फलाटाचा स्फोट झाला तेंव्हा म्हणाला. कालच बिपीच्या सीईओला जे सिनेट कमिटीने प्रश्न विचारताना माहीती दिली ते वाचण्यासारखे आहे: गेल्या पाच वर्षात एक्झॉन-मोबिल कडून सुरक्षेसंदर्भात केवळ एक चूक (safety violation) घडली, सनोको आणि कॉन्को फिलिप्स या कंपन्यांकडून प्रत्येकी ८ चूका तर बिपीच्या त्याच कालावधीत ७६० चूका झाल्या आहेत\nएक लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की, बिपीचा हा डीपवॉटर होरायझॉनचा प्रकल्प हा आजपर्यंतच्या खोलवर केल्या गेलेल्या प्रकल्पातील एक आहे. समुद्राच्या खाली ५००० फूट जेंव्हा विहीर खणली जाते, तेंव्हा तेथे पाणबुडेच काय पण पाणबुड्याघेऊन माणसे पण जाऊ शकत नाहीत. फक्त तेथे यंत्रमानवाने सज्ज अशा पाणबुड्याच देखरेखीसाठी असतात. थोडक्यात \"दृष्टीआड असलेल्या या सृष्टीत\" हे काम चालू होते. ते करताना आता जे काही बाहेर येत आहे त्याप्रमाणे सुरक्षेकडे दुर्लक्षही झाले. जेंव्हा अपघात झाला तेंव्हा तात्काळ नक्की किती झाला हे तात्काळ समजणे शक्य नव्हते, तसेच जितके कोंबडे झाकता येईल तितके झाकावे असा \"व्यावहारीक\" विचार देखील होताच. पण तसे होणे शक्य नव्हते कारण तेल काही एकाच जागी बसणार नव्हते.\nअगदी पहील्यांदा १००० बॅरल्सचा असलेला तेलगळतीचा अंदाज, नंतर बिपीनेच वाढवून दिवसाला ५००० बॅरल्स पर्यंत वाढवला. नंतर काही शास्त्रज्ञांच्या कामामुळे दिवसाला १२,००० ते १९,००० पर्यंत पोचला, तर तो आता दिवसाला ६०,००० बॅरल्स इतका तेल आहे असे अंदाजापेक्षा शास्त्रिय निकषांवर सांगण्यात येत आहे. सुरवातीस जो अंदाज हा केवळ दिसणार्‍या प्रवाहावरून ठरवला जात होता तो आता तंत्रज्ञानाचा वापर करून शक्य तितका अचूक काढला जात आहे. त्यासाठी ध्वनीलहरी, सेन्सर्स तंत्रज्ञान आणि प्रेशर गेजेस वापरली जात आहेत.\nया लेखात आपण फक्त ही गळती थांबवायचे उपाय पाहूया:\nसगळ्यात प्रथम वापरला गेलेल्या प्रकाराचे नाव आहे: टॉप किल. खालच्या रेखाटनात त्याची चांगली माहिती दिली गेली आहे. या मधे खूप चिखल आणि काँक्रीट यांचे मिश्रण करून ती विहीर भरून टाकायचा प्रयत्न केला गेला. मात्र वर म्हणल्याप्रमाणे सगळेच नजरेआड चालले असल्याने प्रश्नाची खोली समजणे हे तंत्रज्ञांना अवघड गेले आणि तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर या प्रयत्नांवर तेलाबरोबरच पाणी सोडावे लागले....अजून हवे तसे यश मिळालेले नाही.\nतेल गळती जरी थांबवता आली नाही तरी तेलाचा दाट तवंग विरळ करण्याचा प्रयत्न बिपी करत आहे. त्यासाठी विषारी समजले जाणारे डिस्पर्संट वापरले जात आहे. वास्तवीक पर्यावरणशास्त्रात अशा प्रकारच्या उत्तराला, \"solution of pollution is dilution\" असे म्हणायची पद्धत आहे. अर्थात हा तितकासा योग्य उपचार नाही. मर्यादीत तेलगळतीवर नक्कीच उपाय होतो कारण त्यात तेल विरळ होत जाते. पण येथे सागरीसृष्टीत त्याचे काय परीणाम आहेत ह्यावर काहीच संशोधन नाही. शिवाय त्यामुळे तेल जास्त ठिकाणी पसरत आहे हा भाग वेगळाच...\nअशाच प्रकारच्या दुर्घटनांमधे जगात इतरत्र काय काय केले गेले याचा धावता आढावा घेऊ या: (संदर्भः npr)\n१९६१ अल्जेरीया (दि डेव्हिल्ज सिगरेट लायटर): सहारा वाळवंटात लागलेली ही ८०० फूट उंच आग सहा महीने चालू होती. स्फोट इतका भयंकर होता की त्या क्षणाला त्या भागात असलेले कामगार हे त्या स्फोटात खेचले गेले... टेक्सास मधील अग्निशमनदलाच्या तुकडीने त्यावर नायट्रोग्लिसरीनचा मारा करून आग थांबवण्यात यश मिळवले.\n१९६६-७२ सोव्हीएट युनियनचे आण्विक उत्तर: १९६६ ते ७२ च्या काळात पाच वेळेस झालेल्या तेलविहीरी स्फोटांमधे सोव्हीएट युनियनने नियंत्रीत अणूस्फोट घडवून त्या तेलविहीरींना पृथ्वीच्या उदरात अक्षरशः गडप करून टाकले अशा शीतयुद्धाच्या काळात देखील अमेरिकेने हा वापर \"शांततमय वापर\" म्हणून समजला. सहाव्यांदा देखील (१९८१ मध्ये) असाच प्रकार करायचा प्रयत्न केला मात्र त्यावेळेस त्याचा वापर करताना चुका घडल्या असाव्यात म्हणून साध्य झाला नाही. रशियन शास्त्रज्ञांचे आत्ता देखील बिपी संदर्भात असेच म्हणणे होते की ह्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. मात्र जेंव्हा ओबामाला नोबेल शांतीपुरस्कार मिळतो, अण्वस्त्र कमी करण्याचा हट्ट अमेरिका जगभर करते तेंव्हा पाण्याखाली होणार्‍या परीणामांची कल्पना न येता असे काही करणे म्हणजे आधीच राष्ट्रीय राजकीय अडचणित असलेल्या ओबामा सरकारला आंतर्राष्ट्रीय पातळीवर पण तोंड देत बसावे लागेल म्हणून टाळले गेले आहे.\nत्या व्यतिरीक्त तुर्कमेनिस्तान (१९७१ - आजतागायत), नायजेरीया (१९७० चे दशक ते आजतागायत) आणि रशिया आर्क्टीक (१९७० चे दशक ते आजतागायत) अशा ठिकाणी अज्ञात भविष्यापर्यंतच्या आगी लागलेल्या आहेत. तुर्कमेनिस्तानची आग आता पर्यटनस्थळ झाले आहे\nअतिशय उत्तम लेख आहे. अभिनंदन\nउत्तम लेख. शेवटी बीपी पैसे द्यायला कबूल झाले.\nनायजेरियामध्ये गेली ५० वर्षे तेलगळती चालू आहे. तेथील लोकांना नुकसानभरपाई वगैरे तर फार दूरची गोष्ट आहे. शेवटी न्याय सत्ता आणि पैसा यांच्याच बाजूने असतो ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.\nहा लेख आटोपता घेतल्यासारखा वाटला. ब्लोआउट प्रिवेंटरला कापून प्रतिदिनी १५००० बॅरल्स तेल बीपी जमा करत आहे. जर या तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता जास्त असली असती तर यापेक्षा जास्त तेल जमा करता येऊ शकले असते. जगात अनेक देशांकडे अशी प्रक्रिया करण्यासाठी लागणारी जहाजे, तंत्रज्ञान आहे. पण अमेरिकेतील जोन्स ऍक्ट रद्द केल्याशिवाय तसे करता येणे शक्य नाही. पर्यावरणीय दुर्घटनांमध्ये या तेल गळतीचा क्रमांक कितवा असावा यावर आत्ताच वाचलेला हा लेखही रोचक आहे.\nमाझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.\nबीपीचा सीइओ याट ट्रिपला गेल्याचे आजच वाचले.\nमाहितीचे चांगले संकलन आहे.\nतेलगळतीचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे माशांची एक प्रजाती समूळ नष्ट होऊ शकेल.\nआतापर्यंत झालेल्या (आणि चालू असलेल्या) इतर गळत्यांमुळे किती प्रजाती नष्ट झाल्या कुणास ठाउक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-08-21T13:38:31Z", "digest": "sha1:M2GYNYOKCICQ7CWDJBIZK2U2ANOJIBS6", "length": 4293, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते. आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१९:०८, २१ ऑगस्ट २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . विभाग:Navbox‎; २०:४३ . . (+२१८)‎ . . ‎V.narsikar (चर्चा | योगदान)‎ (वर्ग मराठीकरण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/industries/mango/", "date_download": "2018-08-21T14:33:27Z", "digest": "sha1:6P2JOOEUYJGS6WPSERSIKSJK4FGJGFGW", "length": 9645, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "आंबा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nहापूसचा आंबा न आवडणारा मनुष्य तसा विरळाच कोकणाचा राजा असलेला आंबा भारतात व भारताबाहेरही त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्हा हा खास हापूस आंब्यासाठी प्रसिध्द असून येथे सुमारे ६५,००० एकरांपेक्षा जास्त क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे व भारतातील सगळ्यात जास्त हापूस आंब्याचे उत्पादन हे रत्नागिरीत होते.\nत्याचप्रमाणे रत्नागिरीत अनेक आंबाप्रक्रिया प्रकल्प असून आंब्याची अनेक उत्पादने भारतभर, युरोपीय व इतर देशांमध्ये निर्यात केली जातात. उन्हाळा सुरु होताच सुमधुर चवीच्या रत्नागिरी हापूसचे वेध कोकणवासीयांसकट सर्वांनाच लागतात. रत्नागिरीतील दमट व उष्ण हवामान आणि लाल माती आंब्याच्या भरपूर उत्पादनासाठी अनुकूल आहे. डोंगरउतार, जांभ्याचे सडे यांचबरोबरच इतरही अनेक ठिकाणी असणाऱ्या हिरव्यागार आमरायांतील सुट्ट्यांमधली सफर आंब्यांच्या मधुर चवीबरोबरच उन्हापासून शीतलताही मिळवून देते.\nरत्नागिरी जिल्ह्यात अशा आमराया भरपूर आहेत. रत्नागिरी परिसर, लांजा, गुहागर, राजापूर येथे अनेक ठिकाणी आंब्याचे भरपूर उत्पादन होते व आंब्याच्या हंगामात ठिकठिकाणी `आंबा महोत्सव`भरवले जातात. वर्षातून मोजकेच दिवस मिळणारा आंबा मनसोक्त खाण्यासाठी उन्हाळ्यात रत्नागिरीला जायलाच हवं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-21T13:42:48Z", "digest": "sha1:VW7X2X75T66D3VRMSEFHZTVHMOLFYHTO", "length": 26341, "nlines": 256, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "राजू सावंत | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\n‘धर्मराज्य पक्षा’चा ६वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त डिसेंबर 25, 2017\nभारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी समाजमान्यता पावलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चा सहावा वर्धापनदिन रविवार, दि. १९ नोव्हेंबर, २०१७ रोजी ठाणे शहराच्या शिवाजी मैदानात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. श्री.…\nनवी मुंबईस्थित महापे येथील ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीच्या २७९ कामगारांनी गुरुवार, दि. ५ ऑक्टोबर-२०१७ रोजी, संपाच्या १८०व्या दिवशी मानखुर्द (मुंबई) ते सिद्धिविनायक मंदिर (प्रभादेवी) अशी पदयात्रा काढून, श्री सिद्धीविनायकाला साकडे घातले.\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑक्टोबर 20, 2017\nपगारवाढ आणि आपल्या विविध मागण्यांसाठी ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या झेंड्याखाली आणि ज्येष्ठ कामगार नेते, अध्यक्ष मा. श्री. राजन राजे यांच्या ज्वलंत नेतृत्त्वाखाली गेल्या सहा महिन्यांपासून बेमुदत संपावर बसलेल्या नवी…\nलक्ष्मी-चिरागनगर येथील सार्वजनिक महाशिवारात्रौत्सव ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मार्च 23, 2017\nठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यातील लक्ष्मी-चिरागनगर येथील “सार्वजनिक महाशिवरात्री उत्सव” मंडळातर्फे महाशिवारात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ‘धर्मराज्य पक्षा‘चे अध्यक्ष राजन राजे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंडळातर्फे साजरा केल्या गेलेल्या…\nसह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये ‘धर्मराज्य पक्षा’ने वृक्षारोपण करुन जपला पर्यावरणाचा वारसा…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑगस्ट 24, 2016\nसातारा (प्रतिनिधी) : भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’ने निसर्ग संवर्धनाचा वसा घेऊन, महाराष्ट्राचा मानबिंदू आणि मराठमोळ्या शौर्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये शनिवार, दि. १६…\nमहाड दुर्घटनेसंदर्भात ‘धर्मराज्य पक्षा’चे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑगस्ट 24, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : महाड येथील सावित्री नदीवरील दुर्घटनेसंदर्भात प्रस्थापित व मुजोर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि कोकणवासीयांच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय…\n‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने “कायदा-२१, २००६” विषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जून 16, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवार, दि. ३ जून रोजी ठाण्याच्या सहयोग मंदिर सभागृहात, “कायद–२१, २००६” या विषयावर माजी केंद्रीय माहिती आयुक्त मा. श्री. शैलेश गांधी यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान…\n‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने प्रख्यात जलतज्ञ डॉ. श्री. अजित गोखले यांचे व्याख्यान संपन्न\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जून 16, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात घडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, ठाणे-मुंबईसहित संपूर्ण राज्यातील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे… याच अनुषंगाने पाण्याचे महत्त्व आणि त्योच भविष्यकालीन नियोजन ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’च्या माध्यमातून…\nसंदीप सोनखेडे यांचा सत्कार\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जून 16, 2016\n‘धर्मराज्य पक्षा’चे मुखपत्र ‘कृष्णार्पणमस्तु’ मासिकाचे विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वितरण केल्याबद्दल पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या शुभहस्ते युवा कार्यकर्ते संदीप सोनखेडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष राजू सावंत…\n‘धर्मराज्य पक्षा’चा नांदेड जिह्यात झंझावात\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मे 16, 2016\nनांदेड (प्रतिनिधी) : ठाणे आणि मुंबईच्या राजकीय सिमा ओलांडून थेट विदर्भातील चंद्रपूर जिह्यात पोहोचल्यानंतर ‘धर्मराज्य पक्षा’चा मराठवाड्यातील नांदेड जिह्यात झंझावात सुरू झाला असून, पक्षाचे उपाध्यक्ष राजू सावंत आणि नांदेड संपर्कप्रमुख…\nअपंगांना मोफत सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचा ‘धर्मराज्य पक्षा’ने केला सत्कार\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मे 16, 2016\nराजन राजे यांच्या हस्ते ‘गौरवपत्र’ प्रदान ठाणे (प्रतिनिधी) : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या निरपेक्ष भावनेतून अपंगांना मोफत सेवा देण्याबरोबरच प्रवाशांसाठी वैद्यकीय सुविधा, पाण्याची व्यवस्था पुरवणाऱ्या ठाण्यातील मोहन…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2866", "date_download": "2018-08-21T13:52:41Z", "digest": "sha1:P5732EUJMQS2SDPEIO6PUPXTZF72XOKO", "length": 24760, "nlines": 90, "source_domain": "mr.upakram.org", "title": "जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर\nजगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर\nपुणे (प्रतिनिधी) - \"\"भारतात जगाची ऊर्जेची गरज भागिण्याची क्षमता आहे. देश थोरियम व सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या बळावर भविष्यात जगाच्या ऊर्जानिर्मितीचे केंद्र होईल, मात्र यासाठी क्षमतावृद्धी, त ंत्रज्ञान विकास व मार्केटिंगवर सर्वाधिक भर द्यावा लागेल'' असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणूउर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणूउर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत.\nडॉ. काकोडकर म्हणाले, \"\"प्रगत देशांच्या तुलनेत भारताचा ऊर्जेचा वापर 25 ते 30 पटींनी कमी आहे. सध्या ऊर्जानिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्रोतांचा साठा कमी आहे. थोरियम आणि सूर्यप्रकाश यांची मुबलक उपलब्धता ही भारताची बलस्थाने आहेत, त्यामुळे भविष्यात विजेची गरज भागविण्यासाठी या दोन घटकांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. याबाबतच्या तंत्रज्ञान विकासावर भर दिल्यास देश जगाची विजेची गरजही भागवू शकतो.'' ऊर्जेच्या वापराबाबत अधिकाधिक संशोधनाची गरज डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले, की थोरियम वापराच्या तंत्रज्ञानात भारत जगात अग्रेसर आहे. याबाबतच्या तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत आहे. प्रगत राष्ट्रांनी थोरियमकडे दुर्लक्ष केले आहे. युरे नियम मुबलक आहे, असा त्यांचा समज आहे, त्यामुळे अद्याप त्यांनी युरेनियमचा पुनर्वापरही सुरू केलेला नाही. याची किंमत प्रगत राष्ट्रांना भविष्यात मोजावी लागू शकते.'' http://www.agrowon.com/Agrowon/20101003/4722692725769701152.htm\n\"अणुऊर्जेचे भारतातील भविष्य' काही दशसहस्र वर्षे अणुकचऱ्याची काळजी घेण्याचे एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या अभिवचनाची मर्यादा स्पष्ट करते. युक्का पर्वतराजीतील प्रकल्प सुरक्षित होता, असे म्हणणे धारिष्टय़ाचे असले तरी डोळ्यावर कातडे ओढून घेतलेल्या अनेक माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना हे पटवून देणे अवघड होते. याचे साधे कारण निवडणूक फंडासाठी त्यांनी उभारलेल्या पैशाशी निगडित आहे. शस्त्रास्त्रनिर्मिती, शस्त्रास्त्रांची जागतिक बाजारपेठ, खनिज तेल, अणुऊर्जा अशा कुठल्या ना कुठल्या लॉबीकडून जवळपास सर्व माजी राष्ट्राध्यक्षांनी पैसा घेतला होता, (असा पैसा उभारणे अमेरिकेत कायदेशीर आहे.) अमेरिकेतील अणुऊर्जानिर्मितीही खासगी क्षेत्राकडे आहे. नफा हा खासगी क्षेत्राचा ‘परमेश्वर’ असतो. अशा परिस्थितीत या राष्ट्राध्यक्षांना युक्का पर्वतराजी पोखरण्याचा पोरखेळ घातक आहे हे पटावे कसे लोकसत्ता.शुक्रवार, २७ ऑगस्ट २०१०\nवरील दोन बातम्या वाचल्यावर एव्हडे सारे माहित असूनही भारत सरकार अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे वरील मत आणि अणु भट्टी अपघाता चा विचार न करता अमेरिकन कंपन्या पोसण्या साठी अणुकराराचा अट्टहास का करत आहे याचे गूढ अधिकच वाढले आहे. पाश्चिमात्य देशात सूर्याची उर्जा भारता सारखी उपलब्ध नाही. यामुळे त्या देशांनी सौर उर्जेचा जास्त वापर करण्याचा विचार केला नाही . आणि यामुळे या विषयी लागणारे तंत्रज्ञान विकसित केले नाही आणि जे तंत्रज्ञान आहे ते अतिशय महाग असल्या मुळे सौर उर्जा परवडत नाही. भारतात सौर उर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या क्षेत्रात विकास करावयाचा सोडून सरकार अमेरिकन कंपन्यांच्या फायद्या साठी भारतीय जनतेचा बळी का देत आहे. सध्या केलेली विजेची टंचाई कृत्रिम असून या वीज टंचाई कंटाळून अमेरिकन अणु कराराला फारसा विरोध जनतेने करू नये हा या मागचा राज्यकर्त्यांचा आणि अमेरिकन कंपन्यांचा डाव असल्याचा संशय येतो.\n१५०० कोटी रुपयांची भिक, भारताच्या झोळीत टाकलेली आहे\n१५०० कोटी रुपयांची भिक, भारताच्या झोळीत टाकलेली आहे. त्यामुळे जास्त विचार नाही.\nभारत अश्या कराराच्या मागे केवळ उर्जेसाठी आहे असे वाटत नाही. त्यानिमित्ताने, 'कोणत्याही अण्वस्त्र प्रतिबंधित करणार्‍या करारावर स्वाक्षरी न करता' अणूर्जेचा व्यापार करू शकणार्‍या निवडक देशांच्या रांगेत भारत जाऊन बसला आहे.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nराजेशघासकडवी [04 Oct 2010 रोजी 06:26 वा.]\nमुख्यत्वे संयत भाषेमुळे व विचार मांडणीच्या स्पष्टपणामुळे.\nविचार पटले नाहीत, ती गोष्ट वेगळी. म्हणजे पहिला दोन तृतीयांश भाग पटला. थोरियमचे साठे भारतात मुबलक प्रमाणात आहेत, व ते सर्व वापरता आले तर पुढची काही शतकं ऊर्जेची चणचण उद्भवू नये हे मान्यच. पण ते तंत्रज्ञान विकसित करायला वेळ लागतो. दरम्यानच्या काळात लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी युरेनियम उपलब्ध आहे, पण ते मिळवण्यासाठी अण्वस्त्र प्रतिबंधित करणार्‍या करारावर स्वाक्षरी करावी लागली असती. माझ्या अल्प वाचनातून इतकी वर्षं ती सही न करता अण्वस्त्रनिर्मितीचा पर्याय खुला ठेवण्यासाठी भारताला विजेचा तुटवडा सहन करावा लागला. कारण थोरियम तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जो खर्च आला त्यापेक्षा कमी खर्चात बरीच युरेनियमची वीज मिळू शकली असती. इथे भारतीय राजकारण्यांनी आपला ताठ कणा दाखवून दिला. आम्हाला हवं ते आम्ही करू, अमेरिकेच्या नाकावर टिच्चून अण्वस्त्र निर्माण करणाऱ्या एलिट क्लबमध्ये प्रवेश करू, मग झक मारत अमेरिका असला काहीतरी करार करून हवं ते युरेनियम व तंत्रज्ञान मिळेल अशी व्यवस्था करेलच. तसंच झालं. दहा वर्षांनी आपल्याकडे युरेनियमवर आधारित भट्ट्या असतील व थोरियमचं तंत्रज्ञानही विकसित झालेलं असेल. तेव्हा महाराष्ट्रात मुंबई वीज खेचून घेते अशी तक्रार करायला जागा राहाणार नाही अशी परिस्थिती आली असेल तर ते बरंच नाही का\nहे सगळं अर्थातच माझ्या मर्यादित वाचनावर आधारित आहे. तज्ञांनी यात भर घालावी अगर दुरुस्ती करावी.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nआवडला. चिंतन करण्याजोगा विषय.\nपुन्हा एकदा चित्तवेधक विषयाला हात् घातलाय तुम्ही ठणठणपाळ\nलक्ष ठेवून् आहे या धाग्याकडे. उर्जा क्षेत्रावर अधिकारवाणीने मत् व्यक्त करण्याएवढे ज्ञान नाहिये त्यामुळे अजून् माहिती करुन् घ्यायला नक्कीच् आवडेल. :)\nपदावर असताना समोर येणार्‍याला रोखायचे कसे\nपैसा ही शक्ती आहे. प्रचंड पैसा ही प्रचंड मोठी शक्ती असते. ज्याच्याकडे ही शक्ती असते, त्या व्यक्तीला वा संस्थेला आपली 'पैसारूपी शक्ती' टिकवायची असेल तर ती नव-नव्या पद्धतीने गुंतवावी लागते. गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळी मार्ग शोधावे लागतात. शोधलेल्या मार्गांचा आराखडा वास्तवात आणण्यासाठी प्रत्यक्श कृती कराव्या लागतात. एखादी अशीच निर्धारीत कृती ध्यानात ठेवून काही व्यक्ती जेंव्हा सरकारी (मग ते भारतातील का असेना) बाबू वा राज्यकर्यांच्या समोर उभे ठाकतात. तेंव्हा त्या 'प्रोऎक्टीव क्रियेला' लगेचच विरोध करणं जवळ-जवळ अशक्यच असतं. 'प्रोऎक्टीव कृतीला' रोकण्यासाठी 'पूर्वनियोजित प्रोऎक्टीव व्यवस्था बद्ध' नितीच' रोकू शकते.\nसद्ध्या या 'पूर्वनियोजित प्रोऎक्टीव व्यवस्था बद्ध' निती' चा आराखडा तयार करण्याबाबतच्या पातळीवर भारतीय बुद्धीमंत तोकडे पडत आहेत.\nमुख्यत्वे संयत भाषेमुळे व विचार मांडणीच्या स्पष्टपणामुळे.\nविचार पटले नाहीत, ती गोष्ट वेगळी. म्हणजे पहिला दोन तृतीयांश भाग पटला.\nपहिले दोन तृतीयांश भाग हा इतरत्र प्रसिद्ध झालेल्या बातमीचा भाग आहे. ते ठणठणपाळ यांनी लिहीलेल नाही. इट इज जस्ट 'कॉपी-पेस्ट'. फक्त ताज्या व भारत देशाशी संबंधित विशयाची निवड करण्यात ठणठणपाळ वाकबगार आहेत.\nआणि मराठी मधील किती तरी प्रसिद्ध साहित्य हे ...........\nमी मुद्दे कॉपी पेस्ट करतो ते नाकारत नाही .त्याच बरोबर हे मुद्दे कोठून घेतले ते सुद्धा प्रसिद्ध करतो. पण बातम्या वरील मत ही माझी स्वतः ची असतात. जी मी बिनधास्त पणे लिहितो . गोलगोल लिहिणे मतच व्यक्त न करणे , किंवा कोणावर ही अन्याय झाला तर गप्प बसणे मला काय फरक पडतो आपण मजेत रहाव ही माझी जीवन शैली नाही. आणि मराठी मधील किती तरी प्रसिद्ध साहित्य हे ...........\nप्रमोद सहस्रबुद्धे [04 Oct 2010 रोजी 17:41 वा.]\nजॉर्ज पर्कोविच यांचे इंडीयाज न्युक्लियर पॉवर हे या विषयावर एक चांगले पुस्तक.\nथोरियम पासून युरेनियम २३३ करणे हा मार्ग भारतातील अणूशास्त्रज्ञांनी निवडला आहे. यामार्गावर यश मिळाल्यास भारतातील सर्व प्रश्न दूर होतील. पण अजूनही यश मिळालेले नाही.\nदुवा १ दुवा २\nहे यश मिळण्यापूर्वीच भारतातील अणुशास्त्रज्ञ अगदी भाभांपासून काही स्वप्ने दाखवत आहेत. सध्या तरी हे प्रिमॅच्युयर आहे असे वाटते. मात्र त्यामुळे अणुसंशोधन कार्यास पैसा मिळतो आहे. असा पैसा मिळणे हे अयोग्य आहे असे माझे मत नाही. मात्र कुठेतरी वा कधीतरी त्याचे टेक्निकल ऑडिट केले जावे. असे वाटते.\nअमेरिकन कंपन्यांचे आऊटसोर्सिग काम भारतातून बंद करण्याच्या धमक्य\n२००२ साली भारतीय संसदेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी जेव्हा पाक सीमेवर आपले सैन्य उभे केले तेव्हा अमेरिकेने पडद्याआडच्या हालचालीने बंगलोरमधल्या अमेरिकेवर अवलंबून असलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायाला वेठीस धरून संभावित युद्ध थांबविले. अमेरिकी अधिकाऱ्यांनी बंगलोरच्या कंपन्यांना गुप्तपणे इशारा दिला की, भारताने पाकिस्तानशी युद्ध सुरू केले तर अमेरिका भारताविरुद्ध इतर आर्थिक र्निबध तर घालेलच, पण त्याशिवाय भारताच्या हजारो, करोडो डॉलरच्या सॉफ्टवेअर व्यवहारावरही बंदी घालील. ही गोळी बरोबर लागू पडली. बंगलोर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी तत्कालिन पंतप्रधान वाजपेयी यांची गुप्त भेट घेऊन अमेरिकेच्या इशाऱ्याची माहिती दिल्यावर भारताचे युद्धाचे अवसान गळाले, असा गौप्यस्फोट अमेरिकेच्या मीडियात नंतर केला गेला.\n२००२ साली अमेरिकेने गुप्त पणे भारताला दम देत बाजपेयी आणि लोहपुरूष आडवानीणा वाकवले तर आज २०१० मध्ये ओबामा भारत भेटीवर येण्या आधी उघडपणे अमेरिकन कंपन्यांचे आऊटसोर्सिग काम भारतातून बंद करण्याच्या धमक्या देत भारताला अमेरिकन शस्त्रास्त्र कंपन्याला ओर्डेर देण्यास आणि अणु करार करून अमेरिकन कंपन्यांच्या फायद्या साठी भारतावर दबाब आणण्यास पार्श्वभूमी तय्यार करत आहे. आणि ह्या दबाबाला बळी पडून भारत सरकार भारतीय जनतेला २४ तास विजेचे गाजर दाखवत देशाला अमेरिकेच्या दावणीला बांधण्यास सज्ज झाले आहे.\nहाच याचा अर्थ. जय हो \nया सुंदर् धाग्यावर् खूप् कमी चर्चा दिसते आहे. याचे सखेद आश्चर्य आहे.\nजाणकारांना विनंती की या विषयावर् अजून् उहापोह करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-08-21T13:39:13Z", "digest": "sha1:7RSGLQUQ4IFCLWUXRQMDXYFTGZIGRCA4", "length": 5937, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलिटालियाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अलिटालिया या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nएर वन ‎ (← दुवे | संपादन)\nजेट एअरवेज ‎ (← दुवे | संपादन)\nओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nचार्ल्स दि गॉल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजीना आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलंडन हीथ्रो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nअलिटालिया एक्सप्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nएअर फ्रान्स ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रांकफुर्ट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीलंकन एअरलाइन्स ‎ (← दुवे | संपादन)\nअ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल ‎ (← दुवे | संपादन)\nलॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nस्कायटीम ‎ (← दुवे | संपादन)\nअबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमाल्पेन्सा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nशेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nएतिहाद एअरवेज ‎ (← दुवे | संपादन)\nएअर बर्लिन ‎ (← दुवे | संपादन)\nम्युनिक विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसाओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:श्रीलंकन एअरलाइन्स ‎ (← दुवे | संपादन)\nकुवेत एअरवेज ‎ (← दुवे | संपादन)\nक्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबर्लिन टेगल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nएम्ब्राएर ई-जेट्स ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/googles-latest-updates-to-its-assistant-are-creepy-and-exactly-what-we-asked-for-289826.html", "date_download": "2018-08-21T14:45:29Z", "digest": "sha1:WKU5VKYZWDXD2VEZHYWYNOBJPYH7VEVR", "length": 16882, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता गुगल असिस्टंट करणार तुमची सर्व कामं!", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nआता गुगल असिस्टंट करणार तुमची सर्व कामं\nजगभरात लोक काय सर्च करतात, सर्च केल्यावर ते कशावर क्लिक करतात, काय बुक करतात, कोणते निर्णय घेतात, किती वेळात घेतात.. सगळं सगळं या असिस्टंटमध्ये रोजच्या रोज फीड होत असतं.\nअमेय चुंभळे, 12 मे : कुठला चित्रपट कुठे लागलाय, हे जाणून घेण्यासाठी आपण गुगल वापरतो. वीकेंडला कुठे जेवायला जायचं यासाठीही आपण ऑनलाईन सर्च करतो. पण तिकीट बुक करणं किंवा सीट रिझर्व करणंही जर आपल्या फोननं केलं तर \nहा आवाज कोणत्या महिलेचा नाही, फोनचा आहे. गुगल असिस्टंट नावाच्या सॉफ्टवेअरनं खरंच एका हेअर सॅलोनमध्ये फोन लावला, आणि फोनच्या मालकासाठी अपाॅइंटमेंट घेतली. या गुगल असिस्टंटची पुढची पायरी गुगलनं कॅलिफोर्नियामधल्या वार्षिक कार्यक्रमात केली. गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीच याचं प्रात्यक्षिक जगाला दाखवलं.\nनजीकच्या भविष्यात तुमचा स्मार्टफोन अशा प्रकारची कामं करू शकेल.यामागे आहे सध्याचं आघाडीचं आणि बहुचर्चित तंज्ञत्रान. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. जगभरात लोक काय सर्च करतात, सर्च केल्यावर ते कशावर क्लिक करतात, काय बुक करतात, कोणते निर्णय घेतात, किती वेळात घेतात.. सगळं सगळं या असिस्टंटमध्ये रोजच्या रोज फीड होत असतं. गुगल सर्च, युट्यूब, गूगल मॅप्स या अ‌ॅप्समध्ये आपण काय शोधतो, ते सगळं साठवलं जात असतं. त्यावरून ट्रेंड्स तयार केले जातात. म्हणजे, विविध प्रवृत्ती सेव्ह केल्या जातात.\nम्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेत कित्येक लाखो टेराबाईट्सची माहिती सेव्ह असते. गुगल असिस्टंट आता इतकं पुढे गेलंय की आपण बोलताना जसे पॉज घेतो, आवाजात बदल होतात, हेल निघतात.. हे सगळं हा असिस्टंट करतो. म्हणजे, त्याचा आवाज कोई मिल गया चित्रपटातल्या जादूसारखा वाटत नाही, मानवी आवाज वाटतो.\nया उदाहरणामध्ये हेअर सॅलोनची अपॉईंटमेंट घेतली जातेय. गुगलनं यामध्ये फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये काय केलं बघा. नेहमीच्या ब्युटी पार्लरचा नंबर शोधून काढला. स्वतःच फोन लावला. मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत अपॉईंटमेंट हवीये, असं सांगितलं. मला एक सेकंद द्या, असं उत्तर आल्यावर अम्-हम्, असंही असिस्टंटनं म्हटलं दुपारी सव्वाची वेळ नकोय, हेही अतिशय नम्रपणे सांगितलं. म्हणजे, यात सौजन्याची भावना आणि नम्रपणाचा गुण आला. याला कारणीभूत - कृत्रिम बुद्धीमत्ता. तिथून उत्तर आलं, सकाळी १०ची वेळ आहे. त्याला असिस्टंटनं होकार दिला. वेळ ठरली. हेअर सॅलोनमधल्या व्यक्तीला कळलंही नाही, की फोन गुगल असिस्टंटनं केला होता.\nहे तंत्रज्ञान अजूनही पूर्णपणे तयार नाहीये. Development स्टेजमध्ये आहे. यामागचा हेतू एकच - वेळ आणि कष्ट वाचवणे. जगात आज अनेक अंतराळ अभियानं, ड्रायव्हरलेस कार्स, रोगांचं निदान, गुणांवरून कोणतं क्षेत्र निवडावं याचा सल्ला...अशा अनेक गोष्टींची उत्तरं कृत्रिम बुद्धिमत्तेतनं मिळतायेत. आणि अनेकदा ही उत्तरं माणसानं दिलेल्या उत्तरांपेक्षा सरस असतात, हे सर्वात महत्त्वाचं.\nहेच मानवजातीचं भविष्य आहे, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ. सॉफटवेअरच्या या बुद्धिमत्तेच्या जोडीला मन नाही, किंवा इंग्रजीत ज्याला conscious म्हणतात ते नाही..एवढाच काय तो फरक.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर\nआता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत\nPHOTOS : भारतात iPhone होऊ शकतो बंद \nPHOTOS : भारतासाठी व्हॉट्सअॅपने घेतला मोठा निर्णय,'हे' फिचर बदलले\nही आहे जगातली सगळ्यात लांब बाईक, वजन आहे 450 किलो\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://drdaahmednagar.gov.in/contact.html", "date_download": "2018-08-21T13:29:24Z", "digest": "sha1:VH6EAIMHG7JKQWNCZQFYQ3SQ4LQUIGWL", "length": 1612, "nlines": 17, "source_domain": "drdaahmednagar.gov.in", "title": "DRDA, Ahmednagar", "raw_content": "जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा\nमुख्य पृष्ठ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम इंदिरा आवास योजना राजीव गांधी निवारा १ व २ आणि रमाई आवास योजना दारिद्रय रेषा सरर्वेक्षण\nदक्षता आणि नियामक मंडळ सभा\nजिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, अहमदनगर\nजिल्हा परिषद वर्कशॉप आवार,\nरेल्वे स्टेशन, अहमदनगर- ४१४ ००३.\nफोन नं.- (०२४१ ) २४७०४४०\\ २४७०४५४\nअंतर:- अहमदनगर बसस्थानका पासून ३ कि.मी./ अहमदनगर रेल्वेस्थानका पासून 0 कि.मी.\nजिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, अहमदनगर संकेतस्थळावर आपले स्वागत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/festivals/holi/", "date_download": "2018-08-21T14:33:51Z", "digest": "sha1:VCEBOFTM65Y36O3TMOOM2J6MH5EBPPLJ", "length": 9922, "nlines": 257, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "होळी व शिमगोत्सव - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nहोळी आणि गणेशोत्सव हे कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण. हिवाळा ऋतू संपता संपता उन्हाळ्याची चाहूल देणारा होळी सण अर्थात शिमगोत्सव रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. समाजातील वाईट गोष्टी अग्निदेवतेच्या स्वाधीन करून त्या जाळून त्यांचे निर्दालन करणे हा होळी सणामागचा मूळ हेतू आहे.\nरत्नागिरीमध्ये होळी सण खूप वेगळ्या पध्दतीने साजरा होतो. सर्वसाधारणपणे आठ दिवस हा शिमगोत्सव सर्वत्र केला जातो. काही ठिकाणी पालख्या नाचवल्या जातात तो सोहळाही बघण्यासारखा असतो. गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन प्रचंड उत्साहात व भक्तिभावाने पालखी सोहळा साजरा करतात.\nहोळीच्या दिवशी एक मोठे माडाचे अखंड झाड शेकडो गावकरी मिळून पळवत नेतात आणि उंच उडवून झेलत होळीच्या माळावर आणतात. त्यानंतर जमिनीत खोल खड्डा करून त्यात झाड उभे केले जाते व त्यानंतर होळी पेटवली जाते. होळीमधे अग्निदेवतेला गोडाचे विविध पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात.\nशिमगोत्सवाच्या या आठ दिवसांत रत्नागिरीत सर्वत्र खेळीमेळीचे वातावरण असते. एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचा, चेष्टामस्करी करण्याचा परवानाच जणूकाही सर्वांना मिळालेला असतो. त्यामुळे एकमेकांच्या नावाने फाका मारून म्हणजेच `बोंबा मारून` गावकरी मनमुराद होळी सणाचा आनंद लुटतात.\nसरपटणारे व उभयचर प्राणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-also-took-pleasure-role-tourists-47487", "date_download": "2018-08-21T15:00:00Z", "digest": "sha1:VK2ANIORJ32ONX2JYW5QB64C6KKBHTPT", "length": 14819, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri also took pleasure from the role of the tourists रत्नागिरीकरांनीही घेतला पर्यटकांच्‍या भूमिकेतून आनंद | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीकरांनीही घेतला पर्यटकांच्‍या भूमिकेतून आनंद\nबुधवार, 24 मे 2017\nरत्नागिरी -पर्यटन महोत्सव काळात स्थानिक रत्नागिरीकरांनीही पर्यटकांच्या भूमिकेत जाऊन आनंद घेतला. यामुळे शहरातील काही स्थळे आणि उपक्रम यात येथील नागरिक प्रथमच सहभागी झाले. महोत्सवाचे यश फुगवून सांगितल्यासारखे वाटले, तरी यानिमित्ताने पर्यटनाची काहीशी झलक अनुभवायला मिळाली. पर्यटन संस्कृती रुजण्याच्या दृष्टीने व ती वाढण्यासाठी याचा उपयोग निश्‍चित होईल.\nरत्नागिरी -पर्यटन महोत्सव काळात स्थानिक रत्नागिरीकरांनीही पर्यटकांच्या भूमिकेत जाऊन आनंद घेतला. यामुळे शहरातील काही स्थळे आणि उपक्रम यात येथील नागरिक प्रथमच सहभागी झाले. महोत्सवाचे यश फुगवून सांगितल्यासारखे वाटले, तरी यानिमित्ताने पर्यटनाची काहीशी झलक अनुभवायला मिळाली. पर्यटन संस्कृती रुजण्याच्या दृष्टीने व ती वाढण्यासाठी याचा उपयोग निश्‍चित होईल.\nयानिमित्ताने रत्नागिरी व परिसरातील अनेक पर्यटनस्थळे शहरवासीयांनाही प्रथमच अनुभवायला मिळाली. मुक्तांगणसारख्या कार्यक्रमात एक हजार महिला सहभागी झाल्या होत्या. तेथे महिलांनी आनंद घेतला. दोन ठिकाणी हॅप्पी स्ट्रीट उपक्रम राबविण्यात आला. त्यात अडीच हजारहून अधिक लोक सामील झाले. पोलिस वापरत असलेली शस्त्रे फोटोऐवजी प्रत्यक्ष हाताळता व पाहता आली. रत्नदुर्ग किल्ल्याचा आगळावेगळा साज स्थानिक पर्यटकांनी अनुभवला. बालेकिल्ल्यात लावलेल्या दोनशे मशालींनी उजळलेला किल्ला पाहणे अविस्मरणीय होते. भगवती मंदिरात नवरात्रात जाणाऱ्या भाविकांव्यतिरिक्त अशी गर्दी किल्ल्याने प्रथमच अनुभवली. पाच हजारांहून अधिक लोकांनी तेथे भटकंती केली. तेथेच साहसी खेळांचे-रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, केव्ह ट्रेनिंग आयोजित केले होते. हजारापेक्षा अधिक लोक त्यात येण्यास इच्छुक होते; मात्र फक्त ७०० जणांनाच याचा लाभ देता आला, अशी माहिती सुधीर रिसबूड यांनी दिली. भाट्ये-कर्ला खाडीत तर नौकानयनाचा आनंद तीन हजार लोकांनी घेतला. रत्नागिरी दर्शन एसटी बसचा वापर तीनशे प्रवाशांनी केला.\nकरमणुकीच्या कार्यक्रमाला तीस हजारांहून अधिक लोक तीन दिवसांत हजर होते यामध्ये विशेष नाहीच. त्यामुळे आर्थिक उलाढालीला चालना मिळाली. यासह स्थानिक कलाकारांनाही वाव मिळाला. आणि येथील लोककला आणि कलाकारांची क्षमता पर्यटकांप्रमाणेच स्थानिकांसमोर सादर झाली, तेव्हा अनेकांना आपल्याच आसपासचे कलाकार किती वेगळे आहेत, हे अनुभवायला मिळाले.\nपर्यटन महोत्सवाची माहिती देण्यासाठी १५ तरुण मुलांची टीम कार्यरत होती. दहा हजारांहून अधिक पर्यटकांशी त्यांनी आठवडाभरात संवाद साधला. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गातील पर्यटक हातखंब्याकडून जात असताना या टीमकडे मागे आले आणि सिंधुदुर्गात करावयाच्या पर्यटन महोत्सवासाठी काम कराल का, दररोज ६०० रुपये मानधन देऊ, असा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे अशा मार्केटिंगचा परिणाम चांगला झाला हेच प्रत्यक्षात अनुभवायला आले. यातून तरुण मुले शिकली.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/good-news-farmers-14-seeds-benefits-128222", "date_download": "2018-08-21T14:27:21Z", "digest": "sha1:DBUYAZZNOYKRNEST2W4PMSGUSUP2LFUL", "length": 13694, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Good news for farmers 14 Seeds Benefits शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव\nबुधवार, 4 जुलै 2018\nकेंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. देशातील 25 कोटी लोक शेतीशी निगडित आहेत. 10 वर्षांनंतर याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने 2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.\nकापूस 5150, 5450 (लांब धागा), भात 1750, तूर 5675, मूग 6975, उडीद 5600 रुपये झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. तर 14 पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढविण्यासही मंजूर देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली असून, 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या निर्मिती खर्चापेक्षा जास्त देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय घेणारी मंत्रिमंडळ समितीमध्ये या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.\nयापूर्वी धानासाठी 1550 किंमत देण्यात येत होती, तर आता यामध्ये वाढ होऊन 1750 रुपये करण्यात आली आहे. मूग 5575 वरून आता 6975 तर उडीदची आता 5400 किंमत होती ती 5600 करण्यात आली आहे. तूरदाळ 5450 वरून आता 5675 याची किंमत देण्यात आली आहे.\nकेंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. देशातील 25 कोटी लोक शेतीशी निगडित आहेत. 10 वर्षांनंतर याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.\n2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शेतकऱ्यांना दीडपट किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता याबाबतची घोषणा मोदी सरकारच्या शेवटच्या वर्षी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली जाणार आहे.\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nकळमनुरी : शहर व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू व पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. कोंढुर गावालगत कयाधु नदीचे पाणी पोहोचले असून...\nदाभोलकर खूनप्रकरणी राज्यात 'जवाब दो' आंदोलन\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : 'अंनिस'चे राज्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या खून प्रकरणी अटक झालेल्या...\nलातूर जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पाऊस\nलातूर- लातूर जिल्ह्यात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रीही जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/mns-gives-application-tahsildar-niphad-bad-condition-roads-132105", "date_download": "2018-08-21T14:26:05Z", "digest": "sha1:2DGI5TUVUTHYDOJ46CUPZRNRONQLH5LL", "length": 13259, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "MNS gives Application to Tahsildar of Niphad for bad condition of roads रस्याचे खड्डे दुरुस्त करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन; निफाडच्या तहसिलदारांना निवेदन | eSakal", "raw_content": "\nरस्याचे खड्डे दुरुस्त करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन; निफाडच्या तहसिलदारांना निवेदन\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nरस्त्यांची डागडुजी व खड्डे न बुजविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सरकारी कार्यालयावर रक्तदान करून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करुन तसेच मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.\nनिफाड - तालुक्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आक्रमक भुमिका घेत जिल्हा उपाध्यक्ष शैलेश दादा शेलार, सुयोग गायकवाड, गिरीष कसबे यांच्या नेतृत्वाखाली खाली निफाडच्या नायब तहसिलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.\nया निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सर्वच रस्त्याची खस्ता हालत झाली असुन येत्या २० ते २५ दिवसात जर रस्त्यांची डागडुजी व खड्डे न बुजविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सरकारी कार्यालयावर रक्तदान करून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करुन तसेच मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. सदरचे निवेदन निफाड तहसील, निफाड पोलिस स्टेशन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला यांना देण्यात आले. यावेळी मुकेश आवारे, रामराजे शिंदे, रविराज जाधव, निलेश सोनवणे, स्वप्निल थोरात, पवन जाधव, तुषार कारे, अभिजीत निकम,शोएब शेख, संग्राम दाभाडे, अक्षय शेलार, आकाश कदम, चेतन गडाख, अक्षय गोहाड, ऋषिकेश झुंबरे, बालाजी लगड, आकाश थोरात, अमित कापडी, जयश ढिकले, आंकुश गरुड, रोहित लबडे, विजय झुरडे, किरण सताळे, गणेश आहेर, निलेश ढिकले, योगेश पाटील, गोकुळ मोरे व इतर महाराष्ट्र सैनिक निफाड आदीं उपस्थितीत होते.\nतालुक्यातील रस्त्याच्या बाबत कुणीही बोलण्यास तयार नाही. आता बस झालं, येत्या वीस दिवसात रस्ते दुरुस्त करा अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन ठरलेले आहे. - शैलेश दादा शेलार, जिल्हा उपाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-jansthan-festival-53489", "date_download": "2018-08-21T14:42:57Z", "digest": "sha1:OEZNNFRWCYWQMNGIVKXGHGZ5BFBIPQ32", "length": 13972, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news jansthan festival जनस्थान फेस्टिव्हलची तीन दिवस धूम | eSakal", "raw_content": "\nजनस्थान फेस्टिव्हलची तीन दिवस धूम\nरविवार, 18 जून 2017\nपं. दसककर, विद्या देशपांडे, करंजीकर यांना जनस्थान आयकॉन; प्रमोद भडकमकर यांना मरणोत्तर पुरस्कार\nपं. दसककर, विद्या देशपांडे, करंजीकर यांना जनस्थान आयकॉन; प्रमोद भडकमकर यांना मरणोत्तर पुरस्कार\nनाशिक - येथील जनस्थान व्हॉट्‌सॲप ग्रुपतर्फे तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २४ जूनदरम्यान सांस्कृतिक, पुरस्कार वितरण व चित्रशिल्प प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. या जनस्थान फेस्टिव्हलअंतर्गत प्रमोद भडकमकर यांना मरणोत्तर जनस्थान आयकॉन पुरस्कार दिला जाईल. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा महोत्सव होईल.\nअभय ओझरकर म्हणाले, की जनस्थान ग्रुपमधील सदस्य तबलावादक प्रमोद भडकमकर यांचे नुकतेच निधन झाले. तबला या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनोखे असून, त्यालाच मानवंदना म्हणून पहिल्या दिवसाचा कार्यक्रम ‘समर्पण’ या नावाने त्यांना अर्पण केला आहे. या वेळी डॉ. मो. स. गोसावी यांच्या उपस्थितीत त्यांना मरणोत्तर ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार प्रदान केला जाईल. संभव चित्रशिल्प प्रदर्शन होणार आहे. त्याचे उद्‌घाटन सायंकाळी सहाला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते होईल.\n‘समर्पण’अंतर्गत नितीन पवार, नितीन वारे, सतीश पेंडसे, सुजित काळे, दिगंबर सोनवणे व वैष्णवी भडकमकर हे तबलावादक सहभागी होतील.\n२३ जूनला पारंपरिक नांदीने सुरवात झाल्यानंतर आशिष रानडे, ज्ञानेश्‍वर कासार, आनंद अत्रे, रागिणी कामतीकर, विद्या कुलकर्णी, गीता माळी, प्रांजली बिरारी, नवीन तांबट, सतीश पेंडसे, दिगंबर सोनवणे आदी कलावंत सहभागी होतील. ‘सन्मान‘अंतर्गत जनस्थान आयकॉन पुरस्कार प्रदान केले जातील. पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे आणि विद्या करंजीकर यांना यंदाचा जनस्थान आयकॉन पुरस्कार जाहीर झाला आहे. सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होईल. या वेळी महापौर रंजना भानसी उपस्थित राहतील.\n२४ जूनला ‘सृजन’ हा नृत्याचा कार्यक्रम होईल. यात विद्या देशपांडे, सुमुखी अथनी आणि कीर्ती भवाळकर या कथक आविष्कार प्रस्तुत करतील. मोहन उपासनी, आशिष रानडे, नितीन पवार आदी साथसंगत करतील. चित्रशिल्पांमध्ये राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, नंदू गवांदे, सी. एल. कुलकर्णी, अनिल माळी, प्रसाद पवार, केशव कासार, संदीप लोंढे, यतिन पंडित, श्‍याम लोंढे, स्नेहल एकबोटे, शीतल सोनवणे, श्रेयस गर्गे\nआदींची चित्रशिल्पे मांडण्यात येणार आहेत.\nया कार्यक्रमासाठी धनंजय बेळे, अरुण नेवासकर, समीर शेटे, विश्‍वास ठाकूर, अमृता पवार, मिलिंद जहागीरदार यांचे सहकार्य लाभले आहे. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जनस्थान ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर, विनोद राठोड व स्वानंद बेदरकर यांनी केले.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87/", "date_download": "2018-08-21T13:48:14Z", "digest": "sha1:HCCR6ONAOACP4LWSNP4GCBOUNIPIYTY3", "length": 8437, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळात माळी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nभुसावळात माळी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव\nगणेश वाघ 10 Aug, 2018\tखान्देश, भुसावळ तुमची प्रतिक्रिया द्या\nभुसावळ- शहरातील माळी समाज भवनात श्री संत सावता माळी मंडळातर्फे सावता माळी पुण्यतिथीनिमित्त समाजाील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शुक्रवार, 10 रोजी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य डॉ.वसंतराव झारखंडे होत तर अतिथी म्हणून भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण हजारे, भुसावळ कारागृहाचे निरीक्षक जितेंद्र माळी, उद्योजक शिवाजी पाटील, नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी होते.\nकार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजनाने झाली. यावेळी समाजातील पंच्यात्तरी पार करणार्‍या बांधवा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. अहवाल वाचन गजेंद्र महाजन यांनी केले. या कार्यक्रमात मंडळाने समाज बांधवांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केले असून त्याची शुक्रवारी नोंदणी सुरू करण्यात आली. प्रसंगी रामकृष्ण माळी, शैलेश माळी, सुरेश महाजन, शशिकांत माळी, वाघमारे, दशरथ सोनवणे, राजू माळी, योगेश महाजन, ईश्वर चौधरी, अमोल महाजन, मुकूंद माळी, रमेश महाजन, दिलीप चौधरी, निलेश भोपळे आदी मान्यवरांसह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious आता राधे माँ दिसणार वेब सिरीजमध्ये\nNext जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली – स्टीव वॉ\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\nधुळ्यात दगडफेकप्रकरणी 9 जणांवर गुन्हा\n जुने धुळ्यातील भोई गल्ली परिसरात असलेल्या काझी मशीद जवळ गोंधळ घालणार्‍या 9 जणांना …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/water-issue-rasayani-130680", "date_download": "2018-08-21T14:41:55Z", "digest": "sha1:CZEJDL3MSKDSP4NUBATIRCNHOWM3CGWW", "length": 12979, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "water issue in rasayani रसायनी: पराडे आदिवासी वाडीचा सोडविला पाण्याचा प्रश्न | eSakal", "raw_content": "\nरसायनी: पराडे आदिवासी वाडीचा सोडविला पाण्याचा प्रश्न\nरविवार, 15 जुलै 2018\nपराडे आदिवासी वाडीत सुमारे शंभर घर आहेत. नागरिकांना एचओसी कंपनी तर्फे पाणी पुरवठा करण्यात येत होता. कंपनी बंद होणार असल्याने कंपनीने मे मध्ये पाणी पुरवठा बंद केला आहे. तेव्हा दोन महिन्या पासुन नागरिकांना पाणी टंचाईला तोंड दयावे लागत होते. धुणे, भांडी यासाठी पाताळगंगा नदीच्या पाण्याचा वापार तर पिण्यासाठी खाने आंबिवली येथुन पाणी आणावे लागत होते. पायपीट करताना हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत होती.\nरसायनी (रायगड) : चांभार्ली ग्रामपंचायतीच्या हद्दितील पराडे आदिवासी वाडीत भर पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. पाणी टंचाई वर मात करण्यासाठी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे यांनी पुढाकार घेतला विंधन विहीर खोदुन पाणी टंचाईवर मात केली आहे. त्यामुळे वाडीतील आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.\nपराडे आदिवासी वाडीत सुमारे शंभर घर आहेत. नागरिकांना एचओसी कंपनी तर्फे पाणी पुरवठा करण्यात येत होता. कंपनी बंद होणार असल्याने कंपनीने मे मध्ये पाणी पुरवठा बंद केला आहे. तेव्हा दोन महिन्या पासुन नागरिकांना पाणी टंचाईला तोंड दयावे लागत होते. धुणे, भांडी यासाठी पाताळगंगा नदीच्या पाण्याचा वापार तर पिण्यासाठी खाने आंबिवली येथुन पाणी आणावे लागत होते. पायपीट करताना हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत होती.\nदरम्यान ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच बाळी कातकरी आणि उपसरपंच दत्तात्रेय जांगळे यांनी वाडीतील नागरिकांच्या पाणी टंचाईची दखल घेतली. वाडीत ग्रामपंचायतीने विंधन विहीर खोदुन पाणी पुरवठा सुरू केला आहे. पदभार स्विकारल्या नंतर पंधरा दिवसांच्या आताच पाणी टंचाईचा प्रश्न सोडविल्याने आदिवासी वाडीतील आणि परीसरातील नागरिकांनी त्यांच्या कामाची स्तुती केली आहे.\nपाणी पुरवठा शुभारंभ प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला सरपंच बाळी कातकरी, उपसरपंच दत्तात्रेय जांभळे, उमेश मुंढे, प्रतीप पाटील, प्रविण जांभळे, विनया मुंढे, राजश्री जांभळे, श्रृती कुरंगळे, उर्मिला ढवळे, नंदु कुरंगळे, विणायक ढवळे आणि आशोक सवार आदि उपस्थित होते.\n'भूकंपा'च्या धक्क्यांनी घारगाव परिसर हादरला\nसंगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८...\nखराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले\nउंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत...\nगोव्यातील ब्ल्यू फ्लॅग मानांकनास उशीर\nपणजी- गोव्यातील मिरामार किनाऱ्याला राज्यातील सर्वात सुंदर व सुरक्षित किनारा हे ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळविण्याची प्रक्रीया आणखीन सहा महिने पुढे गेली...\nपालीत अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्ष आणि नागरीकांनी वाहिली श्रद्धांजली\nपाली - तालुका भाजपच्या वतीने पालीत सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. येथील गुजराती समाज हॉलमध्ये आयोजित शोकसभेत अटलबिहारी...\n‘रेडीरेकनर’ने भाडे घेतल्यास २.८० कोटींनी उत्पन्न वाढणार\nलातूर - महापालिकेच्या बीओटीवरील गाळेधारकांना अत्यंत कमी दराने भाडे आकारले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. या गाळेधारकांना गेली चौदा वर्षे भाडेनिश्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/palakhi-comes-first-refill-potholes-road-128492", "date_download": "2018-08-21T14:40:41Z", "digest": "sha1:E77W3C45N4QZ6BVV6SGJ2OXWMD22W3MX", "length": 11661, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "before palakhi comes first refill potholes on road पालखी येण्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nपालखी येण्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी\nगुरुवार, 5 जुलै 2018\nवालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील तावशी ते बावडा रस्त्याची दुरावस्था झाली असुन रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले असुन संत सोपानदेव महाराज व संत संतराज महाराज यांचे पालखी सोहळे येण्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थामधून हाेत आहे.\nवालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील तावशी ते बावडा रस्त्याची दुरावस्था झाली असुन रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले असुन संत सोपानदेव महाराज व संत संतराज महाराज यांचे पालखी सोहळे येण्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थामधून हाेत आहे.\nसंत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातुन लासुर्णे मार्गे कळंब,निमसाखर,निरवांगी,रेडणी मार्गे अकलूजला जातो.तसेच संतराज महाराज यांचा पालखी सोहळा ही तावशी,जांब कुरवली -चिखली मार्ग कळंब-निमसाखर,निरवांगी मार्गे पंढरपूरकडे जात असतो. इंदापूर तालुक्यातुन पालखी जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था झाली अाहे. तावशी ते बावड्यपर्यंत रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडले असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यावरील खड्डे पालखी येण्यापूर्वी बुजविण्याची मागणी इंदापूर तालुक्यातील नागरिकामधून होत आहे.\nरस्त्यावरील राडरोडा हटविण्याची मागणी...\nखासगी मोबाईल कंपनीने ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी कळंब ते बावड्यापर्यंत ठिकठिकाणी बीकेबीएन रस्त्यालगत चर खोदली आहे.यामुळे सध्या रस्त्यावर राडरोडा झाला असून पालखी येण्यापूर्वी खोदलेल्या चर बुजवून राडरोडा हटविण्याची गरज आहे.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\n'बोरामणी'च्या निधीचा होटगी रोड विमानतळासाठी वापर\nसोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या...\nपोलिस कर्मचाऱ्याने वाढवली वर्दीची शान\nमुरगूड - कागल तालुक्‍यातील सोनगे येथील नागपंचमीच्या यात्रेत एका महिलेचे सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने व एका युवकाचा...\nबारामती, इंदापूर, दौंड तहानलेले\nभवानीनगर - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात सारी धरणे काठोकाठ भरली असली, तरी बारामती, इंदापूर व दौंड तालुक्‍यामागचे दुष्काळी स्थितीचे शुक्‍लकाष्ट काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vishalsarode91.blogspot.com/2017/02/e.html", "date_download": "2018-08-21T14:40:15Z", "digest": "sha1:KOEUYUQSR4FT677ZDF6TSZQFERORO7VD", "length": 11578, "nlines": 101, "source_domain": "vishalsarode91.blogspot.com", "title": "Vishal D Sarode: E-लॉकर", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर सर्वाचे मनापासून स्वागत\nतुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर \nमहाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005\nशिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र\nशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत शासन निर्णय\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी महत्वाचे शासननिर्णय संकलन\nआश्वासित प्रगती योजना महत्वाचे GR संकलन\nडिजिलॉकर ही एक भारत सरकार द्वारे विमोचित केलेली एक डिजिटल लॉकर सेवा आहे.ही सेवा फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु झाली. या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. ही भंडारण जागा आधार या सेवेशी जोडलेली आहे.प्रत्येक नागरिकास/सदस्यास यात सुमारे 1 GB इतकी जागा मिळते.याचे सुरुवातीचे वेळेस ही जागा १० MB इतकी होती.\nही जागा, त्या सदस्याचे वैयक्तिक दस्तऐवज, जसे: विद्यापिठ अथवा मॅट्रिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका,स्थायी खाते क्रमांक(पॅन),व्होटर आयडी कार्ड इत्यादी ठेवण्यास वापरण्यात येऊ शकते.याचे संलग्नीकरण वेगवेगळ्या खात्यांशी करण्यात आलेले आहे. त्यानुसार, तेथून थेट त्या सदस्यास आपली वैयक्तिक माहिती प्राप्त करता येते. जसे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन परवाना इत्यादी. अजून ही सेवा पूर्ण ताकतीने सुरु झालेली नाही. एकदा ती तशी झाल्यावर,व शासनाच्या अनेक खात्यांचा डाटा त्याचेशी संलग्न झाल्यावर, सदस्य/नागरिक त्याचेसंबंधी कोणतेही कागदपत्रे थेट संगणकावर/भ्रमणध्वनीवर उतरवून घेऊ शकेल, आपले अनेक दस्तऐवज हे प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही.\nयात दुसरी सोय अशीही आहे की, नोकरी इत्यादीसाठी आवेदन करतांना, ज्या कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागत होत्या, त्या आता द्याव्या लागणार नाहीत. सदस्य संबंधितांस त्याचे कागदपत्रांचा या संकेतस्थळावरील दुवा उपलब्ध करून देउ शकतो त्यावरून नोकरी देणारी संस्था / व्यक्ति ते थेट पाहू व तपासू शकेल.\nयाचे संकेतस्थळावर, सदस्यास सदस्यनाव व परवलीचा शब्द याद्वारे सनोंद प्रवेश करता येते.पर्याय म्हणून, विपत्राद्वारे किंवा आधार क्रमांकानुसारही यास पोहोच आहे.\nजलसंपदा विभागासाठी महत्वाचे ...\nजलसंपदा विभागाच्या गट ब -अराजपत्रित (कनिष्ठ अभियंता वगळून) आवि गट क मधील अधिकारी / कर्मचाऱ्याच्या पदस्थापना बदली याबाबत शिफारशीसाठी नागरी सेवा मंडळ स्थापना करणेबाबत\nमंत्रालयीन विभागामधील महत्वाच्या विविध शासकीय योजनांची माहिती पुस्तिका\nमहाराष्ट्र शासन राजपत्रित अधिकारी दैनदिनी 2017 ( मा.श्री.अण्णाराव भुसणे सर )(अप्पर कोषागार अधिकारी )\nमहाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 पुस्तिका\nसेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणीसूची पुस्तिका..\nविशाल सरोदे ,कालवा निरिक्षक, राहुरी पाटबंधारे उपविभाग, राहुरी पत्ता:- यशोदा नगर, रेल्वे स्टेशनजवळ ता.जि. अहमदनगर\nआपले पॅनकार्ड Active आहे किंवा नाही तपासा\nमाहिती अधिकार कायदा 2005\nमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1979\nशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तिका\nमहाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका (सहावी आवृत्ती 1984)\nमहाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम\nवित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 (सर्व विभागांना समान असलेले वित्तीय अधिकार )\nमहाराष्ट्र आकस्मिकता निधी अधिनियम,1956 ( दिनांक 30 जून 2005 पर्यंत सुधारित )\nविभागीय चौकशी नियमपुस्तिका (चौथी आवृत्ती, 1991)\nमागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्याबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती\nऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र\nप्राथमिक शिक्षक मित्र. - श्री. सुर्यवंशी सर\nअसच काही मला सुचलेले..\nवीज बील भरा ऑनलाईन..\nआपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nमाझा ब्लॉग कसा वाटला \n10 वी / 12 वी गुणपत्रक / प्रमाणपत्र\nशासकीय कर्मचारी स्वत:ची GPF माहिती मिळवा.\nऑनलाईन मतदार नोंदणी व दुरुस्ती\nदेशभरातील कोणताही पिनकोड शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-f2-price-p2qfN.html", "date_download": "2018-08-21T13:37:14Z", "digest": "sha1:7JBRBWCKTVNJCCXR4VLXXABK2PTTETEK", "length": 15664, "nlines": 406, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२ किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२ किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२ नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२ सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 3,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२ दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२ - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२ - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२ वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nस्क्रीन सिझे 2.5 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 640 x 480 pixels (VGA)\nइनबिल्ट मेमरी 40 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फँ२\n5/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-karnataka-yediyurappa-talk-fadnavis-goa-kalsa-bhandura-scheme-50768", "date_download": "2018-08-21T14:57:51Z", "digest": "sha1:NQUPDRHC222YSHTSBXA23LZFF7TETPOH", "length": 11836, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "belgaum news karnataka yediyurappa talk fadnavis, goa, kalsa bhandura scheme कळसा भांडुरा योजनेसाठी महाराष्ट्र-गोवा सीएमशी बोलू- येडीयुरप्पा | eSakal", "raw_content": "\nकळसा भांडुरा योजनेसाठी महाराष्ट्र-गोवा सीएमशी बोलू- येडीयुरप्पा\nमंगळवार, 6 जून 2017\nकळसा भांडुरा योजनेचा लढा गेल्या अनेक दिवसापासून सुरु आहे. केंद्रात पंतप्रधान मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार असताना जल लवादाकडे विषय दाखल झाला. आता काँगेस लवादाकडे बोट दाखवून हातवर करत आहे.\nबेळगाव : कळसा भांडुरा योजनेसाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या सीएमची संमती घेण्याची तयारी आहे. विरोधी पक्षांचे मन वळविण्याचे काम काँग्रेस पक्षाने करावे, असे कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस. येडीयूराप्पा यांनी कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.\nकळसा भांडुरा योजनेचा लढा गेल्या अनेक दिवसापासून सुरु आहे. केंद्रात पंतप्रधान मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार असताना जल लवादाकडे विषय दाखल झाला. आता काँगेस लवादाकडे बोट दाखवून हातवर करत आहे. पण, लवादाच्या बाहेर हा विषय सोडविणे शक्य आहे. त्यासाठी गोवा आणि महाराष्ट्र मुख्यमंत्रयाची संमती मी घेतो. विरोधी पक्ष म्हणून दोन्हीकडे काँग्रेस आहे. त्यांचे मन वळविण्याचे काम काँगेस पक्षाने करावे, असे आवाहन येडीयूराप्पा यांनी केले आहे.\nपीककर्ज माफीसाठी 10 जुलै रोजी बंगळुराला मोर्चा आयोजित केला आहे. चार ते पाच लाख लोक मोर्चात सहभागी होतील. 13 जिल्ह्याचा दौरा केला आहे. दौऱ्यात राज्यातील शेतकऱ्याच्या पिकाची आणि दुष्काळ परिस्थिती पहिली आहे. शेतकरी संकटात आहे. त्यामुळे कर्ज माफी देण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती येडीयूराप्पा यांनी दिली.\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nमित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस\nबेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=3&order=name&sort=asc", "date_download": "2018-08-21T14:12:14Z", "digest": "sha1:OQLSTZYA64R72TOUUDAPXQQXU564FON2", "length": 10766, "nlines": 117, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 4 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nललित गुरु - मंगळ युती (ज्योतिष) .शुचि. 2 14/06/2016 - 09:20\nचर्चाविषय आस्तिकता वि नास्तिकता .शुचि. 75 25/12/2015 - 14:40\nमाहिती देव्युपासना: बंगाली कविता:ओळख - भाग १ .शुचि. 12 24/04/2016 - 03:06\nमौजमजा १४ फेब्रुवारी ३००० .शुचि. 8 11/02/2016 - 13:32\nमौजमजा idiosyncrasies (वैशिष्ट्यपूर्ण सवयी/लकबी/हट्ट) .शुचि. 84 06/07/2016 - 19:06\nचर्चाविषय स्मरणरंजन - भाग १ .शुचि. 9 21/06/2016 - 17:17\nललित भुलभुलैय्या .शुचि. 18 30/06/2015 - 16:15\nचर्चाविषय मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५५ .शुचि. 117 05/10/2015 - 14:14\nचर्चाविषय ध्यान - कोणाला अनुभव आहे का\nललित देव्यपराधक्षमापन स्तोत्र .शुचि. 12 12/11/2015 - 21:10\nललित सॅन अँटॉनिओ - गुरुद्वारा - अनुभव .शुचि. 45 13/11/2017 - 12:00\nमौजमजा छुपे अर्थ .शुचि. 48 07/09/2015 - 14:40\nललित चवथ्या घरातील प्लूटो .शुचि. 12 28/06/2016 - 20:36\nचर्चाविषय अजोंना अनावृत्त पत्र .शुचि. 12/08/2015 - 20:29\nमौजमजा कामिनीचं ४१ वं प्रकरण .शुचि. 4 29/09/2015 - 13:44\nमौजमजा नाला इस शोर से क्युं मेरा दुहाई देता - शेख़ इब्राहीम ज़ौक़ .शुचि. 6 19/10/2015 - 20:08\nचर्चाविषय अलिकडे काय पाहीलत - २२ .शुचि. 67 08/03/2017 - 19:09\nछोट्यांसाठी मोठ्यांचे ऐका .शुचि. 16 22/04/2016 - 01:25\nमौजमजा १००० डबे - कोडे .शुचि. 23 26/07/2016 - 22:59\nमाहिती देव्युपासना: बंगाली कवित- भाग ३ .शुचि. 31 05/05/2016 - 13:38\nललित अजरामर वटवृक्ष .शुचि. 8 17/12/2015 - 10:10\nमाहिती मेडिकल स्कुल्स - माहीती हवी आहे .शुचि. 3 08/07/2016 - 07:12\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६७ .शुचि. 143 12/08/2016 - 18:09\nचर्चाविषय वर्तणूक चलने .शुचि. 19 27/09/2015 - 17:40\nमाहिती देव्युपासना: बंगाली कविता:- भाग २ .शुचि. 6 24/04/2016 - 18:51\nललित मुसव्वीर सब्जवारी यांच्या एका गझलेचा भावानुवाद .शुचि. 2 01/11/2015 - 05:20\nललित गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या- कवि बी .शुचि. 22 19/08/2016 - 13:10\nमौजमजा ऑफिसमधील मीटींग .शुचि. 7 21/09/2015 - 06:29\nललित तिश्नगी अर्थात तृष्णा .शुचि. 23 01/09/2015 - 18:45\nललित शतशब्दकथा - सोपा निर्णय .शुचि. 34 25/08/2015 - 22:54\nमौजमजा गुप्त डायर्‍या आणि सापडलेले संकल्प .शुचि. 9 02/02/2016 - 14:03\nमौजमजा इन्टर्व्यु .शुचि. 7 18/02/2017 - 13:05\nकविता कृष्ण-राधा .शुचि. 5 19/05/2016 - 22:13\nललित ॐ पूर्णमद: पूर्णमिदं ... .शुचि. 15 02/06/2016 - 13:03\nमौजमजा धरलं तर चावतय ... .शुचि. 3 29/09/2015 - 19:24\nललित सरस्वती - एक चिंतन .शुचि. 17 02/12/2015 - 19:49\nमौजमजा एक कैच्या कै मुलाखत .शुचि. 25 12/05/2016 - 19:24\nचर्चाविषय राशींविषयक काही अनुभव .शुचि. 119 20/02/2017 - 00:57\nचर्चाविषय सध्या काय वाचताय\nललित अनुभव - माझी मैत्रिण - सारिका .शुचि. 06/11/2015 - 13:44\nमौजमजा एक शनिवार - केस कापण्याचा .शुचि. 44 27/09/2015 - 17:52\nमौजमजा पी जे व चावट कोडे ;) .शुचि. 14 02/09/2015 - 19:32\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/694", "date_download": "2018-08-21T13:45:02Z", "digest": "sha1:RNRNMHEHHMFKLIOHJW27IYBGWMGHNDRE", "length": 9087, "nlines": 31, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ४", "raw_content": "व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ४\nया भागात नियम आणि अपवाद म्हणजे काय ते सांगितले आहे. खरे तर हे फक्त व्याकरणाला लागू नाही. पूर्ण विज्ञानालाच लागू आहे. कुठल्याही अभ्यासात तथ्यांची एक मोठी रास आपल्यापुढे साचलेली असते. नियम/अपवाद करून आपण त्या सर्व तथ्यांचे वर्गीकरण करतो. असे नियम जर करता आले तर त्यायोगे आपण ती तथ्यांची पूर्वी अस्ताव्यस्त रास \"समजलो\" असे म्हणू शकतो.\nजवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश\nसाधारण असेच काहीतरी तिथे आहे\nआक्षेप : आता शब्दांचे अनुशासन करायचे ते कसे करायचे मराठीत चालतील त्या शब्दांचे की चालणार नाहीत त्या शब्दांचे मराठीत चालतील त्या शब्दांचे की चालणार नाहीत त्या शब्दांचे\nसमाधान : कुठल्याही एकाच प्रकारच्या शब्दांविषयी सांगितले तर पुरते. दोन्हींबद्दल सांगायची गरज नाही. जसे \"काविळीची साथ चालू असताना उकळलेले पाणी प्यावे,\" असा नियम आहे. म्हणजे न-उकळलेले पाणी पिऊ नये असे वेगळे सांगावे लागत नाही. \"योग्य सोपस्कार न केलेली किंवा मांस खाणारी जनावरे खाऊ नये,\" असा नियम सांगितला म्हणा. तर मांस खाणारी कुत्री, मांजरे वगैरे जनावरे खाता येत नाहीत ते कळतेच. पण यज्ञ वगैरे सोपस्कार केलेली शाकाहारी जनावरे, म्हणजे बोकड, ससे, गुरे वगैरे, ही सर्व जनावरे खाता येतात, तेही कळते. तसेच बैल हा शब्द समजावला तर (मराठी प्रांताबाहेर करतात ते उच्चार) बॅल, बएल, बेल, बोईल हे सगळे चालणार नाही असे कळते. आणि सर्व न चालणारे उच्चार सांगितले, तर बैल असा योग्य उच्चार चालतो, हे आपोआप समजते.\nआक्षेप : तर मग चालणार/न चालणार यांपैकी कुठले सांगणे उजवे\nसमाधान : सुटसुटीतपणासाठी जे शब्द चालतात, तेच सांगणे बरे. कारण प्रत्येक शब्दाची कितीतरी अप-रूपे आहेत.\nआक्षेप : बरे, तर जे शब्द चालतील त्यांची एक-एक करून यादी पाठ करावी लागेल काय म्हणजे, बैल, घोडं, मोटार, वगैरे\nसमाधान : नाही. एक-एक शब्दाचा उच्चार करून तो पाठ करणे जमायचे नाही. अशी कथा आपण ऐकलेली आहे - \"बृहस्पतीने इंद्राला एक-एक शब्द एक हजार दिव्य वर्षांपर्यंत समजावून सांगितला, आणि तरी शब्दभांडार संपले नाही.\" बृहस्पतीसारखा गुरू, इंद्रासारखा शिष्य, आणि अभ्यासासाठी सहस्र दिव्य वर्षांचा अवधी, तरी जमले नाही. मग आजमितीच्या आपणां लोकांचे काय घ्या मोजूच या. जगून जगून खूप जगलो, तर जगू शंभर वर्षे. विद्येचे चार टप्पे असतात - १. गुरूकडून ती शिकावी, २. आपणहून तिचे मनन करावे, ३. आपल्याला जे समजले ते दुसर्‍यांना शिकवावे, आणि ४. विद्या व्यवहारात आणावी. इथे अख्खे आयुष्य ती फक्त गुरूकडून शिकण्यात खपेल मोजूच या. जगून जगून खूप जगलो, तर जगू शंभर वर्षे. विद्येचे चार टप्पे असतात - १. गुरूकडून ती शिकावी, २. आपणहून तिचे मनन करावे, ३. आपल्याला जे समजले ते दुसर्‍यांना शिकवावे, आणि ४. विद्या व्यवहारात आणावी. इथे अख्खे आयुष्य ती फक्त गुरूकडून शिकण्यात खपेल म्हणून एक-एक शब्द पाठ करून जमणार नाही.\nआक्षेप : मग हा शब्द नावाचा प्रकार शिकावा तरी कसा\nसमाधान : अनेक शब्दांचे जर एकासारखे काही लक्षण असेल, तर ते सांगावे. मग ज्या-ज्या शब्दांचे त्यावेगळे लक्षण आहे तेवढेच वेगळे सांगावे. अशा प्रकारे थोडाच प्रयत्न करून शब्दांच्या मोठ्या राशीची वासलात लागेल.\nआक्षेप : \"सामान्य लक्षण\" आणि \"त्यावेगळे लक्षण\" म्हणजे व्याकरणशास्त्रात काय म्हणतात\nसमाधान : सामान्य लक्षण \"नियम\" म्हणून सांगायचे. त्यावेगळे लक्षण \"अपवाद\" म्हणून सांगायचे.\nआक्षेप : आता कुठल्यातरी लक्षणाबाबत नियम तो कुठला आणि अपवाद तो कुठला समजायचा\nसमाधान : त्यातल्या त्यात जो प्रकार जास्त प्रमाणात दिसतो, त्याला नियम म्हणायचे. जो प्रकार कमी प्रमाणात दिसतो, त्याला अपवाद म्हणायचे. उदा :\nअशा शब्दांच्या जोड्यांत सुरुवातीचा ध्वनी न बदलण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीचा ध्वनी बदलत नाही असा नियम मानावा.\nजोड्या पूर्वीसारख्याच, पण सुरुवातीचा ध्वनी बदलला. हे अपवाद म्हणून सांगायचे.\nआक्षेप : आता नियम आणि अपवाद करताना, आपण शब्दांच्या वर्गांबद्दल बोलत असतो, की एका-एका विशिष्ट शब्दाबद्दल\nसमाधान : सोयीनुसार असेल. शब्दांच्या वर्गांबद्दल नियम, अपवाद सांगावेत, नाहीतर एका-एका विशिष्ट शब्दाबद्दल.\n(पुढचा भाग असा सुरू होईल :)\nआक्षेप : आता सांगा, शब्दाला व्याकरणशास्त्रावेगळे नित्य अस्तित्व असते काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/apple-increases-iphone-prices-india-here-are-new-prices/amp/", "date_download": "2018-08-21T14:41:33Z", "digest": "sha1:GJB5UAJGQSF3TNQ23DY4AL6GXYLSK4QF", "length": 6150, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "/apple-increases-iphone-prices-in-india-here-are-the-new-prices | भारतात आयफोनच्या किंमतीत वाढ, अशा असतील नव्या किंमती | Lokmat.com", "raw_content": "\nभारतात आयफोनच्या किंमतीत वाढ, अशा असतील नव्या किंमती\nअ‍ॅपलने भारतात आपल्या आयफोनची किंमतीत वाढ केली आहे. नव्या किंमती आजपासून लागू करण्यात येणार आहे. भारतात आयफोनच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली - अ‍ॅपलने भारतात आपल्या आयफोनची किंमतीत वाढ केली आहे. नव्या किंमती आजपासून लागू करण्यात येणार आहे. भारतात आयफोनच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एक फेब्रुवारी अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेलटी यांनी मोबाईलच्या कस्टम ड्युटीमध्ये पाच टक्क्यांनी वाढ केली होती. आता भारतात आयात केलेल्या फोनवर 20 टक्के कस्टम ड्युटी लावली जाणार आहे. त्यामुळं आयफोनच्या किंमतीत वाढ झाली आहे. खाली दिल्याप्रमाणे असतील नव्या आयफोनच्या किंमती.\nअॅपलचा आयफोन एक्स 64 जीबी आणि 256 जीबी हे दोन्ही फोन महागले आहेत. 64 जीबीचा 92, 430 रुपयावरुन 95,390 ऐवढी झाली आहे. तर 256 जीबीच्या आयफोनची किंमत 1,05,720 रुपयावरुन 1,08,930 रुपये झाली आहे.\nआयफोन 8 - 64 जीबी फोन 66, 120 रुपयांवरुन 67,940 झाली आहे. तर 256 जीबीची किंमत 79,420 रुपयावरुन वाढून 81, 500 रुपये झाली आहे. iPhone 8 Plus चा 64GB ची किंमत 75, 450 रुपयावरुन 77,560 रुपये झाली तर 256GB ची किंमत 91,110 रुपये झाली आहे. अॅपलचा आय़फोन 7 मॉडेलचा 32 जीबीची किंमत 50,810 वरुन वाढून 52, 370 झाली आहे. तर 128 जीबीची किंमत 59, 910 वरुन 61, 560 झाली आहे. आयफोन - 7 प्लस 32 जीबी 62840 तर 128 जीबी 72,060 रुपयाला मिळणार आहे. आयफोन-6 एस 32 जीबी किंमत 42,900 तर 128 जीबी 52100 रुपये झाली आहे. आयफोन-6 प्लसची किंमत 52,240 (32 जीबी) 61,450 (128 जीबी) झाली आहे. आयफोन - 6 चा 32 जीबी मॉडेल 31,900 रुपयांना मिळेल. तर आयफोन एसइ 32 जीबीचा 26000 हजार तर 128 जीबीचा 35000 रुपयांना मिळेल.\nकेवळ 64 रूपयांच्या रॉ-मटेरियलने बनतो एक iPhone\nApple iPhone Event : आयफोननंतर आता अ‍ॅपलचा टीव्ही, नवे फिचर्स पाहून तुम्ही व्हाल थक्क\n\"Apple iPhone Event : दशकपूर्तीनिमित्त अॅपलनं लाँच केले तीन आयफोन, घड्याळ आणि टिव्ही; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nआले हो आले....नवीन आयफोन आले\nApple iPhone Event : अॅपलनं लॉन्च केला आयफोनचा 'बादशाह', iPhone X आतापर्यंतचा सर्वात हायटेक मोबाईल\nड्युअल कॅमेरा सेटअप व फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त बजेट स्मार्टफोन\nसॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्राईम २ स्मार्टफोनच्या मूल्यात कपात\nटॅगचा सोनिक अँगल १ वायरलेस स्पीकर बाजारपेठेत दाखल\nलोकेशन बंद ठेवला तरीही, गुगल अशी ठेवते नजर\nविवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिकमध्ये स्मार्टवॉच आणि म्युझिक प्लेअरचा मिलाफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/biodiversity/birds/", "date_download": "2018-08-21T14:35:00Z", "digest": "sha1:XYDVI5EFFWRN2BHEHP2UOZFALKKNLH2M", "length": 10809, "nlines": 258, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "पंखांवरचे भरारते जग - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीची सफर ही कोकणातील समृध्द पक्षीजीवन पाहिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. डोंगरमाथा, गच्च जंगले, जांभ्याचे सडे, विस्तीर्ण मैदाने, कोकणी वाड्या, नद्या, खाडी परिसर, समुद्रकिनारे अश्या विविध अधिवासांमधे आश्रय घेणारे इथले पक्षीवैभव खूप समृध्द असून विविधतेने भरलेले आहे. पक्षीप्रेमींसाठी वर्षभरातील कोणत्याही ऋतूत गेलं तरी रत्नागिरीत पक्षी निरीक्षणाची संधी मिळतेच.\nइथल्या परिसरात तुरेवाला सर्पगरूड, व्याध, ऑस्प्रे, दलदल ससाणा, शिक्रा, कापशी, पांढऱ्या डोक्याची समुद्री घार असे अनेक शिकारी पक्षी व निरनिराळ्या जातींची घुबडे वास्तव्य करून आहेत.\nकिनाऱ्याला लागून असलेल्या सुरु, केवड्याच्या बनांमधे आणि नारळी पोफळी, आंबा, काजूच्या बागांतून, छोट्या छोट्या झुडपांमधे तर उंच मोठाल्या वृक्षांवर जेवढी पक्ष्यांची विविधता आढळते तेवढी इतरत्र क्वचितच आढळत असेल. खंड्या, खाटिक, स्वर्गीय नर्तक, वेडा राघू अशा डोळ्यांना सुखाविणाऱ्या विविधरंगी पक्ष्यांबरोबरच सुभग, पावश्या, टकाचोर, शिंजीर, हरियाल या स्थानिक कोकणवासीयांचा मधुर स्वरही कानाला तेवढाच सुखावणारा असतो.\nबाकदार तीक्ष्ण चोच, पांढरे पोट व पंखांना काळी झालर असलेला रुबाबदार समुद्र गरुड हे कोकणकिनाऱ्याचे वैभव आहे. उंच सुरुच्या झाडावर घरट्यातील आपल्या पिल्लांना भरवणारी नर मादीची जोडी खूप सुंदर दिसते. आपल्या तीक्ष्ण नख्यांत समुद्री साप किंवा मोठा मासा घेऊन अथांग सागरावरून भराऱ्या घेत जाणारा समुद्र गरूड बघणं हा अनुभव न विसरता येणारा असतो.\nरत्नागिरीचा संपन्न परिसर विविध ठिकाणी वस्ती करून राहणाऱ्या या पक्ष्यांच्या अन्न, निवारा अशा सर्व गरजा भागवतो. या पक्षीगणांची स्वतःमधे बदल घडवून कुठल्याही परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता अफाट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/163876", "date_download": "2018-08-21T14:18:36Z", "digest": "sha1:WVHHZLW3B4B2TLFCUNFFUV4SAWH364AB", "length": 12388, "nlines": 216, "source_domain": "aisiakshare.com", "title": " हे सव्यसाची, | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nखुणावतील तुला जटिल गणिते-\nलीलया झुलणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका\nकुठे खिळवलाय, हे सव्यसाची\n फारच आवडली. तुमच्या कविता संग्राह्य आहेत.\nजी.ए. च कविता लिहायला लागले की काय, असं वाटलं\n..शुचि, फुटकळ, तिरशिंगराव - आपल्या प्रतिसादांबद्दल.\nतुमचा कॅलिडोस्कोप भलताच जोरदार होत चालला आहे. हा प्रकार फार आवडतो. अजून कवितांच्या अपेक्षेत.\n- श्री टॅनोबा चौदावे\nउन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल\n१४टॅन हा anant_yaatree चा डुआयडी आहे असे वाटावे इतके तेल वाहत असतो AY च्या कवितांवर.\nएकोळी समीक्षा लिहिताना व डुआयडींचे रहस्योद्घाटन करताना तुमच्या बादरायण-संबंध-प्रस्थापन-कलेला भलताच बहर येतोसे दिसते. मग रहस्यकथाच लिहा की . बघा जमेल तुम्हाला. सुमार कवितांवर आपले टुकार समीक्षास्त्र चलविण्यापेक्षा किमान दर्जेदार रहस्यकथा तरी वाचायला मिळेल.\nखुणावतील तुला जटिल गणिते-\nखुणावतील तुला जटिल गणिते-\nइथे पण पुन्हा गणित. कविला गणित विषयानी खुप त्रास दिलेला दिसतोय. त्याचा सुड घेतायत आता ते त्यांच्या कवितेत.\nअनुतै, कवीला गणिताने नव्हे\nगणित ह्या \"विष\"याला कवीने खूप त्रास दिलाय पूर्वी.\nखुप छळलय ह्या गणिताने मला पण, M1,M2,M3,M4...आरारारा\nमी तर ह्याला एमपुरीच म्हणायचो. सुटले गोल्डनवर एकदाचे\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/drranjit-patil/", "date_download": "2018-08-21T14:39:58Z", "digest": "sha1:KUBSVFJSD5K7U6PWRGK6XZUX4XLZTAK6", "length": 33521, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Dr.Ranjit Patil News in Marathi | Dr.Ranjit Patil Live Updates in Marathi | डॉ.रणजीत पाटील बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nखासदारांचा अल्टिमेटम : अकोल्याच्या राजकारणात चर्चा फक्त ‘पंधरा दिवसांचीच’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व खासदार संजय धोत्रे या दोघांमधील वादामुळे खासदार धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पंधरा दिवसांच्या अल्टिमेटमचीच चर्चा सध्या अकोल्याच्या राजकारणात सुरू आहे. पंधरा दिवसांनंतर काय होणार पालकमंत्र्यांचे मंत्रिपद ... Read More\nDr.Ranjit PatilSanjay Dhotreडॉ.रणजीत पाटीलसंजय धोत्रे\nभाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले - अशोक चव्हाण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : विद्यमान भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी बाश्रीटाकळी येथे केला. ... Read More\nAshok ChavanAkola cityDr.Ranjit PatilSanjay Dhotrecongressअशोक चव्हाणअकोला शहरडॉ.रणजीत पाटीलसंजय धोत्रेकाँग्रेस\nवारी हनुमान येथील ‘मामाभाचा’ डोहासंदर्भात आराखडा सादर करा - डॉ. रणजित पाटील\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n​​​​​​​तेल्हारा (अकोला): वारी हनुमान येथील मामाभाचा डोहासंदर्भात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना संदर्भात समिती नेमून प्रत्यक्ष कामाचा आराखडा तयार करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाट ... Read More\nगृह राज्यमंत्र्यांच्या दबावामुळे अकोला जिल्हा परिषदेतील अधिकार्‍याची स्वेच्छानवृत्ती\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सर्वांसमक्ष पाणउतारा करत एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी स्वेच्छा नवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केल्याने खळबळ उड ... Read More\nDr.Ranjit PatilzpAkola cityडॉ.रणजीत पाटीलजिल्हा परिषदअकोला शहर\nगैरहजर डॉक्टर, कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्याचा आदेश\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या आरोग्य जनता दरबार उपक्रमांतर्गत सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन विविध वॉर्डची पाहणी केली. तसेच रुग्णांची विचारपूस करून त्यांच् ... Read More\nAkola GMC / Sarvopchar RugnalayDr.Ranjit Patilअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयडॉ.रणजीत पाटील\nगारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करा - पालकमंत्री रणजित पाटील\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी काही तालुक्यांमध्ये वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकार्‍यांशी चर्चा करून ज्या गावांत पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे त ... Read More\nDr.Ranjit PatilAkola cityAkola Ruralडॉ.रणजीत पाटीलअकोला शहरअकोला ग्रामीण\nमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत १९५ कि.मी. चे रस्ते होणार : ८५ कि.मी.च्या रस्त्यांना मंजुरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्त ... Read More\nDr.Ranjit PatilAkola Ruralroad safetyडॉ.रणजीत पाटीलअकोला ग्रामीणरस्ते सुरक्षा\nप्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्हय़ात प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. ... Read More\nAkola cityDr.Ranjit Patilअकोला शहरडॉ.रणजीत पाटील\nअकोला जिल्हय़ातील समस्या मार्गी लावू ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनागपूर येथील विधान भवनातील मंत्रीमंडळाच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील विकास कामांसह विविध प्रश्नाचा मंगळवारी आढावा घेतला. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रश्न सकारात्मक घेत त्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. जिल्ह्यातील विव ... Read More\nDevendra FadnavisAkola cityDr.Ranjit PatilGopikishan Bajoriaदेवेंद्र फडणवीसअकोला शहरडॉ.रणजीत पाटीलगोपीकिशन बाजोरीया\nजीवनात यशस्वितेसाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे - डॉ. रणजित पाटील\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. ... Read More\nDr.Ranjit PatilAkola cityडॉ.रणजीत पाटीलअकोला शहर\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3761", "date_download": "2018-08-21T13:53:24Z", "digest": "sha1:UDSPIDJMB5VKY4RC4BBSHBJHMAQFYSLR", "length": 29115, "nlines": 177, "source_domain": "mr.upakram.org", "title": "फरार सुदाम मुंडे : रू-४०,००० बक्षीस | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nफरार सुदाम मुंडे : रू-४०,००० बक्षीस\nस्त्रीभ्रूणहत्ये बाबत प्रमूख आरोपी डॉ. मुंडे सद्ध्या फरार झाले असून त्यांना पकडायला सरकारने ४०,००० रूपये एवढे बक्षीस झाहीर केले आहे.\n१. एवढी कमी रक्कम जाहीर करून प्रकरणाचे गांभीर्य सरकारने कमी केले आहे असे आपणास वाटत नाही काय\n२. या सुदाम मुंडेच्या मागे कुणा बड्या हस्तीचा हात असल्याचे आइकण्यात आहे काय\n३. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातला हा फेमस (गर्भलिंग चाचणीसाठी) डॉ असून त्याचं आजतागायत कुणी काहीच करू शकले नाही ह्याचे कारण म्हणजे त्याला असलेला स्थानीक सपोर्ट असे आपल्याला वाटते काय ह्या तीन्ही जिल्ह्यातील लोकांची मानसीकता आजून \"मूलगा पाहीजेच\" असून तेथील लोकांसाठी हा डॉ. मदतनीस ठरला तर नसेल आणि म्हणून त्याला कुणीही काही करू शकले नाही \nस्त्रीभ्रूणहत्ये बाबत प्रमूख आरोपी डॉ. मुंडे सद्ध्या फरार झाले असून त्यांना पकडायला सरकारने ४०,००० रूपये एवढे बक्षीस झाहीर (जाहीर\n सदर व्यक्ती दरोडेखोर आहे का की पोलिसांना तुरी देणे, त्यांच्यावर हल्ला करणे, साथीदार बाळगणे वगैरेंमधून तो पोलिसांना नामोहरम करेल एका व्यक्तीला पकडण्यासाठी पोलिस असमर्थ आहेत का\n१. एवढी कमी रक्कम जाहीर करून प्रकरणाचे गांभीर्य सरकारने कमी केले आहे असे आपणास वाटत नाही काय\nबक्षीस जाहीर करायचीच गरज नव्हती. ते करून सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य कमी केलेले दिसते.\n२. या सुदाम मुंडेच्या मागे कुणा बड्या हस्तीचा हात असल्याचे आइकण्यात आहे काय\n३. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातला हा फेमस (गर्भलिंग चाचणीसाठी) डॉ असून त्याचं आजतागायत कुणी काहीच करू शकले नाही ह्याचे कारण म्हणजे त्याला असलेला स्थानीक सपोर्ट असे आपल्याला वाटते काय ह्या तीन्ही जिल्ह्यातील लोकांची मानसीकता आजून \"मूलगा पाहीजेच\" असून तेथील लोकांसाठी हा डॉ. मदतनीस ठरला तर नसेल आणि म्हणून त्याला कुणीही काही करू शकले नाही \nअशी मानसिकता त्या जिल्ह्यांत आहे हे सांगण्यासाठी संदर्भ हवेत.\nठोस संदर्भ (विकी, पेपर, जाळ्यावरील लिंक इ.) नाहीत आणि मिळणे कठीण आहे. मी स्वत: त्या जिल्ह्यातला व्यक्ती आहे आणी तेथे तब्बल १८ वर्षं राहिलेलो आहे आणी बर्‍याच गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत.\nभारतात सर्वसामान्य जनतेची मानसिकता ही 'मुलगी नको' अशीच आहे, हे ठरवायला/सांगायला/असा निष्कर्ष काढायला विकी कशाला हातच्या कांकणाला आरसा कशाला\nह्या मानसिकतेमुळेच, केवळ डॉक्टरांना पकडून अथवा कायदे अधिकाधिक कठोर करूनही ईप्सित साध्य झालेले नाही,होत नाहीय, होणारही नाही.\nआपल्याकडे योनिशुद्धतेच्या अवास्तव आणि खुळचट अपेक्षांमुळे मुलीला वाढवणे,सांभाळणे हे जिकीरीचे होऊन बसते. केव्हा एकदा तिला (पडेल ती किंमत देऊन) दुसर्‍याच्या हवाली करतो आणि एकदाचे आपण मोकळे होतो अशी भावना बहुसंख्यांमधे असताना दुसरे काय होणार\nबाबासाहेब जगताप [07 Jun 2012 रोजी 13:25 वा.]\nभारतात अलिकडे मुलींच्या जन्माबद्दल बहूतांशी लोकांचा विरोध मावळतांना दिसतो आहे. आणि स्रीभ्रूण हत्या वगैरे या विषयावर बरीच लोक अतिशय संवेदनशीलतेने मते मांडत आहेत. पण ही मुलगी शेजा-याच्या घरात हवी आपल्या नव्हे याकडेच बहूतेकांचा कल असतो.\nमाझ्या या मताशी असहमत असलेले लोक\n१. ज्यांना अजून मूलबाळ झालेले नाही. (नवविवाहित)\n२. जे या भूमिकेतून (मूल जन्माला घालण्याच्या) बाहेर पडलेले आहेत.\n३. ज्यांना आधीच एक मुलगा झालेला आहे व अजून मुल हवे आहे.\nबाकी ज्यांना आधीच एक मुलगी झालेली आहे त्यापैकी एकाचे हे मत पूरेसे प्रातिनिधीक ठरते.\n\"आम्ही समाजाला एक मुलगी दिली आहे मग आता आम्ही मुलाची अपेक्षा केलेली काय वाईट मुला-मुलींचा रेशो संभाळायचा ठेका काय आम्हीच घेतला आहे का मुला-मुलींचा रेशो संभाळायचा ठेका काय आम्हीच घेतला आहे का\nगर्भलिंगचाचणी साठी येणा-या महिलेच्या सोबत तिची लाडकी मुलगी हमखास असते...\n१५० कोटीचा मालक् अन अनेक धंदे असलेल्या या चोराला पकडायला इतके फडतूस बक्षिस त्याला पकडून तुरुंगात ठेवला, तर सकाळ संध्याकाळ बाहेरून 'घरचे जेवण' आणायला तो तितकी लाच रोज त्या जेलरला देईल.\nअन् मुंडेंच्या मागे प. मराठवाड्यात राजकारण अन् समाजकारणाचे इतके धक्कादायक आकलन\n>>स्त्रीभ्रूणहत्ये बाबत प्रमूख आरोपी डॉ. मुंडे सद्ध्या फरार झाले असून त्यांना पकडायला सरकारने ४०,००० रूपये एवढे बक्षीस झाहीर केले आहे.<<\nफरार झाला असून त्याला पकडायला. असे हवे.\n>>अन् मुंडेंच्या मागे प. मराठवाड्यात राजकारण अन् समाजकारणाचे इतके धक्कादायक आकलन\nइतके दिवस त्याला कुणीच हात लावू शकत नाही तर नक्कीच पैसेवाला नेता असावा. म्हणून एक गेस प्रश्न.\nडॉ ह्या पदवीला मान दिला , एवढेच. बाकी सुदाम मुंडेला कुणीच आहो जावो म्हणत नाही.\nअर्थात, सुदामच्या मागे लोक आहेतच(चांगल्या/वाईट अर्थी), फरक एवढाच की 'डर्टी वर्क' सुदाम करतो, बाकी मलई खातात किंवा गप्प बसतात, अल्पायुषी स्मरणशक्तीचे वरदान जनतेला लाभल्याने सुदामाला जिवदान मिळेलसे वाटते, रकमेवरुन सरकारला ह्या प्रकरणात फार गांभिर्य वाटत नाही हे मात्र वाटते.\nह्या मलईचे काही करता येयील काय सगळीकडे मलई हाच एकमेव प्रमूख प्रॉब्लेम वाटतो.\nनिखिल जोशी म्हणतात त्याप्रमाणे मुलगी अपत्य असणार्‍यांना (प्रलोभने दाखवा)/लाभ द्या व प्रामुख्याने प्रबोधन करा.\nकसली आणि कशी प्रलोभने फी माफीचे प्रलोभन सरकारने देऊन ३०-४० वर्षे उलटली. काही क्षेत्रांत स्त्रियांना आरक्षणही दिलेले आहे. आणखी कोणती प्रलोभने दिली की प्रबोधन होईल असे वाटते\n>>फी माफीचे प्रलोभन सरकारने देऊन ३०-४० वर्षे उलटली. काही क्षेत्रांत स्त्रियांना आरक्षणही दिलेले आहे.\nपरिस्थिती पहाता ते प्रलोभन पुरेसे दिसत नाही.\n>>आणखी कोणती प्रलोभने दिली की प्रबोधन होईल असे वाटते\nअर्थात समानता येणे शक्य नाही, पण काही अंशी पात रोखता येईल. एक पर्याय - मुलिच्या पालकांना तहहयात निवृत्तिवेतन(सामाजिक सुरक्षा वेतन) दिले जावे, पण त्यामूळे सधन घरातील भ्रूणहत्येचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी प्रबोधन + कायदा ह्याचा वापर करावा लागेल.\nपरिस्थिती पहाता ते प्रलोभन पुरेसे दिसत नाही.\nप्रलोभनांचा प्रभाव होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे इन्स्टंट उपायांसाठी प्रलोभने कुचकामी आहेत असे वाटते.\nमुलिच्या पालकांना तहहयात निवृत्तिवेतन(सामाजिक सुरक्षा वेतन) दिले जावे, पण त्यामूळे सधन घरातील भ्रूणहत्येचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी प्रबोधन + कायदा ह्याचा वापर करावा लागेल.\nबरोबर, तसेच सामाजिक समानता आणखी थोडी घसरेल. उदा. फी माफीची गरज मला कधीच नव्हती, तशीही आमच्या शाळेची फी कमीच होती. उलट, ज्या मुलग्यांना गरज होती त्यांना तो फायदा मिळत नव्हता. शिवाय असे काही केल्याचा बोजा सरकारवर पडतो. कायदे, खटले वगैरे यांतही तो पडतोच पण तुलनात्मक दृष्ट्या कमी असावा.\nत्यामुळे प्रबोधन आणि कायदा याशिवाय पर्याय दिसत नाही. :-)\n>प्रलोभनांचा प्रभाव होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे इन्स्टंट उपायांसाठी प्रलोभने कुचकामी आहेत असे वाटते.<\n>उदा. फी माफीची गरज मला कधीच नव्हती, तशीही आमच्या शाळेची फी कमीच होती. उलट, ज्या मुलग्यांना गरज होती त्यांना तो फायदा मिळत नव्हता.\nफी माफी स्त्रि-भ्रूणहत्या करणार्‍यांसाठी खरे प्रलोभन होऊ शकत नाही, तसेही ते प्रलोभन मुलिंच्या शिक्षणासाठी होते, उद्देश वेगळा आहे.\n>शिवाय असे काही केल्याचा बोजा सरकारवर पडतो.\nमुलगे असणार्‍यांवर कर लादा ;)\n>त्यामुळे प्रबोधन आणि कायदा याशिवाय पर्याय दिसत नाही. :-)\nकायदामुळे गोष्टी उघड न घडता लपून घडतात असे दिसते, अर्थात प्रमाण काही अंशी कमी होते(फारच कमी परिणामकारकता).\nपरंतु, या विषयाला इतके गांभीर्याने घेण्याची आवश्यकताच नाही. अन्यथा, मृत स्त्रीच्या चारही मुलींना सुप्रिया सुळे यांच्या संस्थेने दत्तक (संस्थेने दत्तक हा शब्दप्रयोग, गर्भपाताला हत्या म्हणण्यासारखा सनसनाटी शब्दप्रयोग आहे) घेतले त्याला कौतुकास्पद म्हणावे लागेल. या मुलींना दत्तक घेणे हे प्रिन्सला आर्थिक मदत देण्याइतकेच निंद्य आहे.\nया मुलींना दत्तक घेणे हे प्रिन्सला आर्थिक मदत देण्याइतकेच निंद्य आहे.\nनिंद्य कसे काय ते समजले नाही.\nबातमीमूल्य असलेल्या पीडितांना अधिक महत्व देणे उथळ आहे, अव्यावहारिक आहे (तसे ते परदेशांतसुद्धा घडते). राजकारण्यांसाठी ते प्रसिद्धीलोलुपसुद्धा आहे.\nअसे असेल तर राजकारण्यांचे उद्देश वगैरे निंद्य म्हणता येतील. पण परस्पर काही (खर्‍याखुर्‍या) पीडितांना आधार मिळत असेल, तर ही स्थिती एक 'घटना' म्हणून मी निंदनीय का समजावी\nविशेषतः तेव्हा, जेव्हा माझ्याकडे (खर्‍याखुर्‍या) पीडितांसाठी अन्य पर्याय नसेल.\nआपल्यापर्यंत बातमी पोचली म्हणजे ती बातमी प्रसिद्धीसाठीच पेरलेली आहे, असा समज करणे चूक आहे. सर्वव्यापी मिडीआच्या अनाठायी सक्रियतेमुळेसुद्धा आपल्याला हल्ली बरेच काही माहित पडत असते, असे मला वाटते.\nदुसरे म्हणजे पीडितांमधे बातमीमूल्य असलेले आणि नसलेले असे वर्गीकरण कितपत योग्य वाटते\nशिट हॅपन्स. पीडितांची दु:खे बघणे आपल्याला सहन झाली पाहिजेत. आणखी एखादा स्टारफिश वाळूत राहिला तरी चालेल, त्याऐवजी मदर टेरेसा किंवा सुप्रिया सुळे नकोत.\nदुसरे म्हणजे पीडितांमधे बातमीमूल्य असलेले आणि नसलेले असे वर्गीकरण कितपत योग्य वाटते\nहे दु:खद सत्य आहे. प्रिन्स असो किंवा हम्फ्रे देवमासा, त्यांच्यावर जितका खर्च झाला किंवा त्यांच्यासाठी जितके फुटेज प्रसारित झाले तितके ते लायक नव्हते. 'लोकांना बघायला आवडते' इतक्याच कारणासाठी त्यांचे लाड झाले.\n१. गांभीर्याने का घेउ नये \n२. लिंक उपयोगी आहे.\n३. ह्यावर उपाय म्हणून काय करता येयील \nया कृत्याला गुन्हा मानणे मला पटतच नाही. आर्थिक प्रलोभने दाखवून मुलींची संख्या वाढवावी असे मला वाटते.\nमात्र, सध्या तो गुन्हा आहे. सुपारी घेणार्‍या गुंडापेक्षा सुपारी देणार्‍या व्यक्तीचा गुन्हा अधिक मानला जातो/मानावा. तद्वतच, कारवाई झालेल्या डॉक्टरांकडून नावे मिळवून स्त्रीभ्रूणहत्या करणार्‍या सर्व स्त्रियांनाही अटक व्हावी. नंतर, \"माझ्यावर सक्ती झाली\" अशी माफीची साक्ष मिळवून तिच्या कुटुंबियांवरही कारवाई करण्यात यावी. आहे हिंमत\nया कृत्याला गुन्हा मानणे मला पटतच नाही. आर्थिक प्रलोभने दाखवून मुलींची संख्या वाढवावी असे मला वाटते.\nमात्र, सध्या तो गुन्हा आहे. सुपारी घेणार्‍या गुंडापेक्षा सुपारी देणार्‍या व्यक्तीचा गुन्हा अधिक मानला जातो/मानावा. तद्वतच, कारवाई झालेल्या डॉक्टरांकडून नावे मिळवून स्त्रीभ्रूणहत्या करणार्‍या सर्व स्त्रियांनाही अटक व्हावी. नंतर, \"माझ्यावर सक्ती झाली\" अशी माफीची साक्ष मिळवून तिच्या कुटुंबियांवरही कारवाई करण्यात यावी. आहे हिंमत\nटाळीखाऊ वाक्य म्हणून योग्य आहे.\nसुपारी घेणारा डॉक्टर आहे. मीही एक सर्जन आहे, सुरी कात्री चालविणारा. पेशंटने 'मागितलेले' अयोग्य ऑपरेशन नाकारणे हे डॉक्टरच्या हाती असते. त्यासाठी योग्य प्रकारे काउन्सेलिंग करणेही त्याच्या एकंदर ट्रेनिंगकडे पाहिले तर त्याच्या दृष्टिने सोपे असते.\nसबब, असल्या प्रकारच्या 'सुपारी' घेण्याबद्दल मी सहमत नाही.\nपरंतू, तुमच्या 'प्रिन्सिपल ऑफ आर्ग्यूमेंट'शी सहमत आहे. (निखिल जोशी हे डॉक्टर आहेत हे ठाउक आहे.At least that is my impression ) जितका दोषी तो सर्जन, त्यापेक्षा जास्त दोषी ते पेशंट्स आहेत याच्याशी सहमत.\nअन् हिम्मत् असलेलेच लोक इये देशी चोर्‍या करण्यात अन् पुढल्या २२ पिढ्यांची 'सोय' लावण्यात गुंतलेत हो.. हिम्मत कुणाला विचारता आहात\nआवाजकुणाचा [08 Jun 2012 रोजी 12:22 वा.]\nसुदाम् मुंडेच्या सोबतच ज्यांनी ज्यांनी त्यांच्याकडे भ्रूणहत्या करवून् घेतली त्याना पण् शिक्षा व्हायला हवी...तेच् जास्त् जबाबदार आहेत असल्या प्रकारांना...\n\"भ्रूणहत्या करवून् घेतली त्यांना शिक्षा व्हायला हवी\"... हे ते कोण आई की सासरे/पती/सासू इ. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sangli/sanglis-anti-tribal-disputes-senior-leaders-conflicts-conflict-both-groups-are-firm-allegations/", "date_download": "2018-08-21T14:40:22Z", "digest": "sha1:JW6PMA5MP4DGRJIXGMZ53VYPHQFHTGAM", "length": 29973, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sangli'S Anti-Tribal Disputes To Senior Leaders - Conflicts Of Conflict: Both Groups Are Firm On Allegations, | सांगलीच्या राष्टñवादीतील वाद वरिष्ठ नेत्यांपर्यंत- संघर्ष टोकाला : दोन्ही गट आरोपांवर ठाम, | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nसांगलीच्या राष्टÑवादीतील वाद वरिष्ठ नेत्यांपर्यंत- संघर्ष टोकाला : दोन्ही गट आरोपांवर ठाम,\nठळक मुद्देमहापालिका निवडणुकीपूर्वीच पक्षीय नेत्यांची डोकेदुखी वाढली\nसांगली : महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच सांगली महापालिका क्षेत्रात राष्टÑवादीअंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. एकमेकांवर कुरघोड्या करीत दोन्ही गट आक्रमक होऊ पाहात आहेत. याबाबतची कल्पना काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांनाही दिली आहे.\nसांगली जिल्हा राष्टÑवादीला गेल्या चार वर्षांपासून वादाचे ग्रहण लागले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप व शिवसेनेचा आसरा घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचे अस्तित्व धोक्यात आले.\nपक्षांतर्गत वाद, नाराजी यावर वेळीच तोडगा काढला गेला नसल्याने या गोष्टी घडत गेल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाची वाईट स्थिती होत असताना, महापालिका क्षेत्रातील ताकद अबाधित राहिली, मात्र गेल्या दोन वर्षापासून महापालिका क्षेत्रातही पक्षांतर्गत वादाने तोंड वर काढले. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यात दोन गट पडले आहेत.\nबजाज यांच्या कार्यपद्धतीबद्दल कमलाकर पाटील गटाला आक्षेप आहेत, तर कमलाकर पाटील यांचा गट पक्षविरोधी कृती करीत असल्याचे बजाज समर्थकांचे मत आहे. दोन्हीही गट एकमेकांच्या विरोधात उघडपणे संघर्ष करताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या महाआरोग्य शिबिराला कमलाकर पाटील यांच्या गटातील बहुतांश कार्यकर्ते, नगरसेवक अनुपस्थित राहिले होते.\nयुवक राष्टÑवादी व अन्य सेलमधील पदांच्या वाटपावरूनही दोन्ही गटात वाद निर्माण झाले होते. पक्षात वर्चस्ववादाची लढाई दोन्ही गटात सुरू आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्या गटाचे वर्चस्व अधिक राहणार, हा चर्चेचा विषय बनला आहे. निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी स्थापन करण्यात येणाºया कमिटीतही वर्णी लागावी म्हणून काहींची धडपड सुरू आहे.\nसांगली : केरळमधील आपत्तीग्रस्तांसाठी सढळहस्ते मदत करा : काळम\nसांगलीतून केरळला १४ टन अन्नपदार्थ प्रशासनाची मोहीम : जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद\nसांगली महापालिकेत भाजपचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न\nमिरज-पुणे मार्गावर रात्रीच्या रेल्वेगाड्यांना सुरक्षा दलाचा बंदोबस्त, तीन एक्स्प्रेस लुटण्याच्या घटनेमुळे यंत्रणा सतर्क\nहातकणंगलेसाठी भाजपकडून जोरदार चाचपणी चंद्रकांत पाटील यांची रणनीती : खोत, साळुंखे पटलावर, महाडिक गटाशीही संपर्क\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, धीरज सूर्यवंशी उपमहापौर\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/republic-day-2018/", "date_download": "2018-08-21T14:40:20Z", "digest": "sha1:ZLLRFPKJU6JT2SGCZSDBLMWMNEUWPRR2", "length": 29451, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Republic Day 2018 News in Marathi | Republic Day 2018 Live Updates in Marathi | प्रजासत्ताक दिन २०१८ बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nप्रजासत्ताक दिन २०१८ FOLLOW\n : बाजीप्रभूंचा वारसदार बाबासाहेब कावरे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसैन्यदलामध्ये अधिकाऱ्यांपासून ते साध्या जवानांपर्यंत प्रत्येक जण महत्त्वाचा असतो. ... Read More\nAhmednagarRepublic Day 2018Lokmatअहमदनगरप्रजासत्ताक दिन २०१८लोकमत\n : कारगीलचा जिगरबाज अंकुश जवक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसैन्यातून निवृत्त होण्याला अवघे दोन महिने राहिलेले. शेती करण्याचा मानस घरच्यांबरोबर व्यक्त केलेला. अशा वेळी कोणीही, कसलाही धोका पत्करणार नाही, ... Read More\nAhmednagarRepublic Day 2018Lokmatअहमदनगरप्रजासत्ताक दिन २०१८लोकमत\n : संगमनेर तालुक्यातील लढवय्या अण्णासाहेब\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएकोणीस वर्षांपूर्वी झालेल्या कारगील युद्धात भारतीय सैनिकांनी हिमशिखरांवर पराक्रम गाजवला. ... Read More\nAhmednagarRepublic Day 2018Lokmatअहमदनगरप्रजासत्ताक दिन २०१८लोकमत\n : पाकिस्तानला धूळ चारणारा योद्धा, नायक एकनाथ कर्डिले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात एकनाथ कर्डिले यांनी साहसी पराक्रम गाजवला. ... Read More\nAhmednagarRepublic Day 2018Lokmatअहमदनगरप्रजासत्ताक दिन २०१८लोकमत\nशूरा आम्ही वंदिले : १२ दिवस मृत्यूला केले दारात उभे, शहीद योगेश धामणे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n१२ दिवस त्यांनी मृत्यूलाही दारात उभे केले़ पण कडव्या झुंजीनंतर ११ डिसेंबर २०१६ रोजी योगेश यांची प्राणज्योत मालवली. ... Read More\nAhmednagarRepublic Day 2018Lokmatअहमदनगरप्रजासत्ताक दिन २०१८लोकमत\nशूरा आम्ही वंदिले : अवतरला जणू अभिमन्यूच, शहीद भाऊसाहेब बडाख\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमालुंजे (ता. श्रीरामपूर) येथील शहीद भाऊसाहेब विष्णुपंत बडाख याच्या वीरमाता इंदुबाई मुलाच्या आठवणी अजूनही डोळ्यांसमोर ताज्या असल्यागत सांगत होत्या. ... Read More\nAhmednagarRepublic Day 2018Lokmatअहमदनगरप्रजासत्ताक दिन २०१८लोकमत\nशूरा आम्ही वंदिले : मरणाला नाही भ्याला कोंडाजी अमर जाहला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात पंजाब लगतच्या सरहद्दीवर झालेल्या घनघोर संघर्षात शहीद सैनिक कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर यांना २ आॅक्टोबर १९६५ ला वीरगती प्राप्त झाली.’ ... Read More\nAhmednagarRepublic Day 2018Lokmatअहमदनगरप्रजासत्ताक दिन २०१८लोकमत\nशूरा आम्ही वंदिले : झेंडा रोविला बांगलादेशी, कॅप्टन विश्वनाथ कुलकर्णी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिकमध्ये कार्यरत असलेल्या कॅप्टन कुलकर्णी यांना बांगलादेशात हजर होण्याचा आदेश आला. पत्नी रेवाताई यांनी त्यांना निरोप दिला. ... Read More\nAhmednagarRepublic Day 2018Lokmatअहमदनगरप्रजासत्ताक दिन २०१८लोकमत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसैन्यदलामध्ये अधिकाऱ्यांपासून ते साध्या जवानांपर्यंत प्रत्येक जण महत्त्वाचा असतो. ... Read More\nAhmednagarRepublic Day 2018Lokmatअहमदनगरप्रजासत्ताक दिन २०१८लोकमत\nबीटिंग रिट्रीटने प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा समारोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRepublic Day 2018New DelhiNarendra ModiNirmala SitaramanRamnath Kovindप्रजासत्ताक दिन २०१८नवी दिल्लीनरेंद्र मोदीनिर्मला सीतारामनरामनाथ कोविंद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/god-god-name-same-canvas/", "date_download": "2018-08-21T14:42:17Z", "digest": "sha1:U6JCC6DMPPTUJ3ET66QOB4VA5J3QV2O3", "length": 31093, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'God Is God Name' On The Same Canvas! | एकाच कॅनव्हासवर ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nएकाच कॅनव्हासवर ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’\nमथळा वाचून आश्चर्य वाटेल. कारण जातीपातीत, धर्मात तेढ निर्माण करून राष्ट्रवाद, देशभक्ती, देशद्रोही अशी लेबलं लावून मनाची वाटणी केली की अन्य मूलभूत प्रश्नांकडे पाहण्यासाठी वेळ कुणाला उरतो.\nमथळा वाचून आश्चर्य वाटेल. कारण जातीपातीत, धर्मात तेढ निर्माण करून राष्ट्रवाद, देशभक्ती, देशद्रोही अशी लेबलं लावून मनाची वाटणी केली की अन्य मूलभूत प्रश्नांकडे पाहण्यासाठी वेळ कुणाला उरतो. आजकाल वाईट किंवा चांगला अशा दोनच गटात माणसं, विचार वाटून घेतले जात आहेत. जातीधर्मामध्ये लोकांना लढायला लावले की लोक त्यातच गुंग होतात. अशावेळी एकच कॅनव्हास घेऊन त्यावर ईश्वर आणि अल्लाह लिहिण्याची हिंमत करण्याचा सद्विचार अंमलात आणला तो दुर्मिळ होत चाललेल्या अक्षरलेखनात स्वत:चे नाव जागतिक पातळीवर नेणा-या अच्युत पालव यांनी.\nराज्याच्या राजधानीत सतत काही ना काही घडत असते. चर्चा मात्र राजकारणाची जास्त होते. ज्या विषयामुळे राज्यात, देशात वाद होऊ शकतात असे विषय टाळण्याकडे सगळ्यांचा कल असताना अच्युत पालव यांनी तोच विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ ही संकल्पना घेऊन मोठे काम उभे केले आहे. याआधी जगभरातील उर्दू, पर्शियन, अरबी भाषेत अक्षरलेखन (कॅलिग्राफी) करणा-यांचा एक ‘कॅलिग्राफी बिनाले’ शारजा येथे भरला होता. जगातील तमाम मुस्लीम कॅलिग्राफर त्यात सहभागी होते. त्यासाठी पालव यांनी देवनागरीत केलेले कॅलिग्राफीचे काम पाठवले. तेथे त्यांना विशेष आमंत्रित म्हणून बोलावले गेले आणि त्या ठिकाणच्या निवडक कामांचे जे पुस्तक निघाले त्याच्या कव्हरवर पालव यांनी देवनागरीत केलेले काम झळकले होते. त्यात ते एकमेव हिंदू कॅलिग्राफर होते. अक्षरांनी धर्म पाहून न्याय केला नव्हता हे किती चांगले... त्यातूनच ईश्वर अल्लाहची संकल्पना प्रत्यक्षात आकाराला आली आहे. या सगळ्या कामांचे देखणे प्रदर्शन उद्या मंगळवारपासून मुंबईत नेहरू सेंटर येथे सुरू होत आहे.\nआजकाल चांगले अक्षर काढणे, शाईच्या पेनाने लिखाण करणे या तशा दुर्मिळ किंवा बिनकामाच्या गोष्टी झाल्या आहेत. मनात विचार आले की कोणत्याही भाषेत गुगल गुरुजीला सांगितले की बोटांनी टाईप करण्याचे कष्टही तो तुम्हाला देत नाही. अशा काळात शाईचा आणि कागदाचा हाताला होणारा स्पर्श, त्याचा वास, गंध या गोष्टी कधीच मागे पडल्या. वेगवेगळ्या आकाराच्या शाईच्या पेन, त्यासाठी शाईची दौत, शाई भरण्याचे ड्रॉपर, पेनाच्या पत्तीला (नीब) टोक करून देण्यासाठी वापरला जाणारा घासपेपर या सगळ्या गोष्टी आता परिकथेत जमा झालेल्या असताना अक्षरातून आपला स्वभाव व्यक्त करता येतो, अक्षरं तुमच्यावर संस्कार करत असतात हा विचार घेऊन काम करणाºया अच्युतला जेव्हा याचे महत्त्व विचारले जाते तेव्हा तो सहज सांगून जातो.\nलता मंगेशकर हे नाव नाजूकपणे लिहिले पाहिजे आणि ओसामा बिन लादेन हे नाव ढब्ब्या ढब्ब्या अक्षरातच. दोघांची जातकुळीच वेगळीय... म्हणूनच अशा वेगळ्या जातकुळीचा हा माणूस ईश्वर आणि अल्लाह एकाच कॅनव्हासवर चितारण्याचे अप्रतिम काम करू शकतो. चुकून अडखळत पडलेलं मूल आम्ही आजही पटकन जाऊन उचलतो. त्यावेळी ते कोणत्या जातीधर्माचं आहे हे अजून तरी आम्ही विचारत नाही. यानिमित्ताने हे विचारण्याचं धाडस आमच्यात न येवो, हीच काय ती अपेक्षा...\nपेंडॉल ठोकायचा तरी कुठे\nउदारमतवादी नेत्याची उणीव आज जाणवते\nदाभोलकरांची भीती का वाटली\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/auto/autoexpo2018-shahrukh-khan-arrives-launch-swachh-can-hyundai-noida-delhi/", "date_download": "2018-08-21T14:42:20Z", "digest": "sha1:RXREN5TLAVP2FRFWIHWJEXICN57DJVCB", "length": 29260, "nlines": 459, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nAuto Expo 2018 : ह्युंदाईच्या 'स्वच्छ कॅन' लाँचवेळी लावली शाहरुख खानने हजेरी\n#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.\nऑटो एक्स्पो २०१८ वाहन वाहन उद्योग ह्युंदाई\nबजेट कार - तुम्हाला परवडतील अशा 'फोर व्हीलर'\n भविष्यातील टॅक्सी 'अशी' असणार\nशौक की कोई कीमत नहीं होती, त्याने बनवली १६ लाखांची वेडिंग कार\nही बाईक धावत नाही, उडते; पण किंमत ऐकून तुम्हीही उडाल\n'चायना ऑटो शो'मधल्या या भन्नाट गाड्या पाहिल्यात का\nटाटा कंपनीची Tata Nexon XZ व्हेरिएंट भारतात लाँच\nDC Cars : पाहा दिलीप छाब्रियाच्या 'या' 7 सर्वोत्तम कार डिझाईन्स\nAuto Expo 2018 : ह्युंदाईच्या 'स्वच्छ कॅन' लाँचवेळी लावली शाहरुख खानने हजेरी\nवाहन वाहन उद्योग ह्युंदाई\n#AutoExpo2018 : देशातील पहिली इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा किती आहे बुकींग अमाउंट\nजाणून घ्या स्विफ्ट कारचा 2005 पासूनचा आतापर्यंतचा भारतातील प्रवास\n#AutoExpo2018 : मोठ्या प्रतिक्षेनंतर मारुती सुझुकीची Next Gen Swift भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन\nमारुती सुझुकी वाहन उद्योग\nAutoExpo2018 : सुझुकीने लाँच केल्या Intruder, GSX-S750 आणि Burgman या बाईक्स, पाहा फोटोज\nवाहन वाहन उद्योग मारुती सुझुकी मारुती\n#AutoExpo2018 : रेनॉची ही सुपरकार, जणु काही जेम्स बाँडची कार, कार नाही हाहाकार\nAuto Expo 2018: या सहा भन्नाट कार ठरणार आकर्षण\n#AutoExpo2018 : मारुती सुझुकीची कॉन्सेप्ट फ्युचर एस झाली लाँच, पाहा काय आहेत फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nही कार धावते ताशी 482 किलोमीटर वेगाने\nटोकियोतील भन्नाट कार शो\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nपर्यटन निसर्ग गोंदोडा गुंफा\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nमहाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत.\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nजगभरातील 'ही' घरं पाहाल तर नक्कीच चक्रावून जाल\nश्रावणात 'या' ठिकाणी आवर्जून फिरायला जा \nमामी 'ऐश्वर्या राय'हून भाची 'नव्या नवेली'च्या अदा आहेत हॉट\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/269", "date_download": "2018-08-21T14:34:51Z", "digest": "sha1:7UUZKUZDY5C23PTHDLOHX57HVQ5L3F6P", "length": 7574, "nlines": 142, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा)| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) (Marathi)\nअगम्य आणि मानवी विचारशक्ती पलीकडील घटना आणि त्यांचा अर्थ. Bhutachya Goshti. मराठी भाषेतील निवडक आणि थरकाप उडवणाऱ्या भुतांच्या कथा .\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/saraswat-bank-recruitment/", "date_download": "2018-08-21T14:34:20Z", "digest": "sha1:EHYZQ5FPF4RGXNUZDXEGN2DZ7JZNONBD", "length": 12054, "nlines": 134, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Saraswat Bank Recruitment 2018 - Saraswat Bank Bharti 2018", "raw_content": "\n(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती [Reminder]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -2018 [414 जागा]\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती [Reminder]\nIBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 839 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(Saraswat Bank) सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती\nकनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग & ऑपरेशन्स)\nशैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी पदवी. (पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवार देखील अर्ज करू शकतात.)\nवयाची अट: 01 मे 2018 रोजी 21 ते 27 वर्षे.\nनोकरी ठिकाण: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक & गुजरात.\nपरीक्षा (Online): जून/जुलै 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2018\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\n(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी भरती\n(Federal Bank) फेडरल बँकेत अधिकारी & लिपिक पदांची भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत वाशिम येथे विविध पदांची भरती\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर\nजिल्हा न्यायालय भरती निकाल\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n» (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगाभरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल मेगा भरती\n» (NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n»UPSC – N.D.A. & N.A.(II) 2018 परीक्षा प्रवेशपत्र » इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट' भरती प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक टंकलेखक & कर सहाय्यक (पूर्व) परीक्षा 2018 निकाल\n» भारतीय सैन्य भरती ARO पुणे & ARO अहमदाबाद निकाल\n» (SID) महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग भरती परीक्षा सुधारित उत्तरतालिका\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\n» शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/seven-conductor-two-drivers-45914", "date_download": "2018-08-21T14:50:42Z", "digest": "sha1:O32TFSC6KTRE5WUVFRCHWANLSU2AZJUJ", "length": 14364, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Seven conductor two drivers सात वाहक, दोन चालक बडतर्फ | eSakal", "raw_content": "\nसात वाहक, दोन चालक बडतर्फ\nगुरुवार, 18 मे 2017\nपुणे - तिकिटांच्या रकमेचा अपहार, बस वेळेपूर्वी मार्गावर सोडणे, मद्यपान करून ड्यूटी करणे, बसचे चाक पंक्‍चर झाल्याची खोटी माहिती देणे, आगारातील भंगार साहित्याची चोरी आदी विविध तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या सात वाहक (कंडक्‍टर) आणि दोन चालकांना (ड्रायव्हर) पीएमपी प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत बडतर्फ केले.\nपुणे - तिकिटांच्या रकमेचा अपहार, बस वेळेपूर्वी मार्गावर सोडणे, मद्यपान करून ड्यूटी करणे, बसचे चाक पंक्‍चर झाल्याची खोटी माहिती देणे, आगारातील भंगार साहित्याची चोरी आदी विविध तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या सात वाहक (कंडक्‍टर) आणि दोन चालकांना (ड्रायव्हर) पीएमपी प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत बडतर्फ केले.\nपीएमपीमधील बेशिस्त दूर करण्यासाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांविरुद्ध आलेल्या तक्रारींबाबत चौकशी करून कारवाई सुरू करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या नऊ कर्मचाऱ्यांवर गेल्या दोन दिवसांत बडतर्फीची कारवाई करण्यात आली. प्रामाणिक कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई, अशी भूमिका यापुढील काळात असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nबस पंक्‍चर झालेली नसताना खोटी माहिती प्रशासनाला दिल्याबद्दल संदीप रणदिवे आणि मार्गावर असताना मद्यपान केल्याबद्दल नरेंद्र भाट या दोन्ही वाहकांना बडतर्फ करण्यात आले. मार्गावरील रोकड जमा करताना 533 रुपयांचा कमी भरणा करणारा वाहक बाळासाहेब काटे याच्या खिशात पाच हजार रुपये जास्त आढळले; तसेच त्याच्याविरुद्ध यापूर्वी 130 तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन त्याला बडतर्फ करण्यात आले. हडपसर डेपोत स्वतःची मोटार आणून तेथील भंगार साहित्य चोरून नेण्याचा प्रयत्न करताना पकडला गेलेल्या अंकुश आकाळे या चालकाला बडतर्फ करण्यात आले;\nतर दुचाकीस्वाराला बसच्या पुढील डाव्या बाजूने धडक देऊन गंभीर जखमी केल्याबद्दल अशोक घुले या चालकाला बडतर्फ करण्यात आले.\nमार्गावर वेळेच्या सुमारे 20 मिनिटे आधी बस रवाना केल्याबद्दल साहेबराव कांबळे या वाहकाला बडतर्फ करण्यात आले; तर विनोद सोंडेकर, चंद्रशेखर गजरे, सुरेश ननावरे या वाहकांनाही प्रवाशांच्या विविध तक्रारींवरून निलंबित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nनेमकी तक्रार दिल्यास कारवाई वेगाने\nपीएमपीचे चालक आणि वाहक, यांची बेशिस्त वागणूक निदर्शनास आल्यास प्रवाशांनी 020-24503355 किंवा 9881495589 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. तक्रार करताना बसचा क्रमांक आणि वेळ, याची नेमकी माहिती दिल्यास कारवाई वेगाने होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक तिकिटावर तक्रारनिवारण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक आहे, असेही प्रशासनाने निदर्शनास आणले आहे.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\n ध्रुवीय प्रदेशात सापडले बर्फाचे साठे\nवॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार)...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-under-irrigation-58-hectare-area-due-sludge-55109", "date_download": "2018-08-21T14:50:29Z", "digest": "sha1:HETVYW36KK2PGY3U5H3MMYLJBX7HYUUM", "length": 13644, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news Under the irrigation of 58 hectare area due to sludge गाळमुक्तमुळे ५८ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली | eSakal", "raw_content": "\nगाळमुक्तमुळे ५८ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली\nरविवार, 25 जून 2017\n२९ धरणांतून गाळाचा उपसा - विहिरींच्या पाणीपातळीत वाढ\nनागपूर - तलाव, धरणे यातील गाळाचा उपसा करून त्याची सिंचनक्षमता वाढविण्यासाठी शासनातर्फे यावर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान राबविले. यामुळे नागपूर जिल्ह्यातील ५८ हेक्‍टर शेतीला संरक्षित सिंचनाची सोय झाली.\n२९ धरणांतून गाळाचा उपसा - विहिरींच्या पाणीपातळीत वाढ\nनागपूर - तलाव, धरणे यातील गाळाचा उपसा करून त्याची सिंचनक्षमता वाढविण्यासाठी शासनातर्फे यावर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान राबविले. यामुळे नागपूर जिल्ह्यातील ५८ हेक्‍टर शेतीला संरक्षित सिंचनाची सोय झाली.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे संरक्षित सिंचन आणि भूजलपातळीत वाढ होण्यास मोठी मदत झाली. बऱ्याच गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याचे संकट टाळण्यास मदत झाली. त्याच पार्श्‍वभूमीवर शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान राबविले. अल्पावधीत या अभियानामुळे भूजलपातळीत वाढ आणि शेतीला संरक्षित सिंचनाची सोय झाली. शिवाय काढलेला गाळ शेतकऱ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याने जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत झाली. जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार कार्यक्रम सर्व अभिकरणामार्फत राबविण्यात आला. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत जूनअखेरपर्यंत २९ धरणातून गाळ काढण्यात आला. त्यात ७३ हजार २१५ घनमीटर गाळ काढण्यात आला. या गाळामुळे त्याचा १७१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. उबगी पाझर तलावातून ३० हजार १०० घनमीटर गाळ काढून २७ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने स्वत:च्या पडीक शेतात टाकून जवळपास ५८ हेक्‍टर पडीक जमीन सुपीक केली. याकरिता सरपंच रितेश परवडकर, उपविभागीय अभियंता जी. के. व्ही. राव यांनी पुढाकार घेतला.\nया कामामुळे ३० टीसीएम अतिरिक्त जलसाठा निर्माण झाला. शिवाय पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणीपातळी वाढविण्यास निश्‍चितच मदत होणार आहे. जिल्ह्यात हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे, जी. के. व्ही. राव, बी. व्ही. सयाम, एस. एस. खरात, आर. एच. गुप्ता, पी. जी. भूत यांनी गाळमुक्त शिवार योजना राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\n'भूकंपा'च्या धक्क्यांनी घारगाव परिसर हादरला\nसंगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/diksha-bhoomi-nagpur/", "date_download": "2018-08-21T14:41:35Z", "digest": "sha1:NOD57QHAJJUHK674G3NDU6M5AXPJLNRB", "length": 30875, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Diksha Bhoomi Nagpur News in Marathi | Diksha Bhoomi Nagpur Live Updates in Marathi | दीक्षाभूमी बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nतिबेटच्या स्वातंत्र्यासाठी नागपुरातील भंतेंजींचा पायी प्रवास\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचीनच्या ताब्यातून तिबेटला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरातील एका तरुण भंतेजींनी पुढाकार घेत तिबेटमुक्ती धम्म पदयात्रा सुरू केली आहे. दीक्षाभूमी ते धर्मशाळा असा दोन हजार किमीचा प्रवास ते पायी चालून पूर्ण करणार आहेत. या प्रवासात ते विविध बौद्ध स् ... Read More\nत्रिपुरात ‘एनआरसी’ची आवश्यकता नाही\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआसाममध्ये लागू करण्यात आलेल्या ‘एनआरसी’वरुन( नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्स) राजकारण तापले असताना त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी नेमके विरोधात वक्तव्य केले आहे. आसामप्रमाणे त्रिपुरामध्ये ‘एनआरसी’ची अजिबात आवश्यकता नाही. आमच्या राज्यात बेका ... Read More\nदीक्षाभूमीच्या उत्तरेकडील जागा स्मारकासाठी आवश्यक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश द्वारासमोरची जागा स्मारकासाठी अतिशय आवश्यक आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ही ३.८४ एकर जागा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवून येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी ही ... Read More\nदीक्षाभूमीच्या उत्तरेकडील ३.८४ एकर जागेसाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश व्दारासमोर असलेली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ३.८४ एकर जागा उपलब्ध करावी यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आम ... Read More\nNagpur Monsoon Session 2018Diksha Bhoomi Nagpurनागपूर पावसाळी अधिवेशन २०१८दीक्षाभूमी\nदीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस येथील कामे १५ आॅगस्टपूर्वी सुरू करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपर्यटन स्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत् आराखड्यानुसार शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, रामटेक तसेच नगरधन येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधांसंदर्भातील सविस्तर आराखडा तयार करून १५ आॅगस्टपासून प्रत् ... Read More\nत्यांनी गाण्यांमधून मांडले तथागत बुद्धाचे अध्यात्म\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअ‍ॅनी चोयींग ड्रोलमा या नेपाळमध्ये राहणाऱ्या भिक्षूनी, मात्र गळ्यातील गोड स्वरांनी त्या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिका. एखाद्या भिक्क्षूने शांतचित्त बसून बुद्धमंत्र म्हणावे असे त्यांचे गायन. याच शांतिमय स्वरांनी तथागत बुुद्धाचे अध्यात्म त्या जगास ... Read More\nनागपुरात आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेचे थाटात आयोजन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनागपुरातही बुद्ध पोर्णिमा उत्साहात साजरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनागपुरात दीक्षाभूमीवर अनुयायांची अभिवादनासाठी गर्दी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदीक्षाभूमी आणि संविधान चौकात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी जमली होती. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीवर पोहचत होते. सायंकाळी हा परिसर नागरिकांनी फुलला होता. ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/joke-of-day-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:52:51Z", "digest": "sha1:HXHZ5I2AYJHGS4XFPEGMZ2VBE2B3MIDX", "length": 5620, "nlines": 107, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "joke of the day (marathi) ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nएका मुलगी मला रोज बस स्टॉप वर भेटायची\nआज अचानक म्हणाली: \" I Love You \"\nमग मी तीची ओढणी तिच्या डोक्यावर ठेवली, तिचा हात पकडला आणि तिला म्हणालो:\nहे बघ रोज सकाळी आणि संध्याकाळी देव पुजा कर प्रेमात काही नाही...\nआणि एका कागदावर एक मंत्र लिहला आणि तिला म्हणालो : \"हा मंत्र रोज पहाटे आणि रात्री म्हणत जा मन एकदम प्रसन्न होईल\"\nमी गेल्यावर त्या मुलीने हातातील कागदा वरचा मंत्र वाचला\n फटके खायचे आहेत का ...मागे माझी बायको उभी होती, हा माझा मोबाईल नं. आहे... सेव्ह कर आणि रात्री १२:३० वाजता फोन कर आणि I Love You 2\"\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी Android App Download\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/23?page=2", "date_download": "2018-08-21T13:56:22Z", "digest": "sha1:C5SBIPPGQ3CKXHOLJUN7CYPDNQUGIQQU", "length": 8776, "nlines": 158, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वाणिज्य | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nखालील चर्चा अनुराग कश्यप यांच्या ब्लॅक फ्रायडे या चित्रपटाबद्दल नाही. सदर चित्रपटाबद्दल येथे चर्चा अपेक्षित नाही.\nही चर्चा मुख्यत्वाने अमेरिकास्थित सदस्यांसाठी असण्याचा संभव आहे.\nबर्फ चालला... बर्फ चालला... भारताकडे\nएसी चालला... एसी चालला.. या जाहिरातीप्रमाणे बर्फ चालला... बर्फ चालला... भारताकडे अशी जाहिरात 1830च्या सुमारास अमेरिकेतील बोस्टन शहरात झळकली असती.\nरस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.\n'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.\nया विधेयकामुळे अमेरिकेत नवे उद्योगधंदे तयार होण्यास चालना मिळेल.\nजागतिककरण ग्लोबल जग, ग्लोबल व्हिलेज जग हे आता एक खेडे झाले आहे.\nरिलायन्सच्या पुणे जिल्ह्यातील एका प्रकल्पात रोज चौदा हजार कोंबड्या यांत्रिक पद्धतीने मारल्या जातात. या कोंबड्या आधी तपासल्या जातात. त्यानंतर वर्गीकरण केल्यावर त्यांना प्रक्रियेत समाविष्ट केले जाते.\nखरेदीदाराची नस कशी ओळखायची ब्व्वा\nमी एक वर्ल्ड-क्लास प्रॉडक्ट बनवले (माझ्या दृष्टीने), त्यात मी लाखो ओतले. पण ते घेणारे मिळाले नाहीत. कारण(), मी इतरांना काय पाहीजे, ते विचार न करता ते मला जे योग्य वाटते ते केले आणि फसलो.\nउपक्रमींपैकी कुणी इ-बे वापरले असल्यास माहिती हवी आहे.\nजनुक-रूपांतरित पिके व अन्न : द्विधा मनस्थिती\nआताच मला 'ग्रीनपीस' (हिरवी शांती - या नावाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही हे सुजाण वाचक जाणतातच) या संघटनेकडून एका उघडपत्रावर सही करण्यासाठी\nभ्रष्ट्राचाराचा देशभावनेशी संबंध जोडणे योग्य आहे का\nराष्ट्रकुल खेळा च्या भ्रष्ट्राचारा ची धुणी धुवत देशाच्या इज्जतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जात असताना, इतके दीवस ७ वर्ष खेळाची तय्यारी होत असताना आपला कांही संबंध नाही अश्या तोऱ्यात गप्प बसणाऱ्या सरकारला आता वाईट परीस्\nहात खाली है मगर ब्यापर करताहुं\nहात खाली है मगर ब्यापर करताहुं .... देशवासियोन को बेवकूफ बनता हुं आज भारत सरकारने बांगलादेशाला वीज विक्री करण्याचा ऐतिहासिक करार केला. ही बातमी वाचून राजकपूरच्या गाण्याच्या वरील ओळी आठवल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/yavatmal-news-umerkhed-news-hingoli-news-marathi-news-fraud-51909", "date_download": "2018-08-21T15:00:12Z", "digest": "sha1:KX5PQHP6WZKI6M46RMGXKFN3SWYDRAFH", "length": 11085, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "yavatmal news umerkhed news hingoli news marathi news fraud बनावट नोटा बाजारात चालवणाऱ्या युवकाला अटक | eSakal", "raw_content": "\nबनावट नोटा बाजारात चालवणाऱ्या युवकाला अटक\nरविवार, 11 जून 2017\nयेथील गोचरस्वामी वार्डातील एका किराणा दुकानातून शंभर रुपयांची बनावट नोट देऊन व्यवहार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मुद्देमालासह अटक केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.\nउमरखेड (जि. यवतमाळ) : येथील गोचरस्वामी वार्डातील एका किराणा दुकानातून शंभर रुपयांची बनावट नोट देऊन व्यवहार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मुद्देमालासह अटक केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.\nहिंगोली येथील आरोपी नवीदोद्दीन नुरोद्दीन फारुकी हा तरुण शंभर रुपयांच्या बनावट नोटा घेऊन उमरखेड शहरात व्यवहार करत होता. गोचरस्वामी वार्डातील एका किराणा दुकानात खरेदी करत असताना शंभर रुपयांची नोट बनावट असल्याचा दुकानदारास संशय आला. त्यानंतर या परिसरातील जागरुक युवक गजानन डहाळे, प्रदीप बाभूळकर यांनी एकत्र येऊन फारुकीला पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक सारख्या नंबरच्या बारा व एकाच नंबरच्या 19 नोटा सापडल्या . त्यानंतर सदर दुकान दाराच्या व्यवहारात आढळलेली एक नोट अशा एकूण 32 नोटा ताब्यात घेऊन फिर्यादी गजानन डहाळे यांच्या रिपोर्टवरून आरोपी विरोधात 489 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी सदाशिव भडीकर सपोनी विजय चव्हाण करत आहेत.\nपालीत अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्ष आणि नागरीकांनी वाहिली श्रद्धांजली\nपाली - तालुका भाजपच्या वतीने पालीत सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. येथील गुजराती समाज हॉलमध्ये आयोजित शोकसभेत अटलबिहारी...\nदाभोलकर खूनप्रकरणी राज्यात 'जवाब दो' आंदोलन\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : 'अंनिस'चे राज्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या खून प्रकरणी अटक झालेल्या...\nमंगळवेढा - तालुका सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लाळे\nमंगळवेढा - नुकत्याच झालेल्या मंगळवेढा तालुका सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लाळे तर उपाध्यक्षपदी येड्राव येथील जालींदर माने यांची निवड...\nमाळशेज घाटात दरड कोसळली, एक जखमी\nसरळगांव - कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळसेज घाटात दरड कोसळल्याने एक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहीती मुरबाडचे नायब तहसीलदार...\nमंगळवेढा - कोयत्याने गळा चिरून एखाचा खून\nमंगळवेढा - तालुक्यातील जुनोनी शिवारातील भिमराव हाताळगे (वय 42 रा.खुपसंगी) या इसमाचा कोयत्याने गळा चिरून खून झाला असून, सदरचा खून अनैतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/pune/pimpri-chinchwad/", "date_download": "2018-08-21T13:46:46Z", "digest": "sha1:DQA2IAWDHJ2DSXKCUIV3NLU6OSPGUMQ3", "length": 17021, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Pimpri-Chinchwad News | Marathi News | Latets News | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nगगनगिरी विश्व फाउंडेशनतर्फे शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nपिंपरी-चिंचवड-गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने गगनगिरी विश्व फाउंडेशनतर्फे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. आज वाल्हेकरवाडी येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन संगीता कवडे यांनी केले होते. गृहिणी म्हणून आपल्या घरातच असलेल्या महिलांमध्ये कलागुण दडलेले असतात, त्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरला …\nसिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nसिंधुदुर्ग जिल्हा भुषण पुरस्कार केला प्रदान पिंपरी- सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा 41 वा वार्षिक स्नेहमेळावा काळेवाडी येथील जोतीबा मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने सिंधुदुर्गवासीय उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका उषा काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, रामकृष्ण राणे, अंकुशराव साईल, प्रमोद …\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर नव्या सुधारणा\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nपिंपरी – वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वेकडून डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. प्रवाशांना रेल्वेत चढ-उतार करणे सुलभ व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळादरम्यानच्या सर्व स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये या कामाला सुरवात होणार असून, पुढील दीड वर्षात ते पूर्ण करण्यात येणार आहे. सुटीच्या कालावधीत …\nपायल नृत्यालयाच्यावतीने शनिवारी मासिक सभा\n21 Aug, 2018\tपिंपरी-चिंचवड, पुणे 0\nचिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे या उद्देशाने चिंचवडच्या पायल नृत्यालयाच्यावतीने मासिक नृत्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी नृत्योन्मेष’ ही मासिक नृत्यसभा होणार आहे. दर महिन्याला नृत्याची पर्वणी यामुळे नागरिकांना मिळणार आहे. शहरात पहिल्यांदाच शास्त्रीय नृत्याकरिता नृत्यसभा आयोजित करण्यात येत आहे. चिंचवडच्या राम …\nबँकांमधून परस्पर घेतली जाते कर्जदार शेतकर्‍यांकडून पीक विम्याची रक्कम\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nपंतप्रधान पीक विमा योजनेचे फसवे स्वरूप योजना सर्व पिकांना नाही उपयोगी कामशेत- पंतप्रधानांनी देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारच्यावतीने सुरू असलेल्या अनेक योजनांपैकी एक महत्वाची योजना पीकवीमा आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस किंवा वातावरणातील बदलांमुळे पीकाचे नुकसान होत असते. कोणत्याही विमा कंपन्या शेतकर्‍यांना पीक विमा देत नाहीत. पंतप्रधान …\nकिल्ले विसापुरवरील तटबंदीची दुरूस्ती करण्यात यावी\n21 Aug, 2018\tपिंपरी-चिंचवड, पुणे 0\nलोहगड-विसापुर विकास मंचातर्फे केली मागणी तळेगाव दाभाडे-किल्ले विसापूरवरील तटबंदी ढासळत असून या तटबंदीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी लोहगड विसापुर विकास मंचातर्फे पुरातत्व विभागाकडे करण्यात आली आहे. विसापुर किल्ला हा अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेला आहे. या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पडझड ही झाली आहे. लोहगड विसापुर विकास मंचातर्फे याविषयी वेळोवेळी पुरातत्व …\nदुसर्‍सा टप्प्यात सावित्रीच्या लेकींना केले पंधरा सायकलींचे वाटप\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nपायपीट करीत जाणार्‍या 81 विद्यार्थ्यांना आहे मदतीची गरज पुस्तक बँकप्रमाणे सायकल बँक योजना राबविणार टाकवे बुद्रुक – आंदळ मावळातील मिंडेवाडी, ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून अनेक विद्यार्थी पायपीट करीत शाळेसाठी जात असतात. अशा 81 गरजू विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे. हे सगळे विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी मोठी कसरत करीत आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना मदत …\nकामशेत खिंडीत पुणे-मुंबई लेनवर दरड कोसळली\n21 Aug, 2018\tपिंपरी-चिंचवड, पुणे 0\nवाहतूक काही काळ विस्कळीत जुना मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत खिंडीत दरड कोसळून काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ही घटना रविवारी दि. 19 सकाळी घडली. मात्र, कामशेत वाहतूक विभागातील होमगार्ड वार्डन गणेश गव्हाणे व तुषार घाडगे यांनी वेळीच घटनास्थळी जाऊन एका ट्रकचालक आणि त्यातली मजुरांच्या सहाय्याने दरड बाजूला केली. त्यामुळे …\nद्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात\n21 Aug, 2018\tपिंपरी-चिंचवड, पुणे 0\nचालक झाला जखमी लोणावळा- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक बसून झालेल्या अपघातात एक चालक जखमी झाला आहे. वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळच्या सुमारास किमी 45/700 जवळ हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या एका कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोर जाणार्‍या …\nमावळातील धरणे पूर्ण भरली\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nधरणातील पाण्याचा विसर्ग वडगाव मावळ-मावळ तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे धरणातील ज्यादा पाणी नदीपात्रांमध्ये सोडल्याने सर्वच नद्यांना महापूर आलेले आहेत. गेले काही दिवस मावळ तालुक्याच्या सर्व विभागात जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातही धरण परिसरात तर संततधार पाऊस होत असल्याने पवना, वडिवळे, आंद्रा, …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641325.html", "date_download": "2018-08-21T13:47:33Z", "digest": "sha1:ED5B7DTYWP52XLQ6VITNTLBEEY6MVGUQ", "length": 1650, "nlines": 40, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - तुझ माझ नात", "raw_content": "\nइतकं का रे वाईट होतं,\nकी अर्ध्यावर सोडून जाण्याचं;\nतुझ्या मनात आलं होतं..\nतुझ्या मर्जीचा दर्दी होण्यास;\nसांग तरी काय लागतं..\nअरे अख्ख आयुष्य उधळलं तुझ्यावर,\nत्याच मोलं ही तुला नव्हतं..\nइतकं का रे वाईट होतं,\nमाझ्या प्रत्येक कृतीला तू,\nतू तुझ्याचं ' मीपणात ',\nइतकं का रे वाईट होतं,\nकी अर्ध्यावर सोडून जाण्याचं;\nतुझ्या मनात आलं होतं..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/course/prince2-foundation-2017/", "date_download": "2018-08-21T13:42:00Z", "digest": "sha1:MDDW7PHNR7OV3ABEULX2YCMYF7IXP7UH", "length": 51140, "nlines": 574, "source_domain": "itstechschool.com", "title": "गुंडगावमध्ये प्रिन्स XNUM फाऊंडेशन प्रशिक्षण | प्रिन्स 2 प्रमाणन प्रमाणन", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हेर्झेग्नोव्हियाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक्डोनल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\nप्रिन्स 2 फाउंडेशन प्रशिक्षण गुडगाव\nगुंडगावमध्ये प्रिन्स 2 फाउंडेशनचा प्रमाणन खर्च\nप्रिन्स 2 फाउंडेशन गुडगाँऊन मध्ये संस्था\nप्रिन्स 2 फाऊंडेशन गुडगाव\nगुंडगावमध्ये प्रिन्स 2 फाउंडेशन प्रमाणन\nगुडगावमधील प्रिन्सएक्सएक्सएक्स फाउंडेशन कोर्स\nसर्वोत्कृष्ट प्रिन्स XXX फाउंडेशन प्रशिक्षण ऑनलाइन\nप्रिन्स XNUM फाउंडेशन प्रशिक्षण\nप्रिन्स 2 फाउंडेशन 2017\nPRINCE2® (प्रोजेक्ट्स इन कंट्रोल्ड एनव्हायर्नमेंट्स), एक व्यापक प्रोजेक्ट मॅनेजमेंट पद्धत आहे जो यशस्वी प्रोजेक्ट चालवण्यासाठी सर्व महत्त्वाच्या माध्यमातून आपल्याला नेव्हिगेट करते. गुरगावला PRINCE2 पायाभूत प्रशिक्षण ही एक लवचिक पद्धत आहे आणि सर्व प्रकारच्या प्रकल्पांवर हेतू आहे. PRINCE2 फाउंडेशन कोर्स यूके सरकारद्वारे विकसित आणि व्यापक वापरलेले डे फॅक्टो मानक आहे आणि यूके आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही खाजगी क्षेत्रामध्ये व्यापक प्रमाणावर ओळखले जाते आणि वापरले जाते. हे प्रकल्प व्यवस्थापन मध्ये स्थापित आणि सिद्ध सर्वोत्तम सराव अवतार वर आधारित.\nप्रिन्स फाऊंडेशन 2017 चे प्रशिक्षण\nPRINCE2 पद्धतीचा व्याप्ती, संकल्पना आणि उद्देश समजून घ्या\nPRINCE2 प्रक्रिया, तत्त्वे आणि थीम समजणे आणि कार्यान्वित करणे\nप्रकल्प व्यवस्थापनाकडे संरचित दृष्टिकोनाचे मूल्य आणि तत्त्वे समजून घ्या\nप्रोजेक्ट मॅनेजरला PRINCE2 प्रोजेक्टमध्ये लागू करण्यासाठी\nप्रोजेक्टच्या व्यवस्थापनास नियंत्रित उपक्रमांची आवश्यकता पाहून संस्था किंवा व्यक्ती. प्रोजेक्ट मॅनेजर्स, सल्लागार आणि समर्थन कर्मचा-यांना प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यादरम्यान तयार केलेल्या महत्त्वाच्या व्यवस्थापन कागदपत्रांसह प्रकल्प जीवनचक्राच्या सर्व पैलुंची व्यापक समज आवश्यक आहे.\nप्रोजेक्ट मॅनेजमेंटचे सामान्य ज्ञान.\nकोर्स बाह्यरेखा कालावधी: 2 दिवस\n1 मॉड्यूल - प्रकल्पांशी संबंधित प्रमुख संकल्पना समजून घ्या आणि PRINCE2\nएखाद्या प्रकल्पाची व्याख्या आणि गुणधर्म\nप्रकल्प कामगिरीच्या सहा बाजूंचे व्यवस्थापन करणे\nPRINCE2 चे तत्सम घटक: तत्त्वे, थीम, प्रक्रिया आणि प्रकल्प पर्यावरण\nकाय एक प्रकल्प एक PRINCE2 प्रकल्प करते\nPRINCE2 ची वैशिष्ट्ये आणि लाभ\nPRINCE2 आधारित ग्राहक / पुरवठादार संदर्भ आहे\n2 मॉड्यूल - PRINCE2 पद्धतीस PRINCE2 तत्त्वे कशी लागू करतात हे समजून घ्या\n2.1 PRINCE2 तत्त्वे स्पष्ट करा:\nपरिभाषित भूमिका आणि जबाबदारी\n2.2 हे स्पष्ट करा की कोणत्या प्रकल्पातील पैलू तयार केल्या जाऊ शकतात, जबाबदार कोण आहेत आणि टेलरिंगचे निर्णय कसे दस्तऐवजीकरण करतात\n3 मॉड्यूल - PRINCE2 थीम्स समजून घ्या आणि ते संपूर्ण प्रोजेक्टवर कसे लागू केले जातात\n3.1.1 हे उद्देश स्पष्ट करा:\nव्यवसाय प्रकरण, फायदे व्यवस्थापन पध्दत\nव्यवसाय प्रकरण थीम लागू करण्यासाठी 3.1.2 PRINCE2 ची किमान आवश्यकता वर्णन करा\n3.1.3 व्यावसायिक औपचारिकतेशी संबंधित प्रमुख संकल्पना परिभाषित करा, आणि त्यांच्यातील फरक: आउटपुट, परिणाम, लाभ आणि डिस-बेनिफिट्स\n3.2.1 हे उद्देश स्पष्ट करा:\n3.2.2 संस्थेच्या थीमला लागू करण्यासाठी काय किमान PRINCE 2 ची आवश्यकता आहे याचे वर्णन करा\n3.2.3 खालील गोष्टींची आणि जबाबदार्या याचे वर्णन करा:\nज्यात भूमिका एकत्र केली जाऊ शकते\n3.2.4 संस्थेशी संबंधित प्रमुख संकल्पना स्पष्ट करा:\nतीन प्रकल्पाची आवड आणि हे व्यवस्थापनाच्या चार पातळ्यांत कसे मांडले जातात\n3.3.1 हे उद्देश स्पष्ट करा:\nउत्पादन वर्णन, प्रकल्प उत्पादन वर्णन, गुणवत्ता व्यवस्थापन पध्दत, दर्जेदार रजिस्टर\n3.3.2 गुणवत्ता त्यांना लागू करण्यासाठी PRINCE2 ची किमान आवश्यकता वर्णन\n3.3.3 गुणवत्ताशी संबंधित प्रमुख संकल्पना स्पष्ट करा आणि त्यांच्यातील फरक स्पष्ट करा:\nगुणवत्ता नियोजन आणि गुणवत्ता नियंत्रण\nप्रकल्प आश्वासन आणि गुणवत्ता हमी\nग्राहक गुणवत्ता अपेक्षा आणि स्वीकृती निकष\n3.4.1 हे उद्देश स्पष्ट करा:\nप्रकल्प योजना, स्टेज योजना, अपवाद योजना, संघ योजना\nप्लॅनची ​​थीम लागू करण्यासाठी 3.4.2 ची PRINCE2 ची किमान आवश्यकता वर्णन करा\n3.4.3 खालील चरणांचे पुन्हा स्मरण करा:\nनियोजनासाठी शिफारस केलेला दृष्टिकोण, यासह\nउत्पादने परिभाषित आणि विश्लेषित करण्याची शिफारस केलेला दृष्टीकोन आणि स्पष्ट करा:\nव्यवस्थापन टप्प्यात प्रकल्प रचना करताना घटक विचार\n3.5.1 हे उद्देश स्पष्ट करा:\nजोखीम बॅनरच्या उद्देशासह जोखीम थीम\nजोखीम व्यवस्थापन पध्दती, जोखीम रजिस्टर\nजोखिम थीम लागू करण्यासाठी 3.5.2 PRINCE2 ची किमान आवश्यकता वर्णन करा\n3.5.3 जोखीम संबंधित प्रमुख संकल्पना परिभाषित करा, आणि त्यांच्यातील फरक:\nधोका: धोका किंवा संधी\nशिफारस केलेला धोका प्रतिसाद प्रकार\nजोखीम मालक आणि जोखीम कृती करणारा\nकारण, घटना आणि परिणाम\nधोका संभाव्यता, जोखीम प्रभाव आणि धोका निकटता\n3.5.4 शिफारस केलेल्या जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेचे वर्णन करा\n3.6.1 हे उद्देश स्पष्ट करा:\nबदल थीमसाठी, बदला बजेटच्या उद्देशासह\nनियंत्रण दृष्टिकोन बदला, कॉन्फिगरेशन आयटम रेकॉर्ड, अंक जारी करा, अहवाल देणे, उत्पादन स्थिती खाते\n3.6.2 बदला थीम लागू करण्यासाठी PRINCE2 ची किमान आवश्यकतांचे वर्णन करा\nशिफारस केलेला मुद्दा आणि बदल नियंत्रण प्रक्रिया\n3.7.1 हे उद्देश स्पष्ट करा:\nदैनिक लॉग, धडे लॉग, पाठ अहवाल, कार्य पॅकेज, शेवटचा टप्पा अहवाल, शेवटचा प्रकल्प अहवाल, चेकपॉइंट अहवाल, हायलाइट अहवाल, अपवाद अहवाल.\nप्रगती थीम लागू करण्यासाठी 3.7.2 ची PRINCE2 ची किमान आवश्यकता वर्णन करा.\n3.7.3 प्रगतीशी संबंधित प्रमुख संकल्पना स्पष्ट करा:\nघटना-आधारित आणि वेळ चालवल्या जाणार्या नियंत्रणे\nसहिष्णुता आणि अपवाद, यासह किती सहनशीलता सेट केल्या जातात आणि अपवादांचा अहवाल दिला जातो\n4 मॉड्यूल - PRINCE2 प्रक्रिया समजून घ्या आणि ते संपूर्ण प्रकल्पभर कसे पार करतात\n4.1 PRINCE2 प्रक्रियांचा उद्देश स्पष्ट करा:\nप्रकल्पाची सुरूवात करणे, प्रकल्पाचा उद्देश संक्षिप्त समावेश करणे,\nप्रोजेक्ट इनिकेशन डॉक्युमेंटेशन (पीआयडी) च्या उद्देशासह, एक प्रकल्प निर्देशित करते,\nएक मंच सीमा व्यवस्थापन,\nकोर्स कालावधी: 2 दिवस\nप्रिन्स 2 फाउंडेशन अँड प्रॅक्टीशनर (एक्सएक्सएनक्स्ट सप्टेंबर 1)\nअभिनव तंत्रज्ञान सोल्यूशन्स XIXX सप्टेंबर 3, 2 व 1 सप्टेंबर सप्टेंबर 2018 पासून प्रिन्स 8 फाउंडेशन आणि प्रॅक्टीशनरवर 9 दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करत आहे.\nप्रिंस XNUM चपळ (2 सप्टेंबर सप्टेंबर 15)\nअभिनव तंत्रज्ञान समाधान XXX व 2 सप्टेंबर सप्टेंबर 2XXXX चपळ च्या 15 बॅच आयोजित आहे.\nयेथे आम्हाला लिहा info@itstechschool.com आणि पाठ्यक्रम किंमत आणि प्रमाणन खर्च, वेळापत्रक आणि स्थानासाठी + 91-9870480053 वर आमच्याशी संपर्क साधा\nआमच्यास एक प्रश्न ठेवा\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nGr8 चे समर्थन करणारे कर्मचारी. ट्रेनरकडे ITEM मधील उत्कृष्ट exprinace आहे उत्कृष्ट अन्न गुणवत्ता. संपूर्ण खूप goo (...)\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nबदला आणि क्षमता व्यवस्थापक\nअशा आश्चर्यकारक ट्रेनर आणि शिकण्याचे वातावरण सह एक अद्भुत प्रशिक्षण होते. तो gre होता (...)\nसेवा व्यवस्थापन प्रक्रिया लीड\nतो एक उत्तम शिक्षण सत्र होता. मला आशा आहे की आपल्याकडे इतर जीवनासाठी यासारखे आणखी सत्रे असणे आवश्यक आहे c (...)\nगुणवत्ता कर्मचारी आणि सर्व आवश्यक इन्फ्रासह त्याची एक उत्तम संस्था. क्लीअर आयटीआयएल फाउंडेशन इन (...)\nमी गेल्या वर्षी माझ्या टेक स्कूलमधून आयटीआयएलच्या पायाभरणी आणि इंटरमीडिएट केले आहे. (...)\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nसुस्थापित आणि व्यवस्थित प्रशिक्षण\nखूप चांगले प्रशिक्षण आणि ज्ञानी ट्रेनर\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nव्यावसायिकता आपल्या संस्थेद्वारे आणि सर्व वचनबद्ध deliverables w (...)\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nआपल्या संस्थेकडून आपल्या आय.टी.आय.एल. फाउंडेशन कोर्सचा विचार घेणाऱ्या सर्वाना मी सुचवीन (...)\nप्रशिक्षण उत्कृष्ट होते. समन्वयनाचा मार्ग छान होता. ट्रेनर चांगला अनुभव होता आणि तो (...)\nसेलेनियमसाठी आमच्या प्रशिक्षक म्हणून चिकन हे खरोखर आनंदित झाले आहे. एकूणच चांगले कंटोन (...)\nसेलेनियम जाणून घेण्यासाठी आणि ऑटोमेशन टी साठी सीआयसीडी प्राप्त करण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व व्यावसायिकांसाठी (...)\nमाझी सर्वोत्तम प्रशिक्षण ट्रेनरकडे जाव आणि पायथचे सर्वात चांगले कौशल्याचे कौशल्य होते (...)\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nचांगले प्रशिक्षण सामग्री मॉड्यूलच्या संदर्भात पीपीटी आणि व्हिडिओंवरील दोन्ही हात उत्कृष्ट आहेत.\nट्रेनर बर्याच ज्ञानाने व्यावसायिक होते, त्याने विषयांची तपशीलवार माहिती दिली आणि सीएल (...)\nप्रिन्स 2 फाउंडेशन प्रशिक्षण गुडगाव\nगुंडगावमध्ये प्रिन्स 2 फाउंडेशनचा प्रमाणन खर्च\nप्रिन्स 2 फाउंडेशन गुडगाँऊन मध्ये संस्था\nप्रिन्स 2 फाऊंडेशन गुडगाव\nगुंडगावमध्ये प्रिन्स 2 फाउंडेशन प्रमाणन\nगुडगावमधील प्रिन्सएक्सएक्सएक्स फाउंडेशन कोर्स\nसर्वोत्कृष्ट प्रिन्स XXX फाउंडेशन प्रशिक्षण ऑनलाइन\nप्रिन्स XNUM फाउंडेशन प्रशिक्षण\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/beaches/guhagar-beach/", "date_download": "2018-08-21T14:38:40Z", "digest": "sha1:7Y5INBLIN4MANVK67IVXKEBOQSEQK6ZE", "length": 9753, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गुहागर समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nगुहागर ते असगोली असा सुमारे ५ ते ६ कि. मी. लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा गुहागरला लाभला आहे. सुरुच्या बनातून दिसणारा चकाकत्या सोनेरी वाळूचा किनारा, त्यावर धडकणार्‍या शुभ्र फेसाळत्या लाटा, पूर्वेकडे लाभलेली डोंगराची पार्श्वभूमी आणि नारळी-पोफळीच्या बागातून,अथांग निळ्या सागराच्या सान्निध्यात वसलेला गुहागरचा किनारा तितकाच विलोभनीय दिसतो.\nबस स्थानक - गुहागर\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nगुहागरच्या सफरीत तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर समुद्रस्नानाचा मनसोक्त आनंद लुटता येतो. सूर्य डोक्यावर आल्यावर निर्धोकपणे समुद्रस्नान करण्यासाठी गुहागर इतका शांत व सुरक्षित समुद्रकिनारा दुसरा नसेल. मात्र समुद्रांत जाताना स्थानिकांकडून माहिती घेऊन जाणे केव्हाही चांगले.\nमऊ पुळणीवर पावलांना गुदगुल्या करणारी मखमली वाळू अनुभवताना तासंतास केव्हा निघून जातात ते कळतंच नाही. त्याच वेळी वाळूतून हिंडणार्‍या छोट्याछोट्या खेकड्यांचं निरीक्षण करतानाही मजा वाटते. ही भटकंती अनुभवल्यावर पोटाची क्षुधा शमविण्यासाठी सोलकढी, उकडीचे मोदक, माशांचे विविध प्रकार, तांदळाची गरम भाकरी असे अस्सल कोकणी खाद्यपदार्थ पुरविणारी उपहारगृहे किनार्‍यावर आपली वाट बघत असतात.\nजाखडी किंवा बाल्या नृत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/adventure-sports/water-sports/", "date_download": "2018-08-21T14:35:23Z", "digest": "sha1:PLXRHMKTISSXHDH4PFJTBM3TS2YFW74T", "length": 8415, "nlines": 254, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "जल क्रीडा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीतील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर जलक्रीडेचा आनंद मनमुराद लुटता येतो. विविध बोट राईड्स बरोबरच बनाना राईड्स, वॉटर स्कूटर्स असे इतरही अनेक साहसी जलक्रीडाप्रकार इथे अनुभवता येतात. मुरुड, लाडघर, कर्दे, गणपतीपुळे, गुहागर, भाट्ये अशा अनेक किनाऱ्यांवर आबालवृद्धांपासून सर्वांना या जलक्रीडांचा मनमुराद आनंद लुटता येतो. लाटांवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने बोटीतून सफर करण्याचा अनुभव खूप रोमांचक असतो तर मित्रमैत्रिणींसकट बनाना राईड्सवर बसून पाण्यात डुबकी घेताना खूप मजा वाटते. संरक्षणाची सर्व काळजी घेऊन खेळले जाणारे हे जलक्रीडाप्रकार आपल्यात कुठेतरी लपलेले आपले अवखळ बालपण पुन्हा जागे करतात.\nश्री क्षेत्र परशुराम, चिपळूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/shree-narayankaka-dhekane-maharaj/", "date_download": "2018-08-21T14:33:23Z", "digest": "sha1:QQFLMLHBQO2GG2GNCAC3E2TTKZ6QX2QF", "length": 6502, "nlines": 40, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "shree-narayankaka-dhekane-maharaj - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nयोगतपस्वी श्रीनारायणकाका ढेकणे महाराज चरित्र सारांश\nप.पू. श्री नारायणकाकांचा जन्म ३ जुलै १९२७ रोजी धर्मपरायण कुटुंबामध्ये धुळे येथे झाला. बालपणापासून त्यांना संस्कृत, भारतीय तत्वज्ञान आणि योगशास्त्राची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९५० साली प.प. श्रीलोकनाथातीर्थ स्वामी महाराज यांनी श्रीनारायणकाका महाराजांना शक्तिपात योगाची दीक्षा दिली. आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या श्री नारायणकाका महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य शक्तिपात विद्येच्या विश्वात्मक प्रसारासाठी आणि सर्वसामान्य साधकांच्या अंतिम कल्याणासाठी समर्पित केले.\nप.पू. श्री नारायणकाका उच्चविद्या विभूषित होते. बी.एस.सी, बी.ई. (सिव्हील) एम.ई. (पब्लिक हेल्थ) या पदव्या त्यांनी धारण केल्या होत्या. १९८५ साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून ‘अधिक्षक अभियंता’ या पदावरून ते निवृत्त झाले.\nब्रह्मश्री प. पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांच्या पश्चात श्री नारायणकाका महाराजांनी श्री वासुदेव निवासचे ‘प्रधान विश्वस्त’ म्हणून समर्थपणे कार्य केले. ‘सर्वेsपि सिद्धयोगदीक्षिता: भवन्तु’ या उच्च ध्येयाने प्रेरित होऊन योगतपस्वी प.पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज यानी परंपरेचे कार्य जोमाने पुढे नेले. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिसंवादांत, धर्मसंमेलनांत त्यांनी शक्तिपात योगमार्गाची महती सांगणारी व्याख्याने दिली.\nआधुनिक युगातील अनेक चिंता, तणाव, विकार यांनी त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मानसिक शांती आणि समाधानाचा अपूर्व अनुभव देणाऱ्या ‘पूर्वाभ्यास’ या अभिनव प्राण अभ्यासाचे श्री नारायणकाका महाराज जनक होत.\n११ सप्टेंबर २००७ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे संपन्न झालेल्या विश्व शांती संमेलनांत (World Peace Conference) त्यांनी जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींसमोर विश्वाच्या कल्याणासाठी भारतीय तत्वज्ञान आणि शक्तिपातयोग यांची कास धरणे किती अत्यावश्यक आहे हे पटवून दिले. त्यावेळी उपस्थित सर्वांकडून पूर्वाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून घेतले. उपस्थित मान्यवरांना पूर्वाभ्यासामुळे विलक्षण शांतीचा अनुभव आल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आणि पत्राद्वारे प्रशंसा केली.\nश्रीवासुदेव निवास येथे ५ नोव्हेंबर २०१२ रोजी प.पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज ब्रह्मलीन झाले.\n<< गुरुतत्व पृष्ठावर जा\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/mahamumbai/raigad/", "date_download": "2018-08-21T13:48:24Z", "digest": "sha1:SAMYEAUVZWMVOF5QCEQG6WXHKRTH57MW", "length": 16946, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रायगड Archives | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\n20 Aug, 2018\tकोकण, ठळक बातम्या, रायगड 0\nरायगड: डहाणूच्या समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट मासेमारीसाठी गेलेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास ही बोट बुडाली. बोटीवरील ११ खलाशांचा जीव वाचला आहे. यावेळी आजूबाजूच्या बोटीवरील मच्छिमार मदतीसाठी धावून आले. धाकटी डहाणू येथील भानुदास गजानन तांडेल यांची भाग्यलक्ष्मी ही बोट डहाणू बंदरातून ४ ऑगस्ट रोजी मासेमारीला गेली होती. …\nधुळे पोलीस अधीक्षकपदी विश्‍वास पांढरे\n6 Aug, 2018\tखान्देश, जळगाव, ठळक बातम्या, ठाणे, नंदुरबार, नवी मुंबई, पालघर, पिंपरी-चिंचवड, पुणे, पुणे शहर, भुसावळ, महामुंबई, मुंबई, रायगड 0\nभुसावळ (गणेश वाघ)- भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या 13 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी सोमवारी काढले. त्यात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांची धुळे पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे अधीक्षक एम.रामकुमार यांची नुकतीच पुणे येथे बदली …\nम्हसळा शहरातून गुटख्याचा पुरवठा, प्रशासनाचे दुर्लक्ष\n21 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी आहे. मात्र, तरीही रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुटखा हा चूप चूप के पद्धतीने विकला जात असून म्हसळा तालुक्यातून या गुटख्याच्या पुरवठा होत असल्याची विशेष माहिती काही किरकोळ दुकानदारांनी नाव न सांगण्याचा अटीवर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.रायगड जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने गुटखा विक्री …\nपोलादपूर नगरपंचायतीत पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले\n19 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा सुपडासाफ झाल्यानंतर केवळ 2 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने चक्क काँग्रेसचे विरोधीपक्षनेता नागेश पवार यांनाच शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन काँग्रेस पक्षाला निष्प्रभ करण्याचा धक्कादायक प्रकार केला. मात्र, तत्पूर्वी नागेश पवार यांनी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजिनामा दिल्याने प्रभाग क्र.16 मध्ये ते शिवसेनेकडून पुन्हा उमेदवार असतील, …\nश्रीवर्धन आगारातील खासगी शिवशाही बसेसचा गलथान कारभार\n19 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n श्रीवर्धन आगारातील शिवशाही बसच्या सेवेला प्रवाशांनी सर्वांत जास्त पसंती दिली. परंतु, शिवशाही च्या खासगी मालकाला त्यांचे महत्त्व नसल्याचा प्रत्यय येत आहे. शनिवारी आगारातील नियोजित विविध फेर्‍या सुटल्या नाहीत. त्यामुळे आरक्षण धारक प्रवासी व इतर अनेक लोकांचे अतोनात हाल झाले. राज्यातील विविध जिल्ह्यांत शिवशाहीच्या चालकांनी पगार थकीतचे कारण …\nमल्लखांब हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार -चवरकर\n19 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन असून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे असून मल्लखांब हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार असल्याचे प्रतिपादन शिव मर्दानी आखाड्याचे संस्थापक किशोर चवरकर यांनी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनानिमित्त मुरूड तालुक्यातील साळाव येथे आयोजित कार्यक्रमात केले. मल्लखांबाच्या …\nअखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था काम करणार विकासासाठी\n18 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n आगरी समाजाचा सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीयस्तरावर विषेश प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेण येथे पत्रकारपरिषदेत दिली.आगरी समाजाची लोकसंख्या ही दोन ते अडीच कोटींच्या आसपास असून रायगड, ठाणे, मुंबईच नव्हे तर बुलडाणा, नाशिकमध्येदेखील या समाजाची वस्ती आहे. सूरतमध्ये तर …\nतरुण मतदार पाठीशी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या\n18 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n राज्यातील जनतेस विकासाचा मार्ग दाखवत अशक्य ते शक्य करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. राज्यातील सुज्ञ, सुजाण व सुसंस्कृत मतदार आज आपल्या सोबत आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातील आपलाच उमेदवार विजयी ठरणार, असे प्रतिपादन अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जाहीर सभेत केले. …\nखतवाटपाचा उपक्रम कौतुकास्पद – आ. गोगावले\n12 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n शिवसेना हडपसर शाखाप्रमुख अजय सकपाळ यांच्यावतीने रायगड जिल्ह्यात असलेल्या पोलादपूर तालुक्यातील गरजू कष्टाळू शेतकर्‍यांना खताचे वाटप रविवारी दत्तवाडी येथे करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल शिवसेना हडपसर शाखाप्रमुख अजय सकपाळ यांना महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. गोगावले यांनी तालुक्यातील गरजू गरीब शेतकर्‍यांना …\nखासगी प्रवासी वाहतूकदारांचा पोलादपूर एसटी सेवेला फास\n12 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे ठिकाण असलेल्या पोलादपूर एसटी स्थानकामधून कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता धुडकावून राजकीय व्यक्तींच्या हस्ते नारळ फोडून सुरू झालेली पोलादपूर ठाणे शिवशाही बस आज मंगळवारी सकाळी चक्क त्याच तिकीटदरामध्ये निमआराम बस सोडण्यात आल्याने संशयाच्या फेर्‍यात अडकली आहे. पोलादपूर एसटी स्थानकाच्या 100 मीटर्स परिघात खासगी …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AA", "date_download": "2018-08-21T13:39:48Z", "digest": "sha1:6Y2RSNLADBHFPI6EKS3JENDZU3SCJKKM", "length": 5686, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९७४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९५० चे - ९६० चे - ९७० चे - ९८० चे - ९९० चे\nवर्षे: ९७१ - ९७२ - ९७३ - ९७४ - ९७५ - ९७६ - ९७७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून - पोप बेनेडिक्ट सहावा.\nइ.स.च्या ९७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१८ रोजी ०२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2905", "date_download": "2018-08-21T13:58:46Z", "digest": "sha1:CETGOAYTXXGO54WP3MXUIY36AOHPAETI", "length": 25184, "nlines": 118, "source_domain": "mr.upakram.org", "title": "'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती\nबायकांना सक्षम करणार्‍या योजनांतून समाजाचा विकास कसा होतो हे 'गावगुंफण' हा माहितीपट पुन्हा एकदा अधोरेखित करतो. पुण्यातले रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनवला आहे. 'हॅलो मेडिकल फाउंडेशन' या संस्थेनं मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये उभ्या केलेल्या सामाजिक क्रांतीची यातून ओळख होते.\nगर्भधारणा आणि प्रसूती हा स्त्रियांच्या आयुष्यातला कसोटीचा काळ असतो. पुरुषप्रधान व्यवस्थेत आधीच दुर्लक्षित, कुपोषित राहिलेल्या बायका आणि त्यात खेड्यांमध्ये असलेला प्राथमिक आरोग्य सेवांचा अभाव या गोष्टी तर स्त्रियांचा कर्दनकाळच ठरतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याचा एक उत्कृष्ट धडा 'गावगुंफण'मध्ये मिळतो.\nखेड्यात आरोग्यसेवा उभारण्यासाठी शहरी डॉक्टर आणि नर्सेस वगैरेंवर अवलंबून राहण्याऐवजी गावातल्या बाईच्या मदतीला जर तिच्याच गावातली बाई येऊ शकली तर ते सर्वात परिणामकारक होईल हे लक्षात घेऊन औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयातल्या काही आदर्शवादी तरुणांनी ऐंशीच्या दशकात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काही खेड्यांत काम सुरू केलं.\nम्हटलं तर त्यांची कल्पना अतिशय साधी होती. आधुनिक वैद्यकामुळे अनेक आजार सहज आणि फारसा खर्च न करता टाळता येतात किंवा बरे करता येतात. पण खाण्यापिण्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि साध्या-सोप्या उपायांची माहिती नसणं हीच खेड्यातली खरी अडचण असते. त्यात भोंदू वैद्य आणि रुग्णाकडून पैसे उकळायला टपलेले डॉक्टर हे खेड्यातल्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. त्यापेक्षा खेड्यातल्याच काही महिलांना प्राथमिक आरोग्य सेवेचे धडे द्यायचे आणि त्यांना आपल्याच गावात कार्यरत ठेवायचं अशी ती कल्पना होती. चीनमधल्या अनवाणी डॉक्टर या योजनेपासून कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेतली.\nअशा कामाला काय प्रकारच्या अडचणी येऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. मुळात मुलींनी शिकूच नये; शिकल्या तरी एकदा लग्न लागलं की सासरी राहून जन्मभर नवरा, मुलं आणि सासरच्या मंडळींची सेवा करत जन्म काढावा अशा विचारांच्या जगात बायकांना अशा लष्करच्या भाकर्‍या भाजायला बाहेर काढायचं हीच एक कठीण गोष्ट होती.\nसंस्थेनं गावांतल्या बायकांना मूलभूत वैद्यकीय तपासण्या करण्याचं आणि प्राथमिक उपचार करण्याचं प्रशिक्षण दिलं. दाईचं प्रशिक्षण घ्यायला गावातल्या मागास, परित्यक्ता, दलित किंवा मुस्लिम स्त्रियांना प्राधान्य दिलं. अशा गरजू बायकाही कदाचित या कामासाठी जास्त सहजतेनं तयार झाल्या असतील. खेड्यापाड्यांत असणार्‍या जातीपातींच्या टोकदार वास्तवाचा विचार करता अशा कामासाठी एखाद्या बाईला जातपात न विचारात घेता कुणी आपल्या घरात घेतील ही गोष्टही कठीण वाटते. पण हे शक्य झालं, कारण गावातल्या बायकांना आपली आबाळ होते आहे हे कळत होतं आणि या बायका आपला तारणहार आहेत हेही कळत होतं. अशा पध्दतीनं या कामामुळे अनायासे जातिनिर्मूलनालाही हातभार लागला.\nएकदा स्त्री सक्षम झाली की ती आपलं घरदार आणि परिसर सुधारते हा इतरत्र दिसून येणारा प्रकार इथेही दिसला. हळूहळू ग्रामसभेमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढला. गावात शौचालयं बांधणं, पिण्याच्या पाण्याची सोय करणं, स्त्रीभ्रूणहत्यांविरोधात आंदोलन, दारूबंदी अमलात आणणं अशा गोष्टींसाठी सरकरकडून विविध योजनांद्वारे जी मदत मिळते त्याची माहिती बायकांना होऊ लागली; कंबर कसून त्यांनी अशा योजनांना गावाचा पाठिंबा मिळवला.\nवयात येणार्‍या मुलींना स्वतःच्या शरीराविषयी माहिती देणं असे उपक्रमही चालू झाले; लग्न आणि शरीरसंबंधांविषयी त्यांना वाटणारी भीती घालवून त्यांना अधिक सक्षम केलं गेलं. गावातल्या जन्म-मृत्यूंची नोंदणी ते कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्‍या स्त्रियांना मदत अशी अनेक इतर कामंही या महिलांकडून होऊ लागली.\nकिरकोळ औषधोपचार निव्वळ एका बसच्या तिकिटाएवढ्या खर्चात होऊ लागले पण गंभीर आजाराकरता खर्च करावाच लागे. मग त्यासाठी मदत म्हणून गावात महिला बचत गट सुरू केले गेले. त्यांद्वारे बायकांच्या हातात पैसा खेळायला लागला. सावकाराची कर्जं फेडणं, घरगुती व्यवसायासाठी भांडवल असाही त्या पैशाचा उपयोग होऊ लागला. घरच्या घरी शेवया-पापड बनवणं, दळण-कांडण करून देणं अशा व्यवसायांचं प्रशिक्षण आणि साधनसामुग्री महिलांना दिली जाऊ लागली. त्यातून महिलांना उत्पन्नासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाले. हळूहळू गाव सुधारत गेलं.\nअगदी साध्यासुध्या दिसणार्‍या अशा स्त्रियांना आत्मविश्वासानं स्वतःच्या कामाविषयी, गावाच्या प्रगतीविषयी बोलताना पहाणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. त्याची प्रचिती इथंही येते. (माहितीपटातल्या माहितीपूर्ण पण काहीशा रुक्ष भागाऐवजी अशा आणखी स्त्रियांना बोलतं करून त्यांच्याकडूनच ती माहिती मिळाली असती तर माहितीपट अधिक परिणामकारक झाला असता असं मात्र वाटत रहातं.)\nआज संस्थेचं काम सत्तर गावांत आहे. शहरांतल्या गरीब वस्त्यांमध्येही आरोग्याच्या समस्या खेड्यांसारख्याच आहेत हे लक्षात घेऊन संस्थेनं आता सोलापुरातही काम सुरू केलं आहे. सोलापुरातल्या सत्तर झोपडपट्ट्यांमध्ये आज संस्था कार्यरत आहे. संस्थेविषयी अधिक माहिती या दुव्यावर मिळेल. माहितीपटाच्या डी.व्ही.डी. उपलब्ध आहेत. त्यासाठी अतुल पेठे यांच्याशी संपर्क साधावा. त्यासाठी या दुव्यावर माहिती मिळेल.\nटीपः या माहितीपटाच्या डी.व्ही.डी. विक्रीतून मला कसलाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आर्थिक फायदा होणार नाही. हॅलो मेडिकल फाउंडेशन या संस्थेशीही माझा कसलाही हितसंबंध नाही.\nलेख आवडला.डी.व्ही.डी मागविण्याचा विचार करत आहे.\nलेख आवडला. डी.व्ही.डी मिळविण्याचा विचार करत आहे.\nअशी उदाहरणे वाचली / ऐकली की मनाला उभारी मिळते. आपल्या सारखा सामान्य माणूसही समाज, देश व जग बदलण्याच्या प्रक्रियेत योगदान देऊ शकतो ही जाणीव निर्माण होते.\nउपक्रमावर गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगतीटीपः\nउपक्रमावर गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगतीटीपः हा लेख वाचून आनंद झाला. पण खाण्यापिण्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि साध्या-सोप्या उपायांची माहिती नसणं हीच खेड्यातली खरी अडचण असते हे सत्य आहे .असेच प्रयोग भारतभर झाले तर वैद्यकीय लुटीतून जनतेची नक्कीच सुटका होईल.\nया माहितीपटाच्या डी.व्ही.डी. विक्रीतून मला कसलाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आर्थिक फायदा होणार नाही. हॅलो मेडिकल फाउंडेशन या संस्थेशीही माझा कसलाही हितसंबंध नाही. सर आपण असे लिहिण्याची कांही आवश्यता नव्हती. आपले मन साफ असले तर लोकांच्या चेष्टा , टीका टिप्पण्या याची काळजी करण्याचे कांही कारण नाही. आपणास या माहिती बद्दल धन्यवाद thanthanpal.blogspot.com\nवेठीस धरत नाही ना\nअवांतर्- \"आपले मन साफ असले तर लोकांच्या चेष्टा , टीका टिप्पण्या याची काळजी करण्याचे कांही कारण नाही. '--- अहो असे असले तरी आपण इतरांना वेठीस धरत नाही ना हे ही तपासणे आवश्यक असते.\n माहितीप्रद लेख.. इथे ओळख करून दिल्याबद्दल आभार\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nलेख आवडला. माहितीपूर्ण आहे. डीव्हीडी मिळवून पाहण्याचा विचार आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nलेख आवडला. माहितीपूर्ण आहे. डीव्हीडी मिळवून पाहण्याचा विचार आहे.\n--- असेच म्हणतो, नेटक्या परिचयाबद्दल धन्यवाद.\nचांगली ओळख आणि कौतुकास्पद उपक्रम.\nप्रकाश घाटपांडे [21 Oct 2010 रोजी 14:06 वा.]\nउत्तम माहिती मिळाल्यामुले आमचा फायदा झाला.\nखूप चांगली माहिती आणि काम\nखूप चांगली माहिती आणि काम येथे सांगितल्याबद्दल धन्यवाद.\nडॉ. भारत वैद्य यांचे नाव दिसले तसेच ओझरती माहीती महाराष्ट्र फाउंडेशनच्या संस्थळावर दिसली. मात्र, हॅलो फाउंडेशनच्या संस्थळावर त्यात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती असती तर बरे झाले असते असे वाटते. अशा लोकांची अधिक माहिती यायला हवी असे वाटते. त्यांना तसेच अतुल पेठेंना भेटायला आवडेल...\nचिंतातुर जंतू [22 Oct 2010 रोजी 06:11 वा.]\nडॉ. भारत वैद्य यांचे नाव दिसले तसेच ओझरती माहीती महाराष्ट्र फाउंडेशनच्या संस्थळावर दिसली. मात्र, हॅलो फाउंडेशनच्या संस्थळावर त्यात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती असती तर बरे झाले असते असे वाटते.\nप्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद. 'भारत वैद्य' हे व्यक्तीचं नाव नसून संस्थेच्या उपक्रमाचं नाव आहे. अहंकारी नावाचं डॉक्टर दांपत्य संस्थेच्या कार्यकर्त्यांपैकी प्रमुख आहेत. माहितीपटाच्या प्रकाशनाला दोघं उपस्थित होती. त्याविषयीचं वृत्त इथे पाहता येईल.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nअधिक माहीती बद्दल धन्यवाद. ओझरते वाचताना मला ते नाव वाटले होते. बाकी स्वतःचे नाव कमी प्रकाशात ठेवून \"अहंकारी\" दांपत्य स्वतःच्या आडनावाला जागत नाही आहे असे वाटले. ;)\nखूपच चांगला लेख आणि उपक्रम.\nलेखाच्या सुरूवातीला दिलेला फोटोही आवडला. प्रसन्न वाटले.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [22 Oct 2010 रोजी 14:58 वा.]\nखूपच चांगला लेख आणि उपक्रम.\nलेखाच्या सुरूवातीला दिलेला फोटोही आवडला. प्रसन्न वाटले.\nचिंतातूर जंतु यांचा वरील लेख मी माझ्या सेवायोग या ब्लॉग वर त्यांच्या अनुमतीने प्रकाशित केला. परंतु काही वाचकांनी मला कळविले की अहंकारी दांपत्य धर्मांतरीत ख्रिश्चन असून त्यांचा मूळ 'अजेंडा' वेगळाच आहे. तसेच त्यांना मिळणार्‍या देणग्यांबाबतही संशयास वाव आहे.\nचिंतातुर जंतु यांनी माहितीपटावर आधारित लेख लिहिला आहे. त्यामुळे कदाचित त्यांना याची माहिती नसावी. अहंकारी यांच्या धर्मांतराबाबत माझा काही आक्षेप नाही. चांगले काम लोकांपर्यंत पोहचावे या भावनेतून मी सदर लेख प्रकाशित केला. परंतु वस्तुस्थिती जाणून घेण्यास उत्सुक आहे. कुणास अधिक माहिती मिळवता आल्यास कळविणे.\nचिंतातुर जंतू [29 Oct 2010 रोजी 09:33 वा.]\nपरंतु काही वाचकांनी मला कळविले की अहंकारी दांपत्य धर्मांतरीत ख्रिश्चन असून त्यांचा मूळ 'अजेंडा' वेगळाच आहे. तसेच त्यांना मिळणार्‍या देणग्यांबाबतही संशयास वाव आहे.\nया आरोपांतल्या तथ्याविषयी मला शंका आहे कारण या संस्थेच्या कामाविषयी मला या आधीही इतरांकडून माहिती मिळाली होती. असो. अधिक खात्रीलायक माहितीसाठी अतुल पेठ्यांना विचारू शकता. माहितीपट बनवण्याआधी आणि त्या दरम्यान पेठ्यांनी या लोकांबरोबर पुष्कळ काळ घालवला आहे.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3472", "date_download": "2018-08-21T13:58:36Z", "digest": "sha1:BB3RUU2PQYSZJHVTGMU6CMUI36FONSWO", "length": 68866, "nlines": 238, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कागदी पुस्तकांचा अंतकाळ जवळ आला आहे का? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकागदी पुस्तकांचा अंतकाळ जवळ आला आहे का\nबॉर्डर्स ही अमेरिकेतील पुस्तकांच्या दुकांनाची साखळी शेवटचा आचका देऊन गेल्या आठवड्यात गार झाली. गेले काही महिने तेथील माल कमी दराने विकला जातो आहे हे सांगणार्‍या इमेल्स येत असत. बंद झालेल्या या प्रचंड ओक्या बोक्या दुकानाला शेवटची भेट देताना मनापासून वाईट वाटले.\nदिवाळखोरी ही काही अमेरिकेत नवी गोष्ट राहिलेली नाही. उतरणार्‍या नफ्यामुळे गेली काही वर्षे बॉर्डर्सची नौका डुचमळतच होती. कधी बार्न्स आणि नोबेल्स हा व्यवसाय विकत घेत आहे तर कधी ऍमेझॉनपासून वेगळे होऊन स्वतःची वेबसाइट सुरू करणार आहे, कधी भरमसाठ डिस्काउंट्स अशा अफवा, सत्यकथांतून मार्ग काढता काढता बॉर्डर्सचे तारू अखेर बुडले.\nखालील संवाद गेल्या आठवड्यात मॉलमध्ये बॉर्डर्सचे बंद दुकान पाहून घडला.\n\"शेवटी एकदाचे बॉर्डर्स बंद झाले.\"\n हल्ली पुस्तकं वाचतो कोण\n तू वाचत नसशील पण मी वाचते की.\"\n\"मला माझ्या बिझी शेड्युलमध्ये रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ मिळाला तरी खूप. तसंही मी वर्तमानपत्र हातात धरलेलंच नाही गेल्या कित्येक वर्षांत. नेटावरच वाचतो. तू कुठलं पुस्तक खरेदी केलंस हल्ली\n\"भारतातून आणली होती ७-८.\"\n\"इथे कुठलं खरेदी केलंस\n\"अम्.... हेल्दी लिविंगवर घेतलं होतं एक.\"\n\"हार्ड कव्हर की पेपरबॅक\n\"पेपरकॉपीपेक्षा स्वस्त होतं का\n\"म्हणजे कागदी पुस्तकांची गरज नाही. आयफोन, आयपॅड, इ-रिडरच्या जमान्यात कागदी पुस्तके मागे पडत जाणार. त्यातून त्यांची इतकी मोठी शो रुम्स असायची गरज नाही. इंटरनेटवरून मागवताही येतात. $२५-५० च्या वर खरेदी केली तर शिपिंग चार्जेसही भरावे लागत नाहीत.\"\n कथा कादंबर्‍या वाचणं तर मी कधीच बंद केलं आहे. त्यांची ऑडियो बुक्स मिळतात. गोष्ट वाचण्यापेक्षा जर कोणी अतिशय रसाळ शब्दांत गोष्ट वाचून दाखवत असेल तर बरं वाटतं. तसंच मल्टीटास्किंगही करता येतं. त्यातून जी जुनी पुस्तकं आहेत त्यांच्या पीडीएफ इतक्या गोळा झाल्या आहेत लॅपटॉपवर की पुढली २-३ वर्षे सहज निघतील त्या पुस्तकांमध्ये.\"\n नवी टेक्नॉलॉजी अंगी बाणवली नाही तर माणूस मागे पडतो. जुनं मागे पडतं, नवं येतं.\"\nबॉर्डर्सची साखळी बंद झाली याचे शल्य अद्यापही माझ्या मनात आहे. लवकरच मॉल्समधल्या या प्रचंड दुकानाच्या जागी दुसरं काहीतरी उभं राहिल.\nकागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का\nबुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का\nअमेरिकेच्या धर्तीवर भारतातल्या बुकडेपोंची आणि क्रॉसवर्ड वगैरे मॉलसंस्कृतीची अवस्था कशी आहे\nपुस्तक डीजीटायझेशन च्या लेखानंतर तुमचा हा लेख माझ्या मनातील बऱ्याच भावनांशी रीलेट करतो.\nमाझ्यामते ह्या लेखाच्या निमित्ताने 'डीजीटायझेशन ची गरज', 'कागदी पुस्तक वाचण्याचे फायदे-तोटे' ह्यावर चर्चा होऊ शकेल. तुमच्या लेखाचा तो हेतू आहे कि नाही हे मी जाणत नाही, तसे असल्यास त्यावर वेगळे मत देईन.\nतूर्तास तुमच्या प्रश्नांचे माझे उत्तर -\nकागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का\nनाही, आजमितीला निदान पुण्यात तरी पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या बरीच आहे असे वाटते, माझ्या माहितीत जवळपास बरीच क्लासिक पुस्तके डीजीटाइझ्ड स्वरुपात उपलब्ध आहेत तरीही पुस्तके घेणाऱ्यांची संख्या बरीच असल्याचे दिसते*\nबुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का\nहो, पुस्तके विकत घेण्यासाठी एक सोय म्हणून.\nअमेरिकेच्या धर्तीवर भारतातल्या बुकडेपोंची आणि क्रॉसवर्ड वगैरे मॉलसंस्कृतीची अवस्था कशी आहे\nठीक आहे, पुस्तकांवर सवलत मिळत नाही, जनरल दुकानात ओळखीमुळे सवलत मिळू शकते, पण क्रॉसवर्ड मध्ये पुस्तक वाचून मग विकत घेता येते, ही सोय नक्कीच छान आहे.\n*पुण्यातील अप्पा बळवंत चौकातील एका दुकानातील माणसाच्या निरीक्षणानुसार.\nत्या दिशेने चर्चा जायला\nमाझ्यामते ह्या लेखाच्या निमित्ताने 'डीजीटायझेशन ची गरज', 'कागदी पुस्तक वाचण्याचे फायदे-तोटे' ह्यावर चर्चा होऊ शकेल. तुमच्या लेखाचा तो हेतू आहे कि नाही हे मी जाणत नाही, तसे असल्यास त्यावर वेगळे मत देईन.\nत्या दिशेने चर्चा जायला हरकत नाहीच. तुम्ही अवश्य नवा प्रतिसाद द्या. हा मी ब्लॉक केला म्हणून. ;-) स्वारी\nपण केवळ भारतातील सद्यस्थिती एवढेच लक्षात घेऊ नका अशी विनंती. भविष्यात काय होईल, जे अमेरिकेत घडते आहे तेच भारतातही अजून १० वर्षांत घडेल असे वाटते का\nआणखी एक मुद्दा म्हणजे नवी पिढी काय पसंत करते\nचर्चेची दिशा कशी असायला हवी हे प्रियाली बाई ठरवतीलच पण चर्चेच्या प्रस्तावातले शीर्शकावरून असे वाटते कि 'वाचन संस्कृतीबाबत भवीश्यात काय काय घडू शकते पण चर्चेच्या प्रस्तावातले शीर्शकावरून असे वाटते कि 'वाचन संस्कृतीबाबत भवीश्यात काय काय घडू शकते' अन् तसे मानले तर,\nजसे दृश्टीहिन जसे स्पर्शाने वाचतात, अगदी तसेच 'स्पर्शातून वाचण्याची क्रिया' सामान्य देह असणार्‍यांना शिकवली व त्यानुसारची आयपॉड सारखी गॅजेट आली तर काय गंमत होईल. केवळ स्पर्शांना जी तरंगे, लहरी जाणवतील त्यातूनच माहिती मिळत जाईल, द्न्यान मिळत जाईल. शब्द, वाक्य नाहिसेच होतील, जे मिळाले ते सांगताना देखील व्हिडीओफोनद्वारे हातवारे वा इतर गॅजेटमधून लहरी पाठवल्या जातील.\nह्या विषयावर (थोडे) लिहायचे आहे, कृपया उप-प्रतिसाद देउ नये :)\nधन्यवाद प्रियाली हा विषय चर्चेला आणल्याबद्दल.\nकागदी पुस्तकांना पर्याय नाही\nगेल्या ३ वर्षात मी जी पुस्तके वैयक्तीक रीत्या (फक्त माझ्यासाठी) खरेदी केली ती ८०% सेकंड हँड, १५ % ऍमेझॉन वरून आणि ५% बॉर्डर्स, बार्नस अँड नोबल मधून घेतली. एक डिजीटल पुस्तक (ई - बुक म्हणा) वाचायचा अयशस्वी प्रयत्न केला. ई-बुक आवडले नाही.\n११ वर्षाची माझी मुलगी खूप पुस्तके वाचते पण कागदी पुस्तके. अजून तरी तिला संगणकाने फारसे वेड लावले नाही. ही पुस्तके आम्ही ऍमेझॉनवरूनच घेतो कारण स्वस्त पडतात.\nकागदी पुस्तकांना पर्याय नाही असे मला तरी वाटते. कदाचित विशफुल थिंकींग असेल. अर्थात जर सेकंड हँड पुस्तके इतक्या विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत जसे क्रोज बुक शॉप, हेस्टींग्स, अन्य लहान दुकाने तर नवी पुस्तके वाचक घेतील असे वाटत नाही. आणि दुसरे एक म्हणजे सेकंड हँड पुस्तकांच्या दुकानात चॉइसेस्ट पुस्तके मिळतात. कारण वाचकांनी अगदी आवर्जून घेतलेली पुस्तके बहुधा तेथे विकावयास असतात.\nनितिन थत्ते [23 Sep 2011 रोजी 16:41 वा.]\nकाळाच्या रेट्यात काय होईल ते सांगता येत नाही.\nमला कागदी पुस्तकेच वाचायला आवडतात अजून. कारण वाचायला बरे वाटते. स्क्रीनवर वाचणे कम्फर्टेबल वाटत नाही.\nबाकी स्वतः पुस्तक वाचण्या ऐवजी कोणी रसाळपणे गोष्ट वाचून दाखवण्यापेक्षा स्वतः वाचलेली चांगली. स्वतःच्या वाचण्यात काही वेगळेच जाणवू शकते.\nठाण्याचे मॅजेस्टिकचे दालन बर्‍यापैकी चालते. तेथे पुस्तके चाळून वाचून विकत घेता येतात. क्रॉसवर्ड सारखी बसून वाचण्याची सोय मात्र नाही. :-(\nकागदी पुस्तक वाचले जाण्याची शक्यता जास्त आहे. अन्यथा माझ्या लॅपटॉपवर कैक पुस्तकांच्या पीडीएफ (असू देत म्हणून) जमा केलेल्या आहेत.\nबाकी स्वतः पुस्तक वाचण्या ऐवजी कोणी रसाळपणे गोष्ट वाचून दाखवण्यापेक्षा स्वतः वाचलेली चांगली. स्वतःच्या वाचण्यात काही वेगळेच जाणवू शकते.\nवेगळेपणा दुसर्‍याने वाचल्यावरही जाणवू शकतो. किंबहुना, एक्स्पर्टस जेव्हा खाचाखोचा लक्षात घेऊन वाचतात तेव्हा त्याचा परिणाम अधिक असतो असेही विधान करता येईल.\nकागदी पुस्तक वाचले जाण्याची शक्यता जास्त आहे. अन्यथा माझ्या लॅपटॉपवर कैक पुस्तकांच्या पीडीएफ (असू देत म्हणून) जमा केलेल्या आहेत.\nलॅपटॉपवर वाचणे कठीण असते. लोळून वाचणे किंवा आरामशीर बसून वाचणे इ. लॅपटॉपसह जमणे काहीजणांना कठीण वाटू शकते. तसेच स्क्रिनच्या ग्लेअरमुळे वाचन कठीण होते. इ-रिडर किंवा आयपॅडचे तसे नाही.\nमाझ्याबाबतीत म्हणायचं झालं तर कोल्हटकरांनी इथे चढवलेलं ऐतिहासिक गप्पा गोष्टींचं पुस्तक वाचून झालं आहे आणि मी अनेक पीडीएफ लॅपटॉपवर वाचते.\nएक हलके घेण्याजोगा प्रश्नः\nस्क्रीनवर वाचणे कम्फर्टेबल वाटत नाही.\nकम्फर्टेबल नसणे हे आपण म्हातारे होत असल्याचे लक्षण मानता येईल का अनेक वृद्धांना कम्प्युटर वापरताना, मोबाईल वापरताना, डीव्हीडी प्लेअर किंवा तत्सम उपकरणे वापरताना कम्फर्टेबल वाटत नाही असा अनुभव आहे. ;-)\nकिंडल किंवा आयपॅडवर ही अडचण भेडसावत नाही. किंडलची तर डीजीटल इंक अगदी कागदाचा आभास निर्माण करते. पण ह्या रीडर्सचा एक वेगळाच साइड इफेक्ट आहे. ह्या गॅजेट्सवरती पुस्तकाच्या जाडीची चिंता करावी लागत नाही आणि खरेदी करणे प्रचंड सोपे त्यामुळे अनेक पुस्तके जमा करुन एक ना धड अशी अवस्था होणे असा स्वानुभव आला आहे.\n* कागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का\nनाही. बिग्-बॉक्स् बुकडेपोंचा कदाचित पडत असेल, पण कागदी पुस्तकांचा नक्कीच नाही.\n* बुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का\nनाही. प्रत्येक शहरात काही स्वतंत्र पुस्तकाची दुकाने जास्त महत्त्वाची वाटतात. मोठ्या डेपोंची जागा ऍमझॉन ने घेतलीच आहे, आणि स्थानिक दुकानात न मिळणार्‍या पुस्तके मिळवून घेण्यासाठी ते उत्तम साधन आहे. पण स्थानिक, स्वतंत्र पुस्तकाची दुकाने (नवी किंवा पुनर्विक्रीची पुस्तके) एखाद्या समूहाच्या, गावाच्या वाचनाच्या आवडीचे बॅरोमीटर असतात असे वाटते. तीच टिकली नाहीत तर बिग-बॉक्स् दुकानांचेही काही खरे नाही. सध्या तरी ही आवड आणि गरज ई-पुस्तकांनी पुरी होत आहे असे वाटत नाही - वाचनक्रियेत मोठ्या स्तरावर बदल येईपर्यंत तरी ते कागदी पुस्तकांची जागा नाही घेऊ शकणार. आणि हा बदल व्हायला ई-रीडर्सचा समाजात वापर पुष्कळ वाढला पाहिजे, मनोरंजनार्थ वाचनापेक्षा बराच जास्त. भारताची तर गोष्ट सोडून द्या, इथे मोठ्या शहरांतल्या उच्चवर्गापलिकडे ही गॅजेट्स अद्याप नाहीतच; पण अमेरिकेत आठवड्याचे वाचन सॉफ्टकॉपीने विद्यार्थ्यांना पाठवले तर अर्ध्यावरून जास्त प्रिंटाउट घेऊन वर्गात येत. तिथेही दैनंदिन वापर फारसा बदलला नाही. त्यामुळे ई-वाचन, ई-पुस्तके तूर्तास तरी कागदी पुस्तकांना बाजूला सारतील असे वाटत नाही.\nकाहीसे अवांतरः बर्कले मध्ये समोरासमोर दोन दुकाने होती - एक स्थानिक स्वतंत्र, आणि एक बार्न्स्-&-नोबल. १७ स्थानिक दुकाने असलेल्या या गावात अर्थात बार्न्स्-&-नोबल बंद पडले\n* अमेरिकेच्या धर्तीवर भारतातल्या बुकडेपोंची आणि क्रॉसवर्ड वगैरे मॉलसंस्कृतीची अवस्था कशी आहे\nपुण्याचे जंगली महाराज रोड वरचे एक क्रॉसवर्ड बंद पडले, बाकीच्या समान दुकानांची अवस्था मला माहित नाही, पण बॉर्डर्स वगैरेच्या तुलनेत क्रॉसवर्ड मध्ये तरी सिलेक्शन फारच भिकार होते. तेच ते पौलो कोएल्हो, स्टीग लार्सन, विलियम दॅल्रिम्पल, पेन्गुइन् क्लासिक्स, इनिड ब्लाइटन, डोमिनीक लापिएर..... पुस्तकाच्या दुकानापेक्षा हॉलमार्कच्या कार्डाचे दुकान वाटायचे. इथे कलकत्त्यात स्वतंत्र दुकाने अनेक आहेत, पण क्रॉसवर्डसारखी दुकाने पुस्तकांसहित अत्तर, सीडी, कपडे, कायकाय विकतात. त्यांचे बंगाली पुस्तकांचे सिलेक्शनही बर्‍यापैकी असते.\nत्यापेक्षा फ्लिपकार्ट.कॉम चांगले वाटते, आणि ऑनलाइन बुक डेपो आजकाल भारतीय भाषांतली पुस्तकेही विकायला लागले आहेत, त्यामुळे भारतात सर्वत्र मराठी पुस्तके सहज मिळू शकतील\nप्रत्यक्ष दुकानात जाउन खरेदी करण्याचा फारसा अनुभव नाही पण जे जातात त्यांच्याकडून बॉर्डर्स विषयी चांगले ऐकयला मिळाले नाही. बार्न्स अँड नोबल्स खूप सरस आणि ग्राहकाभिमुक आहे असे ऐकले होते. इंटरनेट आणि इबुक्सच्या स्पर्धेमधे दोन दोन चेन्स टिकणेही अशक्यच होते, एकाचा अंत निश्चित होता. हे केवळ पुस्तकांचेच नसुन सगळ्याच रिटेल क्षेत्रांमधे घडताना दिसते आहे. सर्किट् सिटी, मरायला टेकलेले ब्लॉकबस्टर आणि कधीच दिवगंत झालेले टॉवर रेकर्डस् ही त्याचीच काही उदाहरणे. माझ्या मते जो पर्यंत सार्वजनिक वाचनालये लोकांनी भरलेली आहेत तो पर्यंत कागदी पुस्तकांना मरण नाही. अजून तरी सार्वजनिक वाचनालये ओस पडलेली दिसत नाहीत. बॉर्डर्सच्या निधनाने त्यावर काही परीणाम होइल असे वाटत नाही.\nअवांतरः अमेरिकेत कामानिमित्त बर्‍याच नोकर्‍यांमधे प्रवास भरपूर करावा लागत असल्याने मध्यमवर्गिय आणि उच्चमध्यमवर्गियांचा कल प्रवासात पुस्तके वाचण्याचा असतो. किंडल आणि आयपॅडमुळे विमानतळावरची दुकाने मात्र किती तग धरतील हे सांगता येत नाही.\nप्रत्यक्ष दुकानात जाउन खरेदी करण्याचा फारसा अनुभव नाही पण जे जातात त्यांच्याकडून बॉर्डर्स विषयी चांगले ऐकयला मिळाले नाही.\nबार्नस् अँड नोबल्स सरस आहे याविषयी शंकाच नाही. बॉर्डर्सच्या डबघाईला येण्यामुळे गेली काही वर्षे हवी असणारी दुर्मीळ पुस्तके इ. मिळत नव्हती खरी पण त्याखेरीज वाईट अनुभव आलेले नाहीत.\nमाझ्या मते जो पर्यंत सार्वजनिक वाचनालये लोकांनी भरलेली आहेत तो पर्यंत कागदी पुस्तकांना मरण नाही. अजून तरी सार्वजनिक वाचनालये ओस पडलेली दिसत नाहीत. बॉर्डर्सच्या निधनाने त्यावर काही परीणाम होइल असे वाटत नाही.\nअमेरिकेत कामानिमित्त बर्‍याच नोकर्‍यांमधे प्रवास भरपूर करावा लागत असल्याने मध्यमवर्गिय आणि उच्चमध्यमवर्गियांचा कल प्रवासात पुस्तके वाचण्याचा असतो. किंडल आणि आयपॅडमुळे विमानतळावरची दुकाने मात्र किती तग धरतील हे सांगता येत नाही.\nयाला अवांतर म्हणता येणार नाही. मी चर्चाप्रस्ताव घाईत टाकला त्यामुळे सर्व प्वाइंट्स टाकलेले नाहीत पण या मुद्द्यात दम वाटतो.\nविनायक गोरे [23 Sep 2011 रोजी 17:43 वा.]\nअंतःकाळ असा शब्द मी आधी कुठे वाचल्याचे आठवत नाही. मोल्सवर्थच्या शब्दकोशातही ही मिळाला नाही. अंतकाळ आहे. इथे पहा\nमाझे लेखन सुधारण्यासाठी तुम्ही इतके कष्ट घेतलेत ते पाहून डोळे भरून आले. आपल्याकडून अशा विधायक कार्याची अपेक्षाच कधी ठेवलेली नाही. आपल्यातील हा बदल सुखावह वाटला.\nसंपादकांना काळजी असेल तर ते बदल करतीलच.\nअति अवांतर - अंतःकाळ नव्हे अंतकाळ\nअरविंद कोल्हटकर [23 Sep 2011 रोजी 22:05 वा.]\nमाझ्याहि हे लक्षात आले होते...\n'अनायासेन मरणं विना दैन्येन जीवितम्|\nअन्तकाले च गोविन्द स्मरणं देहि मे तव||'\nशाळेतील एक प्रसंगाची ह्यावरून आठवण झाली. संस्कृतच्या वर्गात एकाने ' अन्धःकार' असा उच्चार केल्यावर आमचे शिक्षक - जे स्वत: चांगले विद्वान् म्हणून नावाजलेले होते - ते म्हणाले - 'तुझा अन्धःकार ऐकून मला धक्का बसला\nधूम्रपान हा असाच मराठीत अति-सवयीचा झालेला शब्द खरा धूम-पान असा आहे. धूम्र हा शब्द धूम पासून झालेले विशेषण आहे, ज्याचा अर्थ धूसर, करडा असा होतो\nमुक्तसुनीत [23 Sep 2011 रोजी 18:49 वा.]\nजिव्हाळ्याच्या विषयावरचा लेख. लेखात मांडलेली परिस्थिती, उपस्थित केलेले मुद्दे आणि येथे झालेली चर्चा उद्बोधक वाटली.\nकागदी पुस्तकांच्या मार्केटबद्दल लेखात जे मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत ते एकंदर जागतिक अर्थव्यवस्थेमधल्या सद्यस्थितीशी निगडीतच आहेत असं मला वाटतं. युरोप आणि आणि अतिपूर्वेकडच्या प्रगत देशांबद्दल मी निश्चित विधाने करू शकत नाही पण किमान उत्तर अमेरिकेबद्दल तरी असं दिसतं आहे की बॉर्डर सारखी दुकानंच नव्हेत तर शंभरेक वर्षं चालवली जाणारी वृत्तपत्रं बंद पडत आहेत किंवा चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.\nपुस्तके/वृत्तपत्रांसमोर असलेली स्थिती, ही एकंदर सिनेमा/संगीत यांच्या क्षेत्रांत दिसणार्‍या प्रवाहाशी काही अर्थाने मिळतीजुळती आहे असं म्हणता येऊ शकतं. इंटरनेट् वरील संगीतश्रवणामुळे एकंदर रेकॉर्ड् लेबल कंपन्यांच्या धंद्यामधे बरीच उलथापालथ झाली. सुरवातीला अनिर्बंध प्रकारे चालवली जाणारी एम्पी३ ची देवाणघेवाण, त्यात बंद पडत चाललेली म्युझिक स्टोअर्स्, सीडीज् चा ढासळता खप, रेकॉर्ड कंपन्यांचे संपलेले नफे, मग चालवलेले गेलेले खटले, नॅपस्टर या सायटीचे बंद पडणे हा गेल्या दहा बारा वर्षांचा इतिहास सर्वश्रुत आहे आणि याचा म्युझिक इंडस्ट्रीच्या अर्थकारणावर झालेला कायमस्वरूपी परिणाम हाही सर्वाना माहिती आहे.\nसिनेमा स्टुडिओज् च्या संदर्भातही, इतक्या प्रचंड प्रमाणात उलथापालथ घडण्याइतपत नव्हे तरी एकंदर मोठीच स्पर्धा आधी टिवीने नि आता इंटरनेट् ने निर्माण केली आहे यात शंका नाही. सिनेमा हॉलमधे अजूनही लोक जातातच परंतु डिव्हीडीची वाट पाहण्याचा, इंटरनेटवर स्ट्रीमींगवर पहाण्याचा पर्याय लोकांसमोर आहे आणि अधिकाधिक लोक हा पर्याय वापरत असावेत असं म्हणायला जागा आहे.\nकाहीसा अशा स्वरूपाचाच परिणाम एकंदर वाचकसंस्कृती, पुस्तकांचा खप , पुस्तके वाचण्याची पद्धत, पुस्तक वाचनाला दिले जात असलेले महत्त्व, पुस्तकांवर व्यतीत केले जात असलेले विविध वयोगटांतील व्यक्तींचे सरासरी तास या घटकांवर होत आहे हे निश्चित.\nथोडक्यात इंटरनेटमुळे \"इन्फोटेनमेंट् चे\" ( इन्फर्मेशन आणि एंटरटेनमेंट् चे ) फारच मोठे भांडार लोकांसमोर आले आहे आणि याची परिणती सर्व पारंपरिक ज्ञानाच्या स्त्रोतांच्या ढासळत्या हिश्शावर झाली आहे हे निश्चित.\nप्रगत देशांमधे (किमान उत्तर अमेरिकेतल्या) जर का ही स्थिती असेल तर भारतासारख्या \"इमर्जिंग् मार्केट\"मधे अजूनही पुस्तकविक्रीकरता तेजी आहे असं सामान्यपणे म्हणता येईल. यातसुद्धा फ्लिप् कार्ट् सारख्या इंटरनेट् पोर्टलचं माहात्म्य दिवसेंदिवस वाढत असेल असं समजायला हरकत नाही, तरी पुस्तकांच्या दुकानांना धोका उत्पन्न होण्याकरता किती वर्षं जावी लागतील हे आता सांगता येणार नाही.\nडिजिटल पुस्तकांबद्दल तर भारतासारख्या ठिकाणची परिस्थिती अगदीच मागासलेली वाटते. प्रकाशकांचा निरुत्साह, आवश्यक त्या डिजिटल वितरणव्यवस्थांचा अभाव या सारख्या गोष्टींमुळे सध्या तरी भारतासारख्या इमर्जिंग मार्केट्स् मधे डिजिटल पुस्तकांचा मागमूस दिसत नाही. उत्तर अमेरिकेत मात्र निदान विक्रीच्या आकड्यांच्या संदर्भात कागदी आणि डिजिटल पुस्तकांच्या बाबत विरुद्ध ट्रेंड्स् आहेत असं दिसतं. अर्थात अजूनही कदाचित अमेरिकेत कागदी पुस्तकं अधिक विक्रीला जात असतील. पण हा वेग वर्षानुवर्षे मंदावतो आहे. आणि डिजिटल पुस्तकांच्या विक्रीच्या वाढीचा वेग निश्चितच कितीतरी पट अधिक आणि वर्धिष्णु आहे हे निश्चित.\nयेत्या काही वर्षांमधे काय बदल होत रहातील हे पहाणे निश्चितच रोचक आहे. पुन्हा एकदा लेख आणि चर्चा मला आवडली हे नमूद करतो.\nचर्चेचा आवाका मला वाटल्यापेक्षा बराच मोठा असल्याचे या प्रतिसादावरून दिसते. :-)\nथोडक्यात इंटरनेटमुळे \"इन्फोटेनमेंट् चे\" ( इन्फर्मेशन आणि एंटरटेनमेंट् चे ) फारच मोठे भांडार लोकांसमोर आले आहे आणि याची परिणती सर्व पारंपरिक ज्ञानाच्या स्त्रोतांच्या ढासळत्या हिश्शावर झाली आहे हे निश्चित.\nसहमत आहे. स्वस्त, टिकाऊ आणि कमी जागा व्यापणारा. अनेक करमणूकीच्या साधनांचा एक कॉम्पॅक्ट पॅक म्हणून जर लॅपटॉप किंवा आयपॅड काम करत असेल तर अनेकांना ते सोयीचे पडते.\nसध्या आमच्या ब्लू-रे प्लेअरवरून नेटफ्लिक्सपासून ऍमेझॉनपर्यंत अनेक चॅनेल्स वापरून चित्रपट पाहण्याची सोय झाल्यावर ब्लॉकबस्टरपर्यंत जायला लागू नये म्हणून पोस्टाने येणार्‍या नेटफ्लिक्सच्या डीवीडीही बंद करून टाकल्या. इंटरनेट टीव्हीमुळे केबल्सचा धंदा बसेल. इन्फोटेनमेंटची दौड इतक्या वेगाने सुरू आहे की कागदी पुस्तकांना मरण इतक्यातच नाही हे मान्य केले तरी अंतकाळ जवळ येत चालला आहे ही शंका मनात डोकावतेच.\nडिजिटल पुस्तकांबद्दल तर भारतासारख्या ठिकाणची परिस्थिती अगदीच मागासलेली वाटते. प्रकाशकांचा निरुत्साह, आवश्यक त्या डिजिटल वितरणव्यवस्थांचा अभाव या सारख्या गोष्टींमुळे सध्या तरी भारतासारख्या इमर्जिंग मार्केट्स् मधे डिजिटल पुस्तकांचा मागमूस दिसत नाही.\nमध्यंतरी कुहूबद्दल ऐकले होते तेवढेच या व्यतिरिक्त कोणाचीही खरेच तयारी नाही का डिजिटल मिडियामध्ये येण्याची भारतातील सदस्यांना याबद्दल काही माहित असावे का\nमागे पडतो आहे, पण संपायला वेळ लागेल\nमागे पडतो आहे, पण संपायला वेळ लागेल.\nबॉर्डर्सच्या शेवटच्या आठवड्यात एक पुस्तक विकत घेतले त्यांच्याकडून. ओकेबोके दुकान पाहून वाईट वाटले.\nमाझ्या \"बुक क्लब\"ने या वेळी प्रथमच बिनछापील - शुद्ध संगणकीय - पुस्तक निवडलेले आहे.\nगेल्या वर्षात ३-४ जुनी प्रत-अधिकारमुक्त पुस्तके मी संगणकावर-भ्रमणध्वनीवर वाचलेली आहेत. परंतु ४-६ पुस्तके कागदी छपाईची वाचलेली आहेत.\nसंगणकावर इंटरनेटवरून वाचायच्या पुस्तकांत पुष्कळदा छपाईची मांडणी (टाइपसेटिंग) सुबक नसते. छापील पुस्तकाच्या बाबतीत आका पानावरून दुसर्‍या पानावर जाताना कुठला मजकूर असावा, पान पलटण्याच्या क्रियेमुळे रसभंग होऊ नये, अशा प्रकारचा विचार केलेला आढळतो. ते गूगलबुक्स मोबाइल वरती चांगले नसते. तंत्रज्ञानाने पुढे ही सोयसुद्धा होईल.\nछापील पुस्तकांच्या बाबतीत अजून माझ्या सवयीचे \"सर्च फंक्शन\" चित्रमय-अवकाशमय आहे. मी वाचलेल्या पुस्तकामध्ये एखादा लक्षणीय परिच्छेद कुठे आहे, त्याबद्दल माझी स्मृती अशी काहीशी असते : \"साधारण इतक्या जाडीची पानांची थप्पी उलटली, की उजवीकडच्या पृष्ठावर वरच्या तृतीयांशात...\"\nअजूनही माझ्याकडचे लहानपणापासूनचे संस्कृत संदर्भग्रंथ पडताळताना कागदी प्रती सोयीस्कर वाटतात. यातील बहुतेक ग्रंथ इन्टरनेटवर उपलब्ध आहेत तरी मी कागदी प्रतीच वापरतो. परंतु मी संक्रमणाच्या पिढीतला आहे. प्रौढ वयातली सवय म्हणावी, तर कामकाजासाठी जे संदर्भ वापरतो, ते हटकून संगणकावरच. छापील प्रती क्वचितच काढतो. पुढच्या पिढीचे सर्वच संदर्भ संगणकीय अवकाशातले असू शकतील.\n> कागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का\nअजून एकदोन पिढ्या तरी कागदी पुस्तके राहातीलच.\n> बुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का\nमला वाटतं प्रत्येक पिढी संक्रमणातून जाते. शिळेवरील कोरीव काम, भूर्जपत्रावरील आणि नंतर कागदावरील हस्तलिखिते, त्यानंतर छपाई केलेली पुस्तके आणि आता डिजिटल, मल्टीमिडिया. जुने मागे पडून नव्याची कांस पकडायला हवी हे खरेच. 'जुने ते सोने', आम्ही नाहीच बदलणार असे म्हणून जगणारी माणसे आणि त्यांचे विचार पाठी पडत जातात. असं मात्र वाटतं की आपली पिढी आधीच वेगाने होणार्‍या संक्रमणातून फार भराभर पुढे सरकते आहे आणि याचे श्रेय बहुधा संगणकीय तंत्रज्ञान, इंटरनेट आणि जालसंस्कृतीला जाईल.\nजवळ, पण फार नाही\nराजेशघासकडवी [24 Sep 2011 रोजी 14:14 वा.]\nमाझ्या मते अंतकाळ जवळ आलेला आहे. पण अजून एकदोन पिढ्या जातील असं वाटतं. अजूनही इ-रीडर सुधारायला वाव आहे. तसंच जगभरच्या सुशिक्षित जनतेला ते परवडण्याइतके स्वस्त होणं, याला वेळ लागेल. भारतात सेलफोन ही अनेकांना इ-रीडरपेक्षा अधिक गरजेची वाटणारी वस्तू अतिशय वेगाने पसरायला देखील दहा वर्षं लागली. त्यामुळे किमतीला किमान दुप्पट व उपयुक्ततेने निम्म्याहून कमी असलेल्या इ-रीडरला तीसेक वर्षं सहज लागावीत. दरम्यान भारतात सुरूवातीला तरी सुशिक्षितांची वेगाने वाढ, पण तरीही सर्वसाधारण गरीबी यामुळे कागदी पुस्तकांची विक्री वाढतच जाईल.\nवाचनानुभव हा कदाचित मल्टिमीडिया स्वरूपाचा होईल. म्हणजे, हवं असल्यास वाचा नाहीतर सिनेमाच्या सबटायटल्सप्रमाणे कोणीतरी तुम्हाला वाचून दाखवेल. जाहिरातीदेखील त्यात शिरतील असा संशय आहे.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nवाचनानुभव हा कदाचित मल्टिमीडिया स्वरूपाचा होईल. म्हणजे, हवं असल्यास वाचा नाहीतर सिनेमाच्या सबटायटल्सप्रमाणे कोणीतरी तुम्हाला वाचून दाखवेल.\nउत्तम. ही गोष्ट अनेकांना आवडेल असे वाटते.\nजाहिरातीदेखील त्यात शिरतील असा संशय आहे.\nसर्वप्रथम बॉर्डर्सला मनापासून 'श्रद्धांजली'. बर्‍याच चांगल्या आठवणी या पुस्तकालयात आहेत.\nदुसरे या चांगल्या चर्चा प्रस्तावाबद्दल आभार\nमाझ्यापुरता/माझ्यासारख्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला उत्तर \"छे छे असे येत्या-नजीकच्या काळात होणारच नाही\" असे लगेच वाटावे. मात्र जरा विचार करता, नव्या पिढीकडे बघता हा विचार अजुन किती वर्षे करता येईल याची शंका मनात येते. काळाचा रेटा इतका जबरदस्त असतो की केवळ एखाद्या पिढीला किंवा काहि पिढ्यांना एखाद्या गोष्टीची सवय आहे म्हणून ती टिकून राहिल असे मानणे हा कल्पनाविलास म्हणावा लागेल. एखादी वस्तू/कल्पना किंबहुना काहीही टिकण्यासाठी त्याच्या सवयी सोबत त्याचे 'आर्थिक' मुल्यमापनही महत्त्वाची भुमिका बजावते. पुस्तकांमधेही जोपर्यंत इ-बुक्स वाचायची सोय सोपी नाहि व/ अथवा खर्चिक आहे तोपर्यंत कागदी पुस्तके ही आर्थिक दृष्ट्या ग्राहकाला आणि म्हणूनच प्रकाशकाला परवडतात / परवडतील.\nजेव्हा ही पुस्तके वाचायची साधने अधिक सोपी आणि परवडण्याजोगी होतील तेव्हा जुन्या पद्धती आपोआप 'महाग' होतील व केवळ 'हौस' किंवा 'प्रेस्टीज' म्हणून जिवंत रहातील. आता मुख्य प्रश्नांकडे वळतो\nकागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का\n•बुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का\nमला गरज वाटते. नुसती बुकडेपोचीच नाहि तर कागदी पुस्तकांचीही. पण ही गरज सवयीमुळे + भावनात्मक आहे. काळाच्या रेट्याने होणार्‍या बदलांना दुर्दैवाने या दोन्ही गोष्टी कळत नसल्याने बुकडेपोंची गरज कमी होत जाईल असे वाटते. मात्र, बुक डेपोचं स्वरूप बदलेल आणि ते एक यशस्वी व्यवसायाचं साधन असेपर्यंत या ना त्या स्वरूपात हे डेपो दिसतील असे वाटते.\n•अमेरिकेच्या धर्तीवर भारतातल्या बुकडेपोंची आणि क्रॉसवर्ड वगैरे मॉलसंस्कृतीची अवस्था कशी आहे\nसध्या तितकी वाईट नाहि. तसेच नाहि म्हटलं तरी लोकसंख्येमुळे म्हणा किंवा शिक्षणात वाढ झाल्याने म्हणा मधल्या काळात वाचकवर्ग (संख्येने) वाढला (टक्क्याने घटला). शिवाय कागदी नसलेली पुस्तके वाचायची साधने ही तितकीशी सोपी नाहित. जी सोपी आहेत ती महाग आहेत. याशिवाय नवसाक्षर वर्ग तितकासा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहि, तेव्हा ही साधने स्वस्त होईपर्यंत ही कागदी संस्कृती टिकेल-वाढेल असे वाटते.\nमाझ्यामते पुढेही कागदी पुस्तके छापली जातील. मात्र त्यांची संख्या अगदीच कमी आणि किंमत अतिशय जास्त असेल. कागदी पुस्तक असणे हे 'श्रीमंतीचे' लक्षण होऊन, मोठाल्या पार्ट्यांमधे श्रीमंत स्त्रिया पर्समधे एखादी पेपरबॅक आवृत्ती आवर्जून ठेवताना आढळतील ;)\nअवांतरः मलाही पुस्तके 'ऐकायला' आवडत नाहीत कारण त्यात मी हरवू शकत नाहि (कदाचित सवतयीमुळे असलेली माझी मर्यादा.)\nपुढल्या पिढीत एखादा ऋषिकेश जेव्हा आजी-आजोबांच्या वस्तु लिहायला घेईल तेव्हा त्यात कागदी पुस्तके येतीलसे दिसते. :)\nनव्या डिजिटला पिढीतील वाचकांना, रसिकांनाही पुढील संदीप खर्‍यांच्या ओळी मनाला नक्की भिडतील, मात्र त्यातले दुमडले पान कल्पावे लागेल असे दिसते:\nकधि राती लावुनिया नयनांचे दिवे\nपुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे\nशोधुनिया प्राणातले दुमडले पान\nमग त्याने आपल्याला चाळायला हवे ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nअशोक पाटील् [26 Sep 2011 रोजी 08:29 वा.]\nबॉर्डर्सची साखळी बंद झाली याचे शल्य अद्यापही माझ्या मनात आहे. लवकरच मॉल्समधल्या या प्रचंड दुकानाच्या जागी दुसरं काहीतरी उभं राहिल.\n~ \"काळमहिमा\" अगाध असतो हीच या विज्ञानयुगाची महती, जी सर्वानीच (हताशपणे का होईना पण...) स्वीकारली पाहिजे असेच 'बॉर्डर्स' ची कथा सांगते. शंभर वर्षाची परंपरा असलेला कोल्हापुरातील व्ही.शांताराम यांचा 'शालिनी सिनेटोन' जमीनदोस्त होत असताना पाहणारे ऐंशी वयाचे करवीरकर रडतानाचे फोटो स्थानिक वर्तमानपत्रात आले होते. आता 'मराठी चित्रपट व्यवसायाचा मूक साक्षीदार' जाऊन त्याच जागेवर बिल्डर लॉबीने उभे केलेले कॉम्प्लेक्स पाहणे क्रमप्राप्त झाले आहे.\nकागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का\n~ अजून तरी तसे वाटत् नाही. निदान भारतात याची शक्यता खूप धूसर आहे.\nबुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का\n~ नक्कीच. ते ठिकाण केवळ खरेदीचे नसून संस्कृतीकेन्द्र म्हणून जपणे फार गरजेचे आहे असे वाटते.\nचिंतातुर जंतू [26 Sep 2011 रोजी 09:44 वा.]\n'मास मार्केट' पेपरबॅक पुस्तकं कदाचित हळूहळू नामशेष होतील, पण विशिष्ट कलात्मक जाणीवेनं प्रकाशित केलेली पुस्तकं तगून राहतील असं वाटतं. उदाहरणार्थ, कॅलिफोर्नियातल्या काही पुस्तकप्रकाशकांविषयीचं The Art of the Book in California: Five Contemporary Presses हे प्रदर्शन नुकतंच स्टॅनफर्डमध्ये होऊन गेलं. त्याबरोबर Illustrated Title Pages: 1500 – 1900 या नावाचं काही सुप्रसिद्ध चित्रकारांनी घडवलेल्या मुखपृष्ठांचंही प्रदर्शन होतं. ही पुस्तकं दिसायला सुंदर होतीच, पण हाताळायचा ऐंद्रिय अनुभव आवश्यक का आहे हे पटवून देत होती. मराठीतदेखील प्रास प्रकाशन (अशोक शहाणे), मुद्रा (सुजित पटवर्धन) यांनी मोजकीच पण फार सुरेख पुस्तकं काढण्याचा पायंडा पाडला आणि चालू ठेवला आहे. ज्याप्रमाणे कृत्रिम धाग्यांच्या झुळझुळीत आणि स्वस्त साड्या उपलब्ध होऊ लागल्या तरीही पारंपरिक हातमागाच्या साड्या अद्यापही विकल्या जातात आणि सणासुदीला लग्नकार्यांना हौशीनं नेसल्या जातात, तसं कदाचित हे असेल.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nप्रमोद सहस्रबुद्धे [26 Sep 2011 रोजी 17:02 वा.]\nचर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद वाचले दोन्ही आवडले. बॉर्डर्स बद्दल वाचून धक्का बसला.\nकागदी पुस्तकांच्या येत असणार्‍या अंतकाळाने हे घडले का, बॉर्डर्स विरुद्ध ऍमेजॉन बिजिनेस प्लान मुळे हे घडले हे याचा उलगडा फारसा झाला नाही. प्रकाशकांकडील माहिती मिळाली असती तर (कागदी आणि विनाकागदी पुस्तकांच्या ग्रोथरेट बद्दल) या विषयी मत मांडता आले असते.\nकाही कागदी पुस्तके अती मोठी असतात, इकडे तिकडे वागवता येत नाही, हातात उचलून वाचता येत नाही (टेकवून वाचावी लागतात.) अशा वेळी इ-पुस्तकांकडे वळावेसे वाटते. पण असे नसल्यास कागदी पुस्तके मला अजून तरी आवडतात. म्हणजे कुठेही वाटेल तशी धरता येतात आणि तुटल्या फुटल्याची फारशी काळजी नसते. मला जरी आवडत नसले तरी पाने दुमडून ठेवणे, पानांवर ग्राफिटी करणे, राग आला की जाळणे इत्यादींसारख्या क्रियांना कागदी पुस्तकांशिवाय पर्याय नसावा. (किंडल मी अजून बघितलेले नाही) याशिवाय कोणाला तरी देणे आणि परत न मिळणे (वा याउलट) या क्रिया इ-पुस्तकात होणे कदाचित कठीण असावे. (हल्ली काही नेम नाही. असे पण करता येत असेल.)\nमला जरी आवडत नसले तरी पाने दुमडून ठेवणे, पानांवर ग्राफिटी करणे, राग आला की जाळणे इत्यादींसारख्या क्रियांना कागदी पुस्तकांशिवाय पर्याय नसावा. (किंडल मी अजून बघितलेले नाही) याशिवाय कोणाला तरी देणे आणि परत न मिळणे (वा याउलट) या क्रिया इ-पुस्तकात होणे कदाचित कठीण असावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/1857", "date_download": "2018-08-21T14:31:56Z", "digest": "sha1:YHZNI6A4Z4ZE742FGTWVC3IN4OOLQ5HZ", "length": 2503, "nlines": 32, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड (Marathi)\nएपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच \"माध्यमांतर\" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/valentines-day-2018-relationship-love-will-be-stronger-today-preparations-city-kolhapur-welfare/", "date_download": "2018-08-21T14:39:26Z", "digest": "sha1:TYZWBBQADU6HU63IYKIYATXLU52KT7CU", "length": 33980, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Valentine'S Day 2018: Relationship To Love Will Be Stronger Today; Preparations For The City In Kolhapur; Welfare Of Social Work | Valentine Day 2018 :प्रेमाचे नाते होणार अधिक दृढ, कोल्हापुरात जय्यत तयारी; सामाजिक कार्याची झालर | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nनागपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान, दोन नद्यांना पूर\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nValentine Day 2018 :प्रेमाचे नाते होणार अधिक दृढ, कोल्हापुरात जय्यत तयारी; सामाजिक कार्याची झालर\nप्रेमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ होय. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील यांचे नाते अधिक दृढ करणारा.. मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेमाच्या दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. काही युवकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सामाजिक कार्याची झालर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.\nठळक मुद्देप्रेमाचे नाते आज होणार अधिक दृढकोल्हापुरात जय्यत तयारी सामाजिक कार्याची झालर\nकोल्हापूर : प्रेमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ होय. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील यांचे नाते अधिक दृढ करणारा.. मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेमाच्या दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. काही युवकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सामाजिक कार्याची झालर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.\nपाश्चिमात्य संस्कृतीतील सण म्हणून ओळखला जाणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ आता भारतीय संस्कृतीत अन्य सणांप्रमाणे या दिवसाचीही जय्यत तयारी केली जाते. तरुणाईत फुलणारे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून या दिवसाचे औत्सुक्य अधिक आहे.\nइतकेच नव्हे तर पती-पत्नी, भाऊ-बहीण या कौटुंबिक नात्यांचे रंग अधिक गहिरे करणारा दिवस म्हणूनही या ‘व्हॅलेंटाईन डे’ने घराघरांत आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच अवघ्या काही तासावर आलेल्या या गुलाबी दिवसाची लगबग सर्व महाविद्यालय, प्रमुख बाजारपेठांमध्ये दिसून येते आहे.\nशहरातील भेटवस्तूंच्या दुकानातील अनेकविध प्रकारातील वस्तूंनी ग्राहकांचे मन आकर्षून घेतले आहे. मराठीसह इंग्रजीत लिहिलेले प्रेमाचे शब्द असलेले आकर्षक संगीत वाजणारे ग्रिटींग, वेगवेगळ््या आकारातले टेडी बेअर, परफ्युम्सचे कॉम्बी पॅक अशा अनेकविध वस्तू बाजारात आल्या आहेत. व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला या वस्तूंची खरेदी व गुलाबाचे फुल खरेदी करण्यासाठी युवक-युवतींची गर्दी झाली होती.\nप्रेमाचा संदेश देणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सामाजिक कार्याची झालर देत. आवडत्या व्यक्तींवर प्रेम कराच, पण रक्ताची नाती जोडा, असा संदेश युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काही ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यासह अन्याथ आश्रम, वृध्दाश्रम यांच्या सोबत हा दिवस साजरा करण्याचे काही युवा ग्रुपच्यावतीने नियोजन केले आहे.\nप्रेमाच्या दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी युवक - युवती नवीन कपडे खरेदी करण्याचा क्रेझ सध्या वाढत आहे. ग्राहकांना आकर्षत करण्यासाठी अनेक कपडे विक्रेत्यांनी विशेष व्हेलेंटाईन डे सेलचे नियोजन केले आहे. तसेच अनेक हॉटेलमध्ये पार्टीसह विशेष मेनू तयार करण्यात आला आहे.\nयुवा आॅर्गनायझेशन व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी राजारामपुरी पहिली गल्ली उद्यान येथे बुधवारी सकाळी ८ ते सांयकाळी ७ पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. गेली अकरा वर्षापासून हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येते.\nयावर्षी ५०० पेक्षाजास्त रक्ताचे संकलन करणेचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन युवा आॅर्गनायझेशन मंदार तपकिरे, सोनल शिर्के, विक्रम आंबले, अनिकेत कोरगांवकर, मुकुल शहा, सत्यजित जाधव, अवधूत भोसले यांनी केले आहे.\nValentine Day 2018kolhapurव्हॅलेंटाईन डेकोल्हापूर\nकोल्हापूर : रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ करा, शिवसेनेची मूक निदर्शने\nकोल्हापूर : महिला कैद्यांना ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी शासन स्तरावर प्रयत्न\nवटपौर्णिमा, बेंदराची घराघरांत लगबग, रंगवलेल्या बैलजोड्यांना मागणी\nकोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, पंचगंगेच्या पातळीत वाढ, कोदे, कासारी धरणक्षेत्रात अतिवृष्टी\nकोल्हापूर : चांदोली प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nकोल्हापूर : स्वच्छता राखा, ‘कोरडा’ दिवस पाळा, ‘डेंग्यू’ला रोखण्याचे सोपे उपाय\nअवीट हिंदी, मराठी गीतांनी अपर्णा मयेकर यांनी रंगवली सुरेल मैफल\nकोल्हापूर : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलासह वडिलावर गुन्हा दाखल\nसांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का, पावणे तीन महिने एक सारखा पाऊस\nकेरळला दोन ट्रक भरुन अंडरवेअर पाठविणार : धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शेतकरी संघ निवडणुकीसाठी २५ हजारांचे शेअर्स लागणार\nकोल्हापूर : दसरा चौकात शहीद कौस्तुभ राणे यांच्या अस्थिकलशाचे पूजन\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nविद्यापीठात ‘जीएसटी’ भरण्यावरून प्रवेशाचा गोंधळ; तीन लाख विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती रखडली\nमराठवाड्यात नदी जोड प्रकल्प मार्गी लागणार; सहा अधिकाऱ्यांचा अभ्यास गट स्थापन\nनागपुरात ‘ट्रिपल सीट’ जीवाहून प्यारी\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nमाणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/literature-child-highlight-introduction-about-family-minoos-manogat/", "date_download": "2018-08-21T14:39:30Z", "digest": "sha1:AFQMPYIXL4HFROT7Y25SF57FRHQWWKQM", "length": 30646, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Literature On Child; Highlight & Introduction About Family From 'Minoo'S Manogat' | चिमुरड्यांचे संवादकाव्य पुस्तकरुपातच; ‘मिनूचे मनोगत’मधून कुटुंबाची ओळख | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nनागपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान, दोन नद्यांना पूर\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nचिमुरड्यांचे संवादकाव्य पुस्तकरुपातच; ‘मिनूचे मनोगत’मधून कुटुंबाची ओळख\n‘मिनूचे मनोगत’ मधून आज दुर्मीळ होत असलेले भावंडांचे नातेसंबंध आणि कुटुंबाची करुन दिलेली ओळख अशी संकल्पना रंगवण्यात आली आहे.\nठळक मुद्देविविध प्रकारचे साहित्य चिमुरड्यांसाठी करुन दिले उपलब्धमुलांना वाचनाची गोडी लागेल : संगीता बर्वे\nपुणे : ‘पहिल्यांदाच सांगते स्पष्ट, चिनूबद्दल लिहिताना मी खूप घेतलेत कष्ट, पण हे गद्य की पद्य काही समजत नाहीये बाई काही समजत नाहीये बाई लिहिलंय चांगलं, असं म्हणाली आई’ अशा शब्दांत आपलं म्हणणं मांडणारी मिनू प्रत्येकाला आपल्याच घरातली चिमुरडी आहे, असं प्रत्येकालाच वाटेल. लहान मुलांचे भावविश्व त्यांच्या संवादातून व्यक्त होत असते. चिमुरड्यांचे हेच संवादविश्व पुस्तकाच्या रुपाने वाचकांच्या भेटीला आले आहे. ‘मिनूचे मनोगत’ मधून आज दुर्मीळ होत असलेले भावंडांचे नातेसंबंध आणि कुटुंबाची करुन दिलेली ओळख अशी संकल्पना रंगवण्यात आली आहे.\nसध्याच्या काळात बालसाहित्यामध्ये खूप कमी लिखाण होत आहे, असे म्हटले जाते. मात्र, ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांनी या समजाला छेद देत विविध प्रकारचे साहित्य चिमुरड्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. पियूची वही, नलदमयंती आणि इतर कथा यानंतर त्यांनी ‘मिनूचे मनोगत’ या पुस्तकातून लहान मुलांसाठी संवादकाव्य हा नवा प्रकार हाताळला आहे.\nसंवादकाव्य गमभन प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. या नव्या काव्यप्रकारामुळे मुलांना वाचनाची गोडी लागेल आणि त्यांच्याच भावना त्यांच्याच शब्दात मांडल्याने त्या आपल्याशा वाटतील. मुलांना वाचनातील, साहित्यातील अभिरुची वृध्दींगत करायची असेल तर विविध साहित्यप्रकारातून त्यांचे भावविश्व रेखाटायला हवे, अशी गरज संगीता बर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.\nएक छोटी मुलगी संवादकाव्याच्या रुपाने तिच्या छोटया बहिणीबद्दल लाडिक गोड तक्रारी सांगते आणि त्याचबरोबर कुटुंबाची ओळख करुन देते. ‘स्वल्पविराम, अर्धविराम, अवतरणचिन्ह, उदगारचिन्ह, कुठे नि काय द्यायचं सगळं काढलं शोधून, आईशपथ खूप अभ्यास करुन’ अशा शब्दांत चिमुरडीने मांडलेली कैैफियत असून, दीपक संकपाळ यांनी पुस्तकातील चित्रे रेखाटली आहेत. सोशल मीडिया, तसेच शाळांच्या माध्यमातून हे पुस्तक घरोघरी पोचवले जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.\nबहिणाबाई : एक संपन्न व्यक्तिमत्त्व\nबालपणी गोदातार्इंमुळे साहित्याची गोडी\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nविद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार : नितीन करमळकर\nनव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार\nधर्मादाय रुग्णालयांनी केली बारा हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी\nयेरवडा कारागृह देतंय कैद्यांच्या हाताला काम\nमहिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्यास अटक\nसनातनवरील बंदीच्या मागणीचा निषेध करण्यासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा माेर्चा\nराज्य सरकारकडून दहा तीर्थक्षेत्रांना ‘ब ’दर्जा जाहीर\nअवसायानातील बँकांची मालमत्ता विक्री होणार सुकर\nसत्ताधा-यांना आपल्या शब्दाचा विसर : सुप्रिया सुळे\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/kolkata-knight-riders-vs-rising-pune-supergiant-259767.html", "date_download": "2018-08-21T14:42:15Z", "digest": "sha1:MEVIXIYFQUAYZVACDHOCHKQMWVMBNU2U", "length": 12396, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राहुल त्रिपाठीची झुंजार खेळी, पुण्याचा कोलकातावर 4 विकेट्सने विजय", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nराहुल त्रिपाठीची झुंजार खेळी, पुण्याचा कोलकातावर 4 विकेट्सने विजय\nराहुल त्रिपाठीने तुफान फटकेबाजी करत 51 बाॅल्समध्ये 93 रन्स ठोकले\n03 मे : राहुल त्रिपाठीच्या शानदार खेळीच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंटने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 विकेटने पराभव केलाय. मात्र, राहुल त्रिपाठीची सेंच्युरी मात्र हुकली.\nराहुल त्रिपाठीने तुफान फटकेबाजी करत 51 बाॅल्समध्ये 93 रन्स ठोकले. राहुलने 9 चौकार आणि 7 सिक्स लगावत धडाकेबाज इनिंग पेश केली. मात्र 18.4 व्या ओव्हरमध्ये स्टोक्सच्या बाॅलवर राहुल आऊट झाला. अवघ्या 7 रन्सने त्याची सेंच्युरी हुकली.\nतर अजिंक्य रहाणे 11 रन्स करून आऊट झाला. कॅप्टन स्टीव स्मिथही 9 रन्सवर आऊट झाला. मनोज तिवारी 8 रनवर आऊट झाला. कोलकाताने पहिली बॅटिंग करत 156 रन्सचं टार्गेट दिलं होतं. पुण्याच्या भेदक माऱ्यापुढे कोलकाताची टाॅप आॅर्डर कोसळली. 156 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पुणे टीमने अखेरच्या ओव्हरमध्ये 5 विकेट राखून विजय मिळवला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: iplकोलकाता नाइट रायडर्सरायझिंग पुणे सुपरजायंट\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nAsian Games 2018 : १६ वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्णपदक, अभिषेक वर्माला कांस्यपदक\nPHOTOS : विराटचे शतक अनुष्काला फ्लाईंग किस \nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-08-21T13:40:08Z", "digest": "sha1:L5G5AHEMOGOWAOPAZOS57DERNHACFGHD", "length": 6842, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इजिप्त फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nइजिप्त फुटबॉल संघ (अरबी: منتخب مصر لكرة القدم; फिफा संकेत: EGY) हा उत्तर आफ्रिकामधील इजिप्त देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला इजिप्त सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ३६व्या स्थानावर आहे. आजवर इजिप्त १९३४ व १९९० फिफा विश्वचषक तसेच १९९९ व २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे. इजिप्तने आजवर आफ्रिकन देशांचा चषक सर्वाधिक ७ वेळा जिंकला आहे.\nआफ्रिकेमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (सी.ए.एफ.)\nअल्जीरिया • इजिप्त • लीबिया • मोरोक्को • ट्युनिसिया\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • कोत द'ईवोआर • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nबुरुंडी • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • रवांडा • सोमालिया • दक्षिण सुदान • सुदान • टांझानिया • युगांडा\nकामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे व प्रिन्सिप\nअँगोला • बोत्स्वाना • कोमोरोस • लेसोथो • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • नामिबिया • सेशेल्स • दक्षिण आफ्रिका • स्वाझीलँड • झांबिया • झिम्बाब्वे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी २०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/khandesh/jalgaon/", "date_download": "2018-08-21T13:48:39Z", "digest": "sha1:YME3BAMOBPCBKJG7XSXXWG5XAXUCFER4", "length": 16351, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Jalgaon News | Various News from Jalgaon | Janshakti.com", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\n21 Aug, 2018\tखान्देश, ठळक बातम्या, भुसावळ 0\nतहसीदार विजयकुमार ढगे यांनी केली पाहणी रावेर : मध्य प्रदेश्यत मुसळधार पावसाने सुकीनदी व तापी नदिला मोठा पुर आला असुन दोन्ही नदीकाठच्या गावांना महसूल प्रशासना कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे पेटलेला पाणी प्रश्न वरुनराजाने विझवलेला आहे. Share on: WhatsApp\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n21 Aug, 2018\tखान्देश, भुसावळ 0\nभुसावळ- सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या वरणगावातील दहा उपद्रवींना 22 ते 24 दरम्यान सण-उत्सवाचे औचित्य पाहून शहर बंदी करण्यात आली आहे. भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी त्या संदर्भातील आदेश पारीत केले आहेत. संतोष सोपान पाटील, जितेंद्र काशिनाथ काळे, जितेंद्र दशरथ मराठे, गणेश उर्फ संदीप आत्माराम धनगर, निलेश एकनाथ काळे, सोनू …\nधुळ्यात दगडफेकप्रकरणी 9 जणांवर गुन्हा\n21 Aug, 2018\tखान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या 0\n जुने धुळ्यातील भोई गल्ली परिसरात असलेल्या काझी मशीद जवळ गोंधळ घालणार्‍या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य 6 जणांवर दगडफेकीसह वाहनाचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, काल दुपारी दीडच्या सुमारास भोई गल्ली काझी मशीदपासून कानबाई विसर्जनाची मिरवणूक जात असतांना विजय जाधव, लड्ड्या …\nधुळ्यात घरफोडी; श्‍वास पथकही घटनास्थळी दाखल\n21 Aug, 2018\tखान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या, धुळे 0\n पुणे येथील दुकानाच्या शुभारंभासाठी घर मालक बाहेर गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी कुमानगरात धाडसी घरफोडी केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाय ठसे तज्ञांसह श्‍वास पथकही घटनास्थळी दाखल झाले. श्‍वानाने काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग काढला. मात्र हमरस्त्यावर येवून श्‍वानही घोटाळले. त्यामुळे तेथून चोरट्यांनी …\nचाळीसगाव शहर पोलीसात शांतता कमेटीची बैठक\n21 Aug, 2018\tखान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या, सामाजिक 0\nबकरी ईद व आगामी सणांच्या पार्श्‍वभूमीवर होते आयोजन चाळीसगाव मुस्लीम बांधवांची बकरी ईद तसेच आगामी गणपती, दहीहंडी, दुर्गा देवी उत्सव आदी सणांच्या पार्श्‍वभूमीवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक रामेश्‍वर गाडे पाटील होते …\nविजवितरणचा अनागोंदी कारभार; रोहीत्र खुल्यावर\n21 Aug, 2018\tखान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या 0\n शहरातील स्टेशन रोड वरील आस्था मेडीकल समोर विज वितरण कंपनीचे रोहित्र (डिपी)चे फाळके उघडे असल्याने रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनाचे संतुलन बिघडल्यास तेथे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी असे शहरात अनेक ठिकाणी रोहित्रांचे फाळके उघडे असलेल्या ना फाळके बंद करून कुलूप लावण्याचे आदेश …\nसमाज घटकांच्या सुप्त गुण वाढीस घालणार्‍या कार्यक्रमांची गरज\n21 Aug, 2018\tखान्देश, जळगाव, ठळक बातम्या 0\nअ‍ॅड.प्रकाश साळशिंगीकर यांचे प्रतिपादन चोपडा – आपल्या नेवेवाणी समाजात खूप मोठे टॅलेंट आहे. विविध क्षेत्रात समाज बांधव चमकतात. परंतु त्यांचातील सुप्त गुणांना वाव गावोगावी होणार्‍या या सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळतो. त्यासोबत गुणवंतांचा सत्कार नानाश्री प्रतिष्ठानने करुन चोपड्यातील प्रगतीला हातभार लावला आहे. समाज घटकांच्या सर्वागीण प्रगतीसाठी या स्वरूपाचे समारंभ सर्वत्र करण्याची गरज …\nधुळ्यात जीर्ण इमारत कोसळली; सुदैवाने जिवीतहानी टळली\n21 Aug, 2018\tखान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या 0\n दोन दिवसापासून सूरू असलेल्या संततधार पावसामुळे आग्रारोडवरील कराचीवाला खुंट परिसरातील सुमारे सव्वाशे वर्ष जुनी जीर्ण इमारत मंगळवारी सकाळी आठ वाजता अचानक कोसळली. या इमारतीत कुणीही राहत नसल्याने जिवीतहानी टळली असली तरी मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर आग्रारोडवरील वाहतूक सकाळी बंद करण्यात आली होती. शहरातील आग्रारोडवरील कराचीवाला खुंट …\nवायल्याच्या माजी सरपंचांचा विद्युत शॉकने मृत्यू\n21 Aug, 2018\tखान्देश, भुसावळ 0\nमुक्ताईनगर- तालुक्यातील वायला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शेतकरी पुंडलिक देवराम कोळी (44) यांचा शेतात विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. कोळी हे गट नंबर 24 मधील शेतात विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी गेले असता शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. मुक्ताईनगर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची …\nदिवाळीपूर्वी भुसावळात होणार लखलखाट\n21 Aug, 2018\tखान्देश, भुसावळ 0\nनगराध्यक्ष रमण भोळे : वीज खांबावर लागणार एलईडी दिवे भुसावळ- राज्य सरकारच्या ऊर्जा संवर्धन धोरणातंर्गत केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या ईईएसएल म्हणजेच एनर्जी इफिशियन्सी कंपनी सोबत पालिकेने पथदिव्यांसाठी तब्बल सात वर्षांचा करार केला असून दिवाळीपूर्वी शहरातील वीज खांबावर एलईडी दिवे लागून लखलखाट होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2018-08-21T13:39:40Z", "digest": "sha1:EE3OQ252K5J6ISYSO5SNSEQP4FUZ7OGE", "length": 3220, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिदेल रामोसला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nफिदेल रामोसला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख फिदेल रामोस या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमे ११ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९९२ ‎ (← दुवे | संपादन)\nकोराझोन एक्विनो ‎ (← दुवे | संपादन)\nजोसेफ एस्ट्राडा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/28", "date_download": "2018-08-21T13:54:58Z", "digest": "sha1:DZH4TV6ONSAR7GLQ7ABB4VV2W7UYY6D4", "length": 8803, "nlines": 168, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गीतसंगीत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\"जय जय सुरवरपुजित\" विषयी\nअजय अतुल यांच्या एका गीत संग्रहामध्ये हे गाणे ऐकले..\nअतिशय सुंदर लय आणि शब्द अगदी भारून टाकतात..\nपरंतु प्रयत्न करून ही याचे बोल कुठे मिळाले नाहीत. कुठलीही माहिती देखील नाही.. अजय अतुल यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी देखील याचे रचनाकार माहित नाहीत असे सांगितल्याचे आठवतेय..\nतसा youtube वर एक audio सापडला..\nमग बोल कसे-बसे लिहिले आहेत..\nजाणकारांनी कृपया दुरुस्त्या सुचवाव्यात तसेच अर्थदेखील सांगू शकलात तर उत्तमच..\nजय जय सुरवरपुजित जित दानव कलभ \nआस्वरवरलम्बोदर दर हर हर कलभ ॥\nनवमी श्री भगवंतम् गणपती मति वरदम् \nमला काही गीतांचा पद्यानुवाद करायचा आहे. पद्यानुवाद करताना मराठीत परदेशी फारशी, अर्बी, इंग्लीश शब्द वापरावे का संस्कृतप्रचुर मराठीचा वापर करावा आंतरजालावर काही उदाहरणे मिळाली तर सांगा, रिफर करायची आहेत.\nग्रेस गेले, ग्रेस गेली...\nमाझी आणि ग्रेसची ओळख झाली महाश्वेता मालिकेच्या \"भय इथले संपत नाही...\". त्यावेळी मला या कवितेतल्या बर्‍याच ओळी समजायच्या नाही. त्यानंतर जेंव्हा मला पं.\nकोंबडी पळाली आणि चिकनी चमेली - चांगल्या गाण्यांचे असे विडंबन योग्य का अयोग्य\nसध्या नवीन वर्षाच्या स्वागतात सगळे नवीन नवीन येणारी गाणी एन्जॉय करताहेत. मग ते कोलावर डी असो कि चिकनी चमेली असो.\nतामिळ अभिनेता धनुष याचे ‘कोलावरी डी’ हे गीत सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालते आहे. रजनिकांची मुलगी निर्मिती करत असलेल्या आगामी 3 या चित्रपटासाठी हे गीत तयार करण्यात आले आहे.\nजगजीत सिंग यांच्या गायनाबद्दलच्या माझ्या आठवणी\nलेखक: सुधीर काळे, जकार्ता\nपोलाद बनविण्यासारख्या नीरस कामात सारी व्यावसायिक हयात 'घालवलेला' इसम या नात्याने माझे कला क्षेत्राशी नाते तसे 'चुलत'सुद्धा नाहीं. संगीताच्या/काव्याच्या जगात मी एक नाचीज माणूसच. माझे संगीताशी नाते आहे ते केवळ एक हौशी श्रोता म्हणूनच. पण मी जगजीत सिंग यांच्याच्या गायनाचा एक प्रचंड चहाता आहे.\nआत्ताच \"हमे तो लूट लिया मिलके हुस्नवालोंने\" हे http://www.youtube.com/watchv=wWN5GVOS1JY इथे पूर्ण ऐकलं.\nई-स्निप्स् ला काय आजार आहे\nराष्ट्रगीत - नवा प्रयत्न\nमराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही\nमी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल चालवत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%BE_(%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-08-21T13:40:37Z", "digest": "sha1:VHDBIYXNKY356AWF4WUEWPESSMMD7SAC", "length": 7229, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आईना (हिंदी चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nआईना हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. जॅकी श्रॉफ, जुही चावला व अमृता सिंग ह्यांच्या आघाडीच्या भूमिका असलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला.\nसर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री: अमृता सिंग\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील आईना (हिंदी चित्रपट) चे पान (इंग्लिश मजकूर)\nदाग (१९७३) • कभी कभी (१९७६) • काला पत्थर (१९७९) • सिलसिला (१९८१) • मशाल (१९८४) • फासले (१९८५) • विजय (१९८८) • चांदनी (१९८९) • लम्हे (१९९१) • डर (१९९३) • दिल तो पागल है (१९९७) • वीर-झारा (२००४) • जब तक है जान (२०१२)\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995) • मोहब्बतें (२०००) • रब ने बना दी जोडी (२००८)\nमेरे यार की शादी है (२००२) • धूम (२००४) • धूम २ (२००६)\n (२००२) • हम तुम (२००४) • फना (२००६) • थोडा प्यार थोडा मॅजिक (२००८)\nसाथिया (२००२) • बंटी और बबली (२००५) • झूम बराबर झूम (२००७)\nसलाम नमस्ते (२००५) • ता रा रम पम (२००७) • बचना ऐ हसीनो (२००८)\nबँड बाजा बारात (२०१०) • लेडीज vs रिक्की बहल (२०११) • शुद्ध देसी रोमान्स (२०१३)\nरोडसाइड रोमियो (२००८) • प्यार इम्पॉसिबल\n इंडिया (२००७) • रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर (२००९)\nकाबुल एक्सप्रेस (२००६) •न्यू यॉर्क (२००९) • एक था टायगर (२०१२)\n इंडिया (२००७) •रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर (२००९)\nदुसरा आदमी (१९७७) • नूरी (१९७९) • नाखुदा (१९८१) • सवाल (१९८२) • आईना (१९९३) • ये दिल्लगी (१९९४) • नील 'एन' निक्की (२००५) मेरे ब्रदर की दुल्हन (२०११) • लागा चुनरी में दाग (२००७) • आजा नच ले (२००७) • टशन (२००८) • दिल बोले हडिप्पा\nइ.स. १९९३ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९९३ मधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-shirkhurma-banaras-shevaya-52196", "date_download": "2018-08-21T14:51:21Z", "digest": "sha1:72HSEUT4LG5PZRYN2YKLCONFTOQK3MGE", "length": 12952, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news shirkhurma & banaras shevaya केशरमिश्रित शिरखुर्मा आणि बनारसच्या शेवया | eSakal", "raw_content": "\nकेशरमिश्रित शिरखुर्मा आणि बनारसच्या शेवया\nमंगळवार, 13 जून 2017\nपुणे - काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, मनुके, आक्रोड, खारीक, (मगज बी) कलिंगडाचे बी, खसखस, सुकलेले अंजीर, दूध आणि शेवया यांच्या सोबतीला नेपाळ आणि काश्‍मीरचे केशरमिश्रित शिरखुर्मा करण्यासाठी मुस्लिम महिला तयारीला लागल्या आहेत. रमजान ईद २६ जूनला आहे. त्यामुळे हाताळायलाही पातळ आणि दूधातही सहज विरघळणाऱ्या शेवया मालेगाव, राजस्थान, बनारस येथून आल्या आहेत.\nपुणे - काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, मनुके, आक्रोड, खारीक, (मगज बी) कलिंगडाचे बी, खसखस, सुकलेले अंजीर, दूध आणि शेवया यांच्या सोबतीला नेपाळ आणि काश्‍मीरचे केशरमिश्रित शिरखुर्मा करण्यासाठी मुस्लिम महिला तयारीला लागल्या आहेत. रमजान ईद २६ जूनला आहे. त्यामुळे हाताळायलाही पातळ आणि दूधातही सहज विरघळणाऱ्या शेवया मालेगाव, राजस्थान, बनारस येथून आल्या आहेत.\nमे महिन्यातला लग्नसराईचा काळ आणि जून महिन्यात शाळांची तयारी करावी लागत असल्याने, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुकामेव्याची फारशी आवक झालेली नाही. कॅम्प भागातील शिवाजी मार्केट, मोमीनपुरा, कोंढवा येथील कौसरबाग येथे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे केसरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या शेवया आणि सुकामेव्याने बाजारपेठेतील स्टॉल्स सजले आहेत.\nरमजान महिन्यानिमित्त मुस्लिमधर्मीयांच्या घरोघरी सहेरी आणि इफ्तारसाठी विविध पदार्थांचे बेत रंगू लागले आहेत. विशेषतः सहेरीला रोट आणि इफ्तारला फळांचा आहार असतो. ईदला नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना घरी बोलावायचे आणि शिरखुर्मा करायचा. हा ठरलेला बेत असतो. बाजारात कस्टर्ड पावडर, विलायची, सुरतफेणीसोबतच इसेंन्सही आले आहेत. ईदसाठी आत्तापासून मुस्लिम नागरिक शिरखुर्म्याच्या तयारीला लागले आहेत. शिरखुर्म्यासाठी सुकामेव्याचे रेडिमेड बॉक्‍सही आले आहेत.\nविक्रेते अकबर खान म्हणाले,‘‘यंदा सुकामेव्याला उठाव कमी आहे. मात्र, ईद जशी जवळ येईल, तशी विक्री वाढेल. दरवर्षी सातारा येथून हातवळणीच्या शेवया येतात; परंतु यंदा आल्या नाहीत. त्यामुळे परराज्यातून आलेल्या शेवयांना नागरिक पसंती दर्शवू लागले आहेत. दालचा मसाला, बिर्याणी मसाल्यालाही चांगली मागणी आहे.’’\nआपण कर्तव्य करीत असतो. समोरचाही त्याच्या ऐपतीनं कर्तव्य निभावत असतो. मात्र, त्यात भावना होरपळतात. बॅंकेत होतो. कर्ज थकले की कर्जदारांवर केसेस...\nईदच्या पार्श्‍वभूमीवर बकरी खाताहेत भाव\nसोलापूर: मुस्लिम धर्मातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानी देण्याला महत्त्व असते....\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nश्रावणी सोमवारनिमित्त पांगरीजवळच्या नीलकंठेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी\nपांगरी - बार्शी बालाघाटाच्या पर्वत रांगांच्या पायथ्याशी मराठवाड्याच्या सरहद्दीलगत असलेल्या पांगरीपासून दोन कि. मी. अंतरावर असलेले श्री.क्षेत्र...\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/flood-ulhasnagar-2-walls-fallen-128921", "date_download": "2018-08-21T14:25:26Z", "digest": "sha1:6IIQVKNP2MGXYZFQMGYINSMBV35ANLTS", "length": 11312, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "flood in ulhasnagar 2 walls fallen उल्हासनगरात अनेक परिसर जलमय, दोन भिंती कोसळल्या | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगरात अनेक परिसर जलमय, दोन भिंती कोसळल्या\nशनिवार, 7 जुलै 2018\nउल्हासनगर : काल पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हासनगरातील वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून जुना पूल ओव्हरफ्लो झाला आहे.त्यामुळे चांदीबाई कॉलेजच्या कॅम्पस सह अनेक परिसर पाण्यात गेले असून दोन भिंती देखील कोसळल्या आहेत.\nउल्हासनगर : काल पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हासनगरातील वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून जुना पूल ओव्हरफ्लो झाला आहे.त्यामुळे चांदीबाई कॉलेजच्या कॅम्पस सह अनेक परिसर पाण्यात गेले असून दोन भिंती देखील कोसळल्या आहेत.\nसम्राट अशोक नगर,रेणुका सोसायटी,आशिर्वाद कॉलनी,करोतिया नगर,सिब्लॉक,मीनाताई ठाकरे नगर,वाघेला पाडा,बाळकृष्ण नगर,राजीव गांधी नगर,गुलशन नगर,टेलिफोन एक्सचेंज रोड,गोल मैदान हे परिसर पाण्यात गेले आहेत.नागरिकांना मांडी पर्यंतच्या पाण्यातून येण्याजाण्याची वेळ आली आहे. सेंच्युरी रेयॉनची आणि आनंदनगर पंप हाऊसच्या जवळील भिंत कोसळली आहे.या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी आयुक्त गणेश पाटील,मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर,मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी,नंदलाल समतानी,अजित गोवारी,भगवान कुमावत,मुख्य सुरक्षा अधिकारी बाळू नेटके आदींनी पाणी साचलेल्या परिसरांची पाहणी केली आहे.कोसळलेल्या भिंतींचा मलबा उचलण्यासाठी चार जेसीबी मशीन व आठ डंपर लावण्यात आले आहेत.\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/rowdy-monkey-has-caught-solapur-135866", "date_download": "2018-08-21T14:25:14Z", "digest": "sha1:AN63NSKUJ3WTQKM7MSPZNBOXBBVYULAR", "length": 12201, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "The rowdy monkey has caught in solapur उपद्रवी माकडाला केले जेरबंद; वन विभाग, प्राणी संग्रहालय अधिकाऱ्यांची कामगिरी | eSakal", "raw_content": "\nउपद्रवी माकडाला केले जेरबंद; वन विभाग, प्राणी संग्रहालय अधिकाऱ्यांची कामगिरी\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nडॉट गनचा वापर करून त्यास अचूक नेम लावून माकडाला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून पिंजऱ्यात कैद केले आहे.\nसोलापूर : कोटणीस नगर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या माकडास सोलापूर वन विभाग व महात्मा गांधी प्राणी संग्रलयातील अधिकाऱ्यांनी रविवारी जेरबंद केले. या माकडाने दहा पेक्षा जास्त लोकांना चावा घेऊन जखमी केल्याचे सांगण्यात आले.\nकोटणीस नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक उत्तर भारतीय माकड फिरत होते. आक्रमक स्वभावामुळे त्या माकडाने दहा पेक्षा जास्त नागरिकांवर हल्ला केला आहे. जखमींमध्ये वयोवृद्धांसह लहान मुलांचाही समावेश आहे. परिसरातील नागरिकांनी या संदर्भातील तक्रार वन विभागाकडे केली. वन विभागने महात्मा गांधी प्राणी संग्रलयातील अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांच्याशी संपर्क केला. रविवारी सकाळपासून त्या माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. डॉट गनचा वापर करून त्यास अचूक नेम लावून माकडाला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून पिंजऱ्यात कैद केले आहे. लवकरच त्या माकडास जंगलात सोडून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\nही कामगिरी वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव, महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nथोडासा पाऊस अन्‌ पुणे शहराची वाहतूक कोंडी...\nपुणे ः पुणे आणि वाहतूक कोंडी हे जणू आता समीकरणच झाले आहे. थोडासा पाऊस झाला तरी शहरात वाहतूक कोंडी होते. सकाळपासून सुरू असलेल्या संतथधार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2018-08-21T13:39:57Z", "digest": "sha1:6QKJ7VZQIBZ4RSIPPS2IMPF5276TIMZE", "length": 3569, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवाजीनगर बस स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या पुणे शहरात शिवाजीनगर येथे शिवाजीनगर रेल्वे स्थानकालगत दोन बस स्थानके आहेत.\n१) पुणे महानगर व लगतच्या परिसरात जाण्यासाठी : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे शिवाजीनगर बसस्थानक\n२) परगावी जाण्यासाठी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शिवाजीनगर एस.टी. बसस्थानक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०१७ रोजी १६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/farmers-strike-solapur-news-pandharpur-news-marathi-news-sakal-esakal-50097", "date_download": "2018-08-21T14:51:46Z", "digest": "sha1:QBKX6N7NUS5DD43YCR3T77HV5GJKCGD3", "length": 12944, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers strike solapur news pandharpur news marathi news sakal esakal संप मिटल्याने दूध संकलन, वाहतूक सुरू | eSakal", "raw_content": "\nसंप मिटल्याने दूध संकलन, वाहतूक सुरू\nरविवार, 4 जून 2017\nपंढरपूर : शेतकरी नेत्यांनी संप मागे घेतल्यानंतर आज सकाळी पंढरपूर तालुक्‍यातील अनेक गावांत दोन दिवसांपासून बंद असलेले दूध संकलन व वाहतूक सुरू झाली. दरम्यान, संपाबाबत शेतकरी नेत्यांमध्ये फूट पडल्यानंतर पुळूज, वाखरी भागातील शेतकऱ्यांनी संप कायम सुरू ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करत सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गादेगाव फाटा येथे टेंपो अडवून पपईची नासधूस केली.\nपंढरपूर : शेतकरी नेत्यांनी संप मागे घेतल्यानंतर आज सकाळी पंढरपूर तालुक्‍यातील अनेक गावांत दोन दिवसांपासून बंद असलेले दूध संकलन व वाहतूक सुरू झाली. दरम्यान, संपाबाबत शेतकरी नेत्यांमध्ये फूट पडल्यानंतर पुळूज, वाखरी भागातील शेतकऱ्यांनी संप कायम सुरू ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करत सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गादेगाव फाटा येथे टेंपो अडवून पपईची नासधूस केली.\nगेल्या दोन दिवसांपासून तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात संप पुकारला आहे. शहराकडे जाणारे दूध व भाजीपाला रोखल्याने बाजार ओस पडल्याचा दिसून आला. शुक्रवारी (ता. 2) येथील बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक थांबल्याने व्यवहार ठप्प झाले होते. संप मागे घेतल्याची माहिती विविध माध्यमांद्वारे समजल्यानंतर सकाळपासून तालुक्‍यातील सर्रास गावांमध्ये दूध संकलन व वाहतूक सुरू झाली. शासन जोपर्यंत दिलेल्या आश्‍वासनांची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर यांनी घेतला आहे. संप सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.\n'शेतकरी संपा'विषयी अधिक बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nबळिराजा शेतकरी संघटनेच्या या पवित्र्यानंतर पंढरपूर, माढा तालुक्‍यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी तिसऱ्या दिवशी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. वाखरी येथील शेतकऱ्यांनी गाव बंद ठेवून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. पुळूज येथील शेतकऱ्यांनी आजचा आठवडे बाजार रद्द करून गाव बंद ठेवले.\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\n'बोरामणी'च्या निधीचा होटगी रोड विमानतळासाठी वापर\nसोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/festivals/ganesh-festival/", "date_download": "2018-08-21T14:36:16Z", "digest": "sha1:6ZT7P2XEKX3IDUDC7UTYTLLXELRFEEFC", "length": 10676, "nlines": 257, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गणेशोत्सव - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकोकणाला जगण्याची नवी उर्जा देणारा गणेशोत्सव जवळ आला की सगळीकडे उत्साहाचे वारे वाहू लागतात. ३ ते ४ महिने आधीपासूनच मूर्तीकार गणेश मूर्तींची वेगवेगळी रूपे साकारण्यात मग्न होतात. भारताच्या कानाकोपऱ्यात नोकरी–व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेला कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी मात्र हमखास आपल्या मूळ गावाची वाट धरतो.\nरत्नागिरी जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांमधून घरोघरी लाडक्या गणेशाचे आगमन होते आणि सकाळ संध्याकाळ समूहाने, साग्रसंगीत टाळ मृदंगाच्या साथीने म्हंटल्या जाणाऱ्या आरत्यांचे सूर वाड्यांमधून ऐकू येऊ लागतात. लाडक्या बाप्पांसाठी आपापल्या परीने घराघरांतून सुंदर आरास केलेली असते. तिसऱ्या दिवशी होणारे गौरींचे आगमन हा महिलावर्गासाठी एक आनंदाचा क्षण असतो. अतिशय हौसेने गौरी-गणपतीसाठी नैवेद्य आणि गोडाधोडाचे जेवण तयार केले जाते. श्री गणेशाचे आवडते उकडीचे मोदक, पुरणपोळी अशी पारंपरिक पक्वान्ने बनवली जातात.\nदहाव्या दिवशी होणारे `गणेश विसर्जन` म्हणजे उत्साहाची व आनंदाची पर्वणी असते. वाडीतील घरांमधले गणपती गावातील एका विशिष्ट जागी एकत्र आणले जातात. ढोल, ताशांचा गजर दुपारपासूनच सुरू झालेला असतो. सर्व गणेशमूर्तींची सामूहिक आरती झाल्यावर आपापल्या बाप्पांची मूर्ती मोठ्या भक्तिभावाने डोक्यावर घेऊन गणेशभक्त विसर्जनासाठी सिद्ध होतात. वाडीतील आबालवृद्ध, महिलांची सायंकाळच्या सोनेरी उन्हात हिरव्याकंच भातशेतातून विविध वाद्यांच्या गजरात अनेकरंगी गुलालाची उधळण करत निघालेली विसर्जन मिरवणूक डोळ्यांचं पारणं फेडते.\nदहा दिवस हव्याहव्याशा वाटणाऱ्या या पाहुण्या गणेशाचा `गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या` असे म्हणत थोड्या जड अंतःकरणानेच निरोप घेतला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/reduction-petrol-diesel-prices-45469", "date_download": "2018-08-21T15:02:18Z", "digest": "sha1:MDDYRHWBWPA6CZ6DP5R6VFPT3BTIKHT6", "length": 11140, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reduction in Petrol, diesel prices पेट्रोल दोन रुपये 16 पैसे; डिझेल दोन रुपये 10 पैशांनी स्वस्त | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल दोन रुपये 16 पैसे; डिझेल दोन रुपये 10 पैशांनी स्वस्त\nमंगळवार, 16 मे 2017\nतेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री दरांत घट करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे देशभरात पेट्रोल दोन रुपये 16 पैसे; तर डिझेल दोन रुपये 10 पैशांनी स्वस्त झाले. नवे दर सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.\nनवी दिल्ली - तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री दरांत घट करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे देशभरात पेट्रोल दोन रुपये 16 पैसे; तर डिझेल दोन रुपये 10 पैशांनी स्वस्त झाले. नवे दर सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.\nस्थानिक करांनुसार प्रत्येक ठिकाणच्या दरांत बदल असेल, असे तेल कंपन्यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेलांच्या किमतीत घसरण होत असल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारल्याने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.\nपुण्यात पेट्रोल तीन रुपयांनी स्वस्त\nपुणे - पेट्रोल आणि डिझेल इंधनाच्या दरामध्ये कपात करण्यात आल्यामुळे शहरामध्ये पेट्रोल तीन रुपयांनी स्वस्त झाले. शहरामधील पेट्रोल आणि डिझेलचा अनुक्रमे दर 75 रुपये आणि 60 रुपये प्रतिलिटर असा राहील. मात्र शासनाने दिलेल्या \"डायनॅमिक प्रायझिंग'च्या सवलतीमुळे शहराच्या विविध भागांतील पंपांवरील दरामध्ये 50 पैशांची तफावत राहील, अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी दिली.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/security-forces-not-to-launch-operations-in-jammu-kashmir-during-the-holy-month-of-ramzan-290180.html", "date_download": "2018-08-21T14:44:26Z", "digest": "sha1:NBATULKMVE7VXYZZNFYSQDKCHWCK6EDM", "length": 13031, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रमजानच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई थांबवली", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nरमजानच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई थांबवली\nकुणाच्या मागणीवरून नाही तर शांतता प्रिय मुस्लिम धर्मीयांच्या भावनेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.\nजम्मू-काश्मीर, 16 मे : रमजान महिन्याच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात ऑपरेशन करू नका असे आदेश केंद्र सरकार गृह मंत्रालयाने सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत.\nमुस्लिमांना रमजानच्या पवित्र महिन्यात अहिंसक वातावरण मिळाले पाहिजे. निष्पाप लोकांचे प्राण वाचवा..शांती प्रिय मुस्लिमांच्या हक्कांचे संरक्षण करा असे गृह मंत्रालयने आदेशात म्हटलं आहे.\nमुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याच बोललं जातंय. पण सरकारने हा आरोप फेटाळुन लावला आहे.\nकुणाच्या मागणीवरून नाही तर शांतता प्रिय मुस्लिम धर्मीयांच्या भावनेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.\nलष्करी कॅम्पवर हल्ला झाला किंवा अतिरेक्यांनी आगळीक केली तर प्रतिउत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे वेगळ्या नजरेतून याकडे पाहू नये असं सरकारने स्पष्ट केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: jammu kashimirPDPramjanजम्मू काश्मीरदहशतवादीरमजान\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\nधक्कादायक- पत्नीचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये, तर तीन वर्षांच्या मुलीला खोक्यात डांबून मारले\nLive Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.youtube.com/watch?v=fGCbWxrcoRg", "date_download": "2018-08-21T14:45:10Z", "digest": "sha1:JIAFHQ67HEOFU6QEJWE3RFKFWWRM62E2", "length": 8924, "nlines": 151, "source_domain": "www.youtube.com", "title": "Avinash chavan murder accused arrested 260618 - YouTube", "raw_content": "\nलातूर: दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अविनाश चव्हाण हत्याकांडाने सबंध जिल्हा हादरला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या प्रकरणात पाच आरोपींना शिताफीने पकडून लातुरकर आणि चव्हाण कुटुंबियांना दिलासा दिला आहे. शिकवणी वर्गाच्या व्यवसायातील स्पर्धेतून हे कांड घडल्याचे समोर आले आहे. स्टेप बाय स्टेपमध्ये चालू असलेली फीमधील कट प्रॅक्टीस सर्वांची डोकेदुखी बनली होती. त्या रागातून-इर्षेतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.\nया प्रकरणातील प्रमुख सूत्रधार चंदनकुमार शर्मा असल्याचे पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी सांगितले. या खुनासाठी करण चंद्रपालसिंग याला २० लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यापैकी ८.५० लाख रुपये शरद घुमे याने दिले होते. या सबंध प्रकरणात महेशचंद्र घोगडे याने समन्वयाची भूमिका निभावली. खुनाआधी चार जूनपासून रेकी केली जात होती. खुनासाठी वापरण्यात आलेले पिस्टल बिहारहून आणण्यात आले होते. प्रत्यक्ष खुनावेळी अक्षय शेंडगे मोटारसायकल चालवत होता. पाठलाग करुन त्यांनी हा प्रकार केला. अविनाश चव्हाण फोन आला म्हणून गाडी थांबवून बोलत होते. त्याचाच गैरफायदा या आरोपींनी घेतला. गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र आणि दोन लाख ३३ हजार पोलिसांनी जप्त केले आहेत. या आधी अशोक पवार यांनी अभय साळुंके, मोटेगावकर, चौगुले आणि पप्पू धोत्रे याची नावे घेतली होती. आज अटक केल्यात यांच्यापैकी कुणाचाही समावेश नाही.\nस्पेशल रिपोर्ट : हत्याकांडाचा लातूर पॅटर्न, व्यावसायिक वादातून अविनाश चव्हाणांची हत्या - Duration: 5:59. ABP Majha 129,845 views\nमुंबई/लातूर : अविनाश चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी माझा सुरक्षारक्षक नाही, निलंगेकरांचा दावा - Duration: 5:28. ABP Majha 184,778 views\nमाझा विशेष : भाजपचे मंत्री निलंगेकरांची सलगी सुपारीबाजाशी कशी\nपूर्ण विडिओ पहा अविनाश चव्हाण यांचा खून घटना स्थळ - Duration: 2:54. Police Line 195,917 views\nअसाही एक लातूर पॅटर्न गुणवंत विद्यार्थ्यांना तब्बल एक कोटीचे बक्षीस - Duration: 1:42. Pratham Post 59,176 views\nलातूर | अविनाश चव्हाण हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक - Duration: 2:32. ZEE 24 TAAS 97,286 views\nअविनाश चव्हाण हत्याप्रकरण मास्टरमाईंड दुसराच नातेवाइकांनी वर्तवली श्यकता - Duration: 2:04. Pratham Post 131,647 views\nलातूर टूशन एरियाचा ढान्या वाघ मा अविनाश भय्या चव्हाण यांची एक आठवण - Duration: 3:57. Yogesh Ghogare 176,142 views\nअविनाश चव्हाण यांचा या गोष्टी चंदनकुमार याला खटकल्या - म्हणून संपवलं - Duration: 1:38. Real Indian News 57,069 views\nस्पेशल रिपोर्ट : लातूर : ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासचे संचालक अविनाश चव्हाणांची हत्या - Duration: 4:26. ABP Majha 112,724 views\nलातूर : लातूर पॅटर्नच्या नावे शहरात अपप्रवृती, आमदार अमित देशमुख यांचा आरोप - Duration: 13:40. ABP Majha 127,562 views\nस्पेशल रिपोर्ट : सनी लिओनी लातुरात आली, दोन गुन्ह्यांचं गिफ्ट देऊन गेली - Duration: 2:47. ABP Majha 1,702,419 views\nलातुरात 20 लाखांची सुपारी देऊन शिक्षकाची हत्या - Duration: 3:24. Marathi 7 26,003 views\nअविनाश चव्हाण हत्ये प्रकरणी लातूरात घडामोडी - Duration: 4:08. Pratham Post 37,918 views\nब्रेकफास्ट न्यूज : लातूर : क्लास संचालकावर गोळ्या झाडणारा निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक - Duration: 13:52. ABP Majha 78,859 views\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/mango-is-useful-for-memorry-289689.html", "date_download": "2018-08-21T14:44:46Z", "digest": "sha1:S26SMXDCL4SEW6ZTEQYWPX6BOEQW7X3Y", "length": 12070, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंब्याच्या सेवनानं वाढते स्मरणशक्ती!", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nआंब्याच्या सेवनानं वाढते स्मरणशक्ती\nआंब्याचा स्वाद तर सगळ्या फळांपेक्षा अव्वल असतोच. पण आंब्याचे उपयोगही खूप आहेत. आंब्यात खूप पोषक घटकही आहेत.\n10 मे : सध्या आंब्यांचा मोसम आहे. आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. आणि खरंच आहे हे. आंब्याचा स्वाद तर सगळ्या फळांपेक्षा अव्वल असतोच. पण आंब्याचे उपयोगही खूप आहेत. आंब्यात खूप पोषक घटकही आहेत. टाकू या एक नजर -\n1. आंब्यात ए व्हिटॅमिन भरपूर असतं. उन्हाळ्यात डोळ्यांसाठी ते एकदम उपयोगी असतं.\n2. आंब्यात अँटिआॅक्सिडंट खूप असतात. त्यामुळे कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो.\n3. आंबा खाल्ल्यानं थकावट दूर होते.\n4. यात सी व्हिटॅमिन भरपूर असतं. आंब्यानं त्वचा तजेलदार राहते.\n5. फायबर आणि कॅलरीज खूप असल्यानं आंबा खाल्ल्यानं पोटातलं इन्फेक्शन दूर होतं.\n6. आंब्यात ग्लुटामिन असतं. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते.\n7. आंब्यात शुगर भरपूर असते. त्यामुळे तो प्रमाणात खायला हवा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nगायीच्या दुधापेक्षा पौष्टिक आहे सोयाचे दुध, हे आहेत ७ फायदे\nPHOTOS: आयोडिनमुळे थायरॉइडचे हार्मोन्स राहतात नियंत्रित, जाणून घ्या याचे फायदे\n'या' 5 सवयींनी काही महिन्यातच व्हाल श्रीमंत \nआता एका रुपयात खरेदी करा डाळ आणि तांदूळ\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/67-million-trader-tricked-46872", "date_download": "2018-08-21T14:55:07Z", "digest": "sha1:WZBP6HK7AA7HSWI7D42YKU2QEJHAELDG", "length": 11602, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "67 million to the trader tricked व्यापाऱ्याला 67 लाखांनी फसविले | eSakal", "raw_content": "\nव्यापाऱ्याला 67 लाखांनी फसविले\nसोमवार, 22 मे 2017\nअमरावती - सोशल मीडियावरून स्वीकारण्यात आलेली फ्रेण्डरिक्‍वेस्ट अमरावतीच्या कैलास शिवप्रसाद तिवारी (वय 59 रा. विष्णूनगर, अमरावती) या कापड व्यापाऱ्यास महागात पडली. तोतयांनी त्यांची 66 लाख 99 हजार 400 रुपयांनी फसवणूक केली.\nअमरावती - सोशल मीडियावरून स्वीकारण्यात आलेली फ्रेण्डरिक्‍वेस्ट अमरावतीच्या कैलास शिवप्रसाद तिवारी (वय 59 रा. विष्णूनगर, अमरावती) या कापड व्यापाऱ्यास महागात पडली. तोतयांनी त्यांची 66 लाख 99 हजार 400 रुपयांनी फसवणूक केली.\nकाही दिवसांपूर्वी तिवारी यांची एका महिलेसोबत फेसबुकवर ओळख झाली. या महिलेने यूकेमधील फार्मास्युटिकल कंपनीला अकिकबरा हे हर्बल सीड्‌स पुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी सत्तरटक्के कमिशन व्यापाऱ्यास आणि तीस टक्के फायदा हा कंपनीला होणार, अशी बतावणी संपर्क साधणाऱ्या महिलेने केली होती. तिवारी यांनी महिलेने सुचविलेल्या एका एजन्सीसोबत संपर्क साधला. जो माल एजन्सी पाठविणार होती, त्याचे वेतन त्यांना महिलेने दिलेल्या आठ बॅंक खातेक्रमांकावर तिवारी यांनी भरले. अकिकबरा हर्बल सीड्‌सच्या नावाने तिवारी यांना पाठविलेला माल नेमका खरा वा खोटा हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. शिवाय पैसे खात्यात जमा झाल्यानंतर ही व्यक्तीही आता अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिवारी यांनी केलेल्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी डॉ. कॉसमॉस, उर्षा फर्डिनंड, अदिती शर्मा व अन्य एक अशा चौघांविरुद्ध शनिवारी (ता. 20) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यातील सर्वच आरोपी विदेशी असल्याचे सूत्रांनी सांगितले.\n\"हस्तकला प्रकारात महाराष्ट्राची \"वारली चित्रशैली\" अव्वल\nनांदुरा (बुलडाणा) : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्लीद्वारे 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद...\nअंकुश आवताडे यांची उत्पादक शुल्क अधिकारीपदी निवड\nआंधळगाव - आंधळगावचे सुपूत्र व वाशिमचे पुरवठा निरीक्षक अंकुश रामचंद्र आवताडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून...\nपुणे : राज्यातील अनेक भागात दडी मारलेल्या पावसाचे श्रावणाच्या सुरवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज (ता. 21) सकाळी 18 हजार...\n‘रेडीरेकनर’ने भाडे घेतल्यास २.८० कोटींनी उत्पन्न वाढणार\nलातूर - महापालिकेच्या बीओटीवरील गाळेधारकांना अत्यंत कमी दराने भाडे आकारले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. या गाळेधारकांना गेली चौदा वर्षे भाडेनिश्‍...\nपवना नदी घाट सुशोभिकरणाची मागणी\nजुनी सांगवी - जुनी सांगवी येथील पवना नदीकाठावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाचे नुतनिकरण व सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी येथील अहिल्यादेवी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/akola-vidarbha-news-government-unsuccess-farmer-agitation-54165", "date_download": "2018-08-21T14:50:17Z", "digest": "sha1:KCZUY3KLEMPGRGNTH67AEIANSMNVAK6F", "length": 11067, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "akola vidarbha news government unsuccess in farmer agitation शेतकऱ्यांचे आंदोलन सरकारचे अपयश - सुळे | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांचे आंदोलन सरकारचे अपयश - सुळे\nबुधवार, 21 जून 2017\nअकोला - महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा माणल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासते आहे, हे भाजप सरकारचे अपयश असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज व्यक्त केले.\nअकोला - महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा माणल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासते आहे, हे भाजप सरकारचे अपयश असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज व्यक्त केले.\nयेथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या की, आज समाजातील प्रत्येक घटकाला आंदोलन करावे लागत आहे. सराफा, डॉक्‍टर, वकील, औषधविक्रेर्त्यांना आंदोलन करावे लागले. आता शेतकरीही त्याच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला हे सरकारचे मोठे अपयश आहे.\nविरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, असे नेहमी सांगणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा देऊन कुंडली बघण्याचा व्यवसाय सुरू करावा. त्यांच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा असतील, असा टोलाही सुळे यांनी लगावला.\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nमाचणूर येथे श्रावण मासानिमित्त सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल\nब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/muktpeeth-artical-sanjit-shaha-54205", "date_download": "2018-08-21T14:53:13Z", "digest": "sha1:UYOUD2QDBLQTRER7IZ4CMIHGAH5TQYHK", "length": 19072, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "muktpeeth artical sanjit shaha ‘कर्फ्यू’वाल्या शहरातील ‘ट्रॅफिक जॅम’ | eSakal", "raw_content": "\n‘कर्फ्यू’वाल्या शहरातील ‘ट्रॅफिक जॅम’\nबुधवार, 21 जून 2017\nआपण सांगीवांगी ऐकतो किंवा दूरचित्रवाणीवर पाहतो, त्याहून कितीतरी वेगळी परिस्थिती श्रीनगरमध्ये आहे. सगळे काही आलबेल नाही; पण आपल्याला घाबरवले अधिक जात आहे हे निश्‍चित.\nआपण सांगीवांगी ऐकतो किंवा दूरचित्रवाणीवर पाहतो, त्याहून कितीतरी वेगळी परिस्थिती श्रीनगरमध्ये आहे. सगळे काही आलबेल नाही; पण आपल्याला घाबरवले अधिक जात आहे हे निश्‍चित.\nसरहद आणि जम्मू-काश्‍मीर सरकारच्या वतीने पुढच्या महिन्यात कारगिल मॅरेथॉन शर्यत आयोजित करत आहोत, त्याकरिता पूर्वतयारीसाठी नुकतेच काश्‍मीरला गेलो होतो. कारगिलला जायचे तर जवळचा मार्ग म्हणजे व्हाया श्रीनगर. काश्‍मीर आणि त्यातही श्रीनगर म्हटले, की सगळीकडे दगडफेक, गोळीबार, अतिरेक्‍यांचे हल्ले, लष्करी जवानांचे बलिदान, जाळपोळ, कर्फ्यू, अतिरेक्‍यांचे एन्काउंटर असेच चित्र मनात येते; पण मॅरेथॉनची पूर्वतयारी करायलाच हवी होती. मनात धाकधूक होतीच. दिल्लीला पोचलो. आता श्रीनगरला जाण्याकरिता विमानाची वाट पाहताना विमानात आपल्याशिवाय कुणी असेल का, तिथे सुखरूप उतरता येईल का, विमानतळावरूनच परत पाठवले तर काय करायचे... असे नाना प्रश्न मनामध्ये यायला लागले. पण, विमान पूर्ण भरलेले होते. ऐनवेळी येणाऱ्यांना चढ्या दराने तिकिटे घ्यावी लागली होती. बरे, सगळे प्रवासी काश्‍मिरी होते असेही नाही. उलट काश्‍मिरी अभावानेच होते. गुजराती, बंगाली, मराठी अशा विविध भाषा बोलणारे ते सगळे पर्यटकच होते मी कोड्यातही पडलो आणि किंचित आश्वस्तही झालो. एवढ्या संख्येने पर्यटक जात आहेत म्हणजे परिस्थिती तितकीशी वाईट नसावी बहुतेक...\nश्रीनगरला उतरल्यावर प्रथम आम्ही काश्‍मीरचे माजी पोलिस महानिरीक्षक जावेद मगदुमी यांच्या घरी गेलो. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काश्‍मीरमधली तणावपूर्ण परिस्थिती हाताळली होती. त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, ‘राजकीय पातळीवर हा प्रश्न योग्य तसा हाताळण्यात आपल्याला अपयश येते आहे, अन्यथा ७०-८० टक्के काश्‍मिरी भारताच्याच बाजूने आहेत. जे मूठभर फुटिरतावादी आणि पाकिस्तानवादी आहेत, त्यांना अधिकाधिक लोक आपल्या बाजूने वळवायचे असल्यामुळे ते सतत लष्कर आणि पोलिसांविरुद्ध कारवाया करत असतात. संरक्षण दलांकडून कारवाई व्हावी आणि त्याचा वापर करून जनमत आपल्या बाजूने वळवावे, असा त्यांचा डाव आहे. दुर्दैवाने आपण त्यांना हवे तसेच वागतो आहोत. पूर्वी विद्यार्थी यात नव्हते; पण त्यांच्या मनामध्ये भारतद्वेष फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा सापळा आहे. आपण त्यात अडकत चाललो आहोत. त्यामुळेच लष्कर आणि पोलिसांना एकीकडे अतिरेक्‍यांचा गोळीबार, तर दुसरीकडे जनतेची दगडफेक, असा दुहेरी मारा सहन करावा लागतो आहे.’\nमगदुमी यांच्या घरून निघाल्यानंतर आम्ही श्रीनगरमध्ये फिरू लागलो. प्रसिद्ध लाल चौकात आम्ही पोचलो, तेव्हा वाहतुकीमुळे कोंडी झाली होती. तेथूनच घरी संपर्क साधला, तेव्हाही ‘वाहिन्यां’वरून लाल चौकात ‘कर्फ्यू’ असल्याची बातमी दिली जात होती आणि आम्ही ‘ट्रॅफिक जॅम’मध्ये अडकलो होतो. मोठ्या संख्येने पर्यटक, सामान्य लोक रस्त्यावर मोकळेपणाने फिरत होते. तिथे आमचा एक- दीड तास मोडला. पुण्यात असताना मनात दाटलेल्या भीतीचा कुठे लवलेशही नव्हता. आम्ही श्रीनगरच्या अधिकच धोकादायक अशा ‘डाउनटाउन’ भागात गेलो. तिथे शुजात चाशू या तरुणाला आम्ही भेटलो. तो पूर्वी श्रीनगरचा उपमहापौर होता. त्याच्याशी बोलताना आम्ही विचारले, ‘या भागात सारख्या दगडफेकीच्या घटना होत असतात असे आम्ही ऐकतो.’ त्यावर तो हसला आणि म्हणाला, ‘अहो, इथे अनेक गल्ली-बोळं आहेत. कुठल्यातरी एका गल्लीमध्ये कुणीतरी दगडफेक करतं आणि सगळे राष्ट्रीय चॅनेल्स दिवसभर तीच बातमी सारखी- सारखी आणि अतिरंजित स्वरूपात दाखवत राहतात. त्या गल्लीच्या तोंडाशी सगळे चॅनेलवाले कॅमेरे लावून दिवस- दिवस बसून असतात. मग काय, इथल्या काही लोकांना तेच हवं असतं आणि सोशल मीडियावर ते या बातम्या फिरवत राहतात.’\nत्यानंतर शुजात आम्हाला श्रीनगरच्या बटयार, अली कदल या भागात घेऊन गेला. तिथे अमृतेश्वर नावाचे एक प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात रमेश पंडित नावाचा पंडित पुजारी राहतो. त्या अती संवेदनशील भागामध्ये तो एकटाच पंडित असूनही अनेक वर्षे व्यवस्थित राहतो आहे. (आता या शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचा त्याचा मानस असून शुजात चाशू, तसेच अनेक स्थानिक मुस्लिम तरुण श्रमदानास तयार आहेत; परंतु त्यांना त्यासाठी आर्थिक चणचण असून त्याकरिता ते प्रयत्न करत आहेत.) या मंदिराला लागूनच रींचान शाह मशीद आहे. काश्‍मीरमध्ये आलेला पहिला सूफी संत बुलबुल शाह याला रींचान शाह नामक तिबेटी वंशाच्या बौद्धधर्मीय राजाने स्वतः बोलावून त्याच्याकडून इस्लामची दीक्षा घेतली होती. शेजारी- शेजारी असलेल्या या मंदिर आणि मशिदीत आजही नित्यनेमाने पूजाअर्चा आणि नमाज सुरू असतात.\nयाचा अर्थ तिथे सगळे काही आलबेल आहे असा नाही; पण त्याची जी तीव्रता आपल्याला सांगितली जाते, तितकी ती नक्कीच नाही.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-08-21T13:39:50Z", "digest": "sha1:RFTK6MVEK6RBMNL3XL5UTIMUDDFA24TG", "length": 4713, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कॅनेडियन व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► केनेडियन अर्थशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► कॅनडाचे गायक‎ (२ प)\n► कॅनडाचे टेनिस खेळाडू‎ (८ प)\n► केनेडियन डॉक्टर‎ (१ प)\n► कॅनडाचे पंतप्रधान‎ (२२ प)\n► कॅनडाचे भौतिकशास्त्रज्ञ‎ (३ प)\n► कॅनडाचे रसायनशास्त्रज्ञ‎ (१ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-251859.html", "date_download": "2018-08-21T14:42:51Z", "digest": "sha1:7LEZOEACECAHHW3WIMQ7JPGT3JS2AQBG", "length": 14711, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत शिवसेनेचा स्वप्नभंग, भाजपने 'करून दाखवलं'", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमुंबईत शिवसेनेचा स्वप्नभंग, भाजपने 'करून दाखवलं'\n23 फेब्रुवारी : मुंबईत एकहाती सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या तोंडातून घास अखेरच्या क्षणी हिरावून घेतला. भाजपने कडवी झुंज देत जोरदार मुसंडी मारलीये. शिवसेनेनं 84 जागा पटकावल्या तर भाजपने सेनेपेक्षा 3 जागा कमी जिंकत सत्तेसाठी हालचाल सुरू केली.\nमुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं स्वबळावर मैदानात उतर एकमेकांविरोधात शडू ठोकले. प्रचारात कौरव-पांडव ते औकात काढण्यापर्यंत सेना आणि भाजपच्या नेत्यांनी चिखलफेक केली. दोन्ही पक्षांनी एकहाती सत्तेवर दावा ठोकला होता.\nआज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेनेनं जोरदार आघाडी घेतली ती अखेरच्या क्षणापर्यंत. भाजपने 94 जागांपर्यंत आघाडी घेतल्यामुळे शिवसेनेचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. त्यामुळे शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर ढोलताशे वाजून विजयोत्सव सुरू ही केला. पण, अखेरच्या टप्प्यात आकडे बदलले आणि सेनेच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं.\nपिछाडीवर असलेल्या भाजपने हळूहळू आघाडी घेतली आणि थेट 81 जागांपर्यंत मजल मारली. भाजपचे आकडे वाढत असताना शिवसेनेचे आकडे कमीकमी होत गेले. 94 वरून जागेवरून शिवसेना 84 जागांवर येऊन थांबली. आणि भाजप 81 जागांवर पोहोचली.\nभाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन भाजपचा हा मोठा विजय झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या कामाला मुंबईकरांनी साथ दिलीये. आमचे आकडे फुटाफुटाने वाढले वाढले पण काही जणांचे आकडे फुटपट्टीने वाढले असा टोला सेनेला लगावला.\nतसंच अपक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहे असंही शेलारांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच शिवसेना जरी मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तेचं स्वप्न मात्र भंगलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/two-doctor-arrested-pune-44569", "date_download": "2018-08-21T14:52:23Z", "digest": "sha1:DZFCEO33MKHJF6H2VH2KBKM5DMDWZ6DW", "length": 15426, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "two doctor arrested in pune पुण्यातील दोन डॉक्टरांकडून पाच कोटींचा गंडा | eSakal", "raw_content": "\nपुण्यातील दोन डॉक्टरांकडून पाच कोटींचा गंडा\nगुरुवार, 11 मे 2017\nहडपसर (पुणे) ओझिरिच व अमग्झ या दोन बोगस अॅनलाईन कंपन्याच्या माध्यमातून सातारा शहर व जिल्हयातील 100 हून अधिक जणांची पाच कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर येथील दोन डॅाक्टरांविरूध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा तपासासाठी हडपसर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.\nहडपसर (पुणे) ओझिरिच व अमग्झ या दोन बोगस अॅनलाईन कंपन्याच्या माध्यमातून सातारा शहर व जिल्हयातील 100 हून अधिक जणांची पाच कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर येथील दोन डॅाक्टरांविरूध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा तपासासाठी हडपसर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.\nडॉ. निरंजन वेताळ जाधव व डॉ. गणेश माने (दोघे रा. अमनोरा टाउनशिप, हडपसर, पुणे) या दोघांवर फसवणूक व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हिम्मत बाजीराव कणसे (वय 52, रा. विकासनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान 6 मे रोजी जाधव हे बेपत्ता झाल्याबाबातची तक्रार त्यांच्या पत्नीने हडपसर पोलिस ठाण्यात दिली आहे.\nहडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये डॉ. जाधव व डॉ. माने यांनी ओझेरिच नावाची कंपनी सुरू केली असल्याचे व्हॉटस् अ‍ॅपवर सांगून तसा ग्रुप तयार केला. या कंपनीच्या माध्यमातून जीन्स पँट, लेगीज, साड्या, भांडी, झुंबर, फर्निचर, भाज्या व इतर साहित्य खरेदी-विक्रीच्या डील सुरू केल्या असल्याचे सांगितले. तसेच या योजनेत ज्यांनी गुंतवणूक करावयाची आहे, अशांनी 10 हजार रुपये हडपसर येथील बँकेत जमा केल्यास 3 महिन्यांमध्ये साहित्य खरेदी न करता 20 हजार रुपये मिळतील असे सांगितले. याशिवाय ज्यादा रक्कम गुंतवल्यास ज्यादा फायदाही मिळेल, असेही मेसेज त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवले.\nप्रारंभी कंपनीकडून तुळशीचे बी दिले जायचे. त्यातून दर तीन महिन्यांना वाढलेली तुळशीची रोपे डॉक्टर घेवून जात व त्याबदल्यात भरघोस पैसे गुंतवणूकदारांना देत होते. त्यामुळे सातारा येथील तुळशीचे उत्पन्न घेणार्‍या लोकांचा कंपनीवर विश्‍वास बसला. त्यामुळे अनेकांना या योजनेत गुंतवणूक केली. गुंतवणूकीचे पैसे डॉ. जाधव याच्या खात्यावर लोकांनी भरले. सुरुवातीला या माध्यमातूनही काही लोकांना फायदा झाला. त्यामुळे मोठ्या रकमांची गुंतवणूक होत गेली.\nहा सर्व प्रकार सुरु असतानाच संशयित दोघांनी मार्च 2017 मध्ये अमग्झ नावाची कंपनी काढली. या कंपनीचे सभासद होण्यासाठी 2 लाख रुपयांचा शेअर्स व ट्रेनिंगसाठी 50 हजार रुपये भरण्याचे सांगण्यात आले. संबंधित रक्कम भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला कंपनी 44 हजार रुपये याप्रमाणे असे सहा महिने देणार होती. याशिवाय अडीच महिन्याने आणखी काही रक्कमही सभासदांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबतचे ट्रेनिंगही खराडी, पुणे येथील हॉटेल प्रिमीअर इन येथे आयोजित करण्यात आले होते. हजारो लोकांनी या कंपनीमध्येही अडीच लाख रुपयांप्रमाणे पैसे गुंतवले. मात्र वेळेत कोणतेही पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पुढील तपास गुन्हे पोलिस निरिक्षक अंजूमन बागवान करत आहेत.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://malatinandan.blogspot.com/2007/03/blog-post_20.html", "date_download": "2018-08-21T14:13:42Z", "digest": "sha1:CQCXYBBHKTEB2YOVRUMXK27YL4EWHV4M", "length": 2607, "nlines": 52, "source_domain": "malatinandan.blogspot.com", "title": "malatinandan: आस", "raw_content": "\nएकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा\nआर्त झालेल्या जिवाच्या संपल्या साऱ्या कथा\nजाणिवा ज्या मूर्त होत्या\nस्पंदने जी छंद होती\nआज त्या संवेदनांच्या दग्ध झाल्या पाकळ्या\nएकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ १ ॥\nत्या स्वराच्या छिन्न झाल्या तरलशा साऱ्या तऱ्हा\nएकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ २ ॥\nज्योतही ती क्षीण झाली\nस्नेह ना मी मागतो परि, फुंकुनी जा हा दिवा\nएकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ ३ ॥\nपण जीवनाला एव्हढ्यात कंटाळलात\nआपला लेख आवडला. आमच्या www.mymarathi.com या संकेतस्थळांवर आपल्या ब्लॉगचे संदर्भ देत आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा\nडॉ. सु. वि. रानडे\nज्योतिषशास्त्र - कांही उत्तर्रं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-21T13:45:28Z", "digest": "sha1:AFHMEFQCRZWQER4XTZASWLBZ2H7L52QG", "length": 26046, "nlines": 256, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nमहाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा\nMKCLचे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्वेसर्वा विवेक सावंत यांनी २,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या केलेल्या घोटाळ्याची चौकशी करा – सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त एप्रिल 21, 2018\nअर्जदार हा ठाणे येथील रहिवाशी आहे. अर्जात हा पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व जतन ह्या क्षेत्रांत कार्यरत आहे, तसेच जागतिक तापमानवाढ ह्याविषयी समाजामध्ये जनजागृतीचे काम करत आहे. अर्जदार हा सुमारे ७०…\n‘‘मी मराठी… असं फुटकळ अभिमानाने मिरवणारे आम्ही, अजून झोपलेलेच\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) एप्रिल 20, 2018\n‘‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’’, अशी वैश्विक प्रार्थना करीत, अवघ्या प्राणीमात्रांसाठी संत ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान’ मागितलं…. तेवढ्यावर न थांबता, ‘‘अमृतातेहि पैजेसी जिंके…. माझा मराठीची बोलू कौतुके’’, असा गर्वोन्नत छातीनं…\n‘‘जागतिक तापमानवाढ आणि त्यातून अटळपणे उद्भवलेल्या अनाकलनीय जागतिक हवामानबदलाचा एक दृष्य परिणाम’’ म्हणून, संपूर्ण पूर्व युरोपच्या अवकाशात ‘मंगळ ग्रहा’ सारखं ‘भगवे’मय वातावरण\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) एप्रिल 20, 2018\nरशियाच्या सोचि प्रदेशातील पर्वतशिखरांवर, जाॅर्जियातील अद्झारिया भागात आणि रुमानियाच्या(गलाटी) डान्यूब बंदरातील परिसरात, सध्या (मार्च २७-२०१८) ‘भगव्या’ रंगाच्या बर्फाची चादर, सर्वत्र पसरलेली दिसतेयं शेकडो मैलांचं अंतर कापून घडलेल्या, सहारा वाळवंटातील वालुकामय…\n‘सुपर हब्ज’ : आंतरराष्ट्रीय वित्तप्रणालीचे ‘खरे’ सूत्रधार \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त एप्रिल 20, 2018\n‘सुपर-हब्ज’ हे सॅन्ड्रा नवादी या अमेरिकन कॉर्पोरेट वकील व इन्व्हेस्टमेंट बंकरने लिहिलेले २७५ पानांचे पुस्तक आहे. त्याची टॅगलाइन आहे ‘‘How The Financial Elite and Their Network Rule Our World’’ यातील…\nखासगी शाळांची मनमानी थांबविण्याची ‘धर्मराज्य पक्षा’ची मागणी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मार्च 23, 2017\nठाणे (प्रतिनिधी) : आर्थिक दुर्बल घटकातील तसेच एससी, एसटी प्रवर्गाच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण अधिकार कायद्याच्या अंतर्गत, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील सीबीएसई बोर्डासारख्या नामांकित शाळांमध्ये पंचवीस टक्के…\nखासगी शाळांमधील शालेय पुस्तकविक्रीला बंदी घालण्याची ‘धर्मराज्य पक्षा’ची मागणी\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मार्च 23, 2017\nठाणे (प्रतिनिधी) : दरवर्षी शालेय वर्षाच्या सुरुवातीला अनेक खासगी शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असतात. या संपूर्ण विक्री प्रक्रियेत शाळा प्रशासन आणि शालेय पुस्तकांच्या प्रकाशक संस्था…\nमेकॉलेचे शिक्षण व भारतीयत्वाचा अंत\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मार्च 23, 2017\nआज देशात घडणाऱ्या घटनांमुळे आणि वाढत्या समस्यांमुळे नागरिक चिंतित आहेत. यातील प्रत्येक तुकड्याचा वेगळा विचार केला जात आहे. या वेगाने होणाऱ्या अवनतीच्या मुळाशी एक समान सूत्र आहे याची जाणीवदेखील विचारशील…\nछत्रपती शिवाजी महाराज मराठा इतिहासाची संसाधने भाग -२ : भारतीय संसाधने\nकिमंतु ओंबळे मार्च 23, 2017\nमराठा संसाधने मराठा इतिहासाच्या शोधासाठी उपयुक्त ठरू शकतील अशी कित्येक अधिकृत कागदपत्रे, वैयक्तिक तसेच व्यावसायिक नोंदी-टिप्पण्या, खाती, शकावल्या, वेगवेगळे तक्ते व कोष्टके उपलब्ध आहेत. मराठा इतिहासाची रचना करण्यात बखरींनी स्वत:ची…\n‘शिवजयंति’च्या निमित्ताने……. शिवराजनीतिची कालसुसंगततेची मांडणी \nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) मार्च 23, 2017\nज्ञात मानवी इतिहासाचा धांडोळा घेतला तर, हे सहजी ध्यानात येईल की, माणसामाणसांमध्ये आजवर हजारोंनी युद्धे आणि जातधर्मीय दंगे झालेले आहेत…. याचाच अर्थ, मानवीसमूह एकतर युद्ध किंवा दंगे करण्यात रंगलेले असतात…\nमहाराष्ट्रात मराठी हे उच्च शिक्षणाचं माध्यम व्हावं…\nडॉ. दीपक पवार मार्च 23, 2017\nमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे भाषा, संस्कृतीच्या प्रश्नांवर व्यापक जनसंवाद करण्याबद्दल प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातल्या भाषानियोजनविषयक यंत्रणांचा त्यांनी पाया घातला. ७. ९. १९६७ रोजी कोपरगावला एका महाविद्यालयाच्या पायाभरणी…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/deepak-chavan-article-135967", "date_download": "2018-08-21T14:27:46Z", "digest": "sha1:LNDPWEFWDMKN26KIAHIL3ZANNPLRTLKI", "length": 20122, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deepak chavan article पाऊसमानाकडे बाजाराचे लक्ष | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nमहाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये उत्पादनवाढ व पर्यायाने पुरवठावाढीच्या समस्येमुळे दीर्घकाळ मंदीची परिस्थिती पाहिली. सध्याचे पाऊसमान, पीक पेरा, आधारभाव आणि तत्सम धोरणाकडे बाजाराचे लक्ष आहे. आधारभाव जाहीर झाल्यानंतर कडधान्यांच्या बाजारात चमक दिसली. सुरवातीच्या टप्प्यात प्रमुख कडधान्यांचा पेरा हा मागील वर्षाच्या तुलनेत पिछाडीवर दिसत होता. मात्र, ताज्या आकडेवारीनुसार उडीद वगळता अन्य पिकांतील पिछाडी भरून निघाली आहे. देशात ३ ऑगस्टच्या अहवालानुसार ११५.५ लाख हेक्टरवर कडधान्यांचा पेरा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.९ टक्के घट आहे.\nमहाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये उत्पादनवाढ व पर्यायाने पुरवठावाढीच्या समस्येमुळे दीर्घकाळ मंदीची परिस्थिती पाहिली. सध्याचे पाऊसमान, पीक पेरा, आधारभाव आणि तत्सम धोरणाकडे बाजाराचे लक्ष आहे. आधारभाव जाहीर झाल्यानंतर कडधान्यांच्या बाजारात चमक दिसली. सुरवातीच्या टप्प्यात प्रमुख कडधान्यांचा पेरा हा मागील वर्षाच्या तुलनेत पिछाडीवर दिसत होता. मात्र, ताज्या आकडेवारीनुसार उडीद वगळता अन्य पिकांतील पिछाडी भरून निघाली आहे. देशात ३ ऑगस्टच्या अहवालानुसार ११५.५ लाख हेक्टरवर कडधान्यांचा पेरा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.९ टक्के घट आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर आणि मुगाचा पेरा अनुक्रमे १.३ टक्के आणि २.५ टक्के पुढे आहे, तर उडदाचा पेरा ११.२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. तथापि, पंचवार्षिक सरासरीच्या तुलनेत कडधान्यांचा पेरा लक्षणीय अधिक आहे. ही परिस्थिती पाहता सध्याची पुरवठावाढ कितपत संतुलित होईल, याबाबत शंकाच आहे.\nहरभरा हे वायदेबाजारात व्यवहार होणारे एकमेव कडधान्य पीक आहे. हरभऱ्याचा सप्टेंबर वायदा ता. १२ जून रोजी ३४१५ रु. प्रतिक्विंटलच्या पातळीपर्यंत घटला होता. मागील पावणेदोन महिन्यांत त्यात जोरदार तेजी आली आहे. ३ ऑगस्ट रोजी ४२७५ रु. वायदा ट्रेड झाला. स्पॉट मार्केटमध्येही जवळपास हजार रुपयांची तेजी आली. खास करून खरीप पिकांचे आधारभाव जाहीर झाल्यानंतर हरभऱ्यातही तेजी दिसली आहे. हरभरा हे रब्बी कडधान्य पीक असून, गेल्या वर्षी ४४०० रु. प्रतिक्विंटल आधारभाव जाहीर झाला होता. तथापि, काढणीनंतर पाच महिने आधारभावाच्या खाली हरभऱ्याचे दर होते. महाराष्ट्रातील बाजार समित्यांत आजही चार हजारांच्या खाली दर आहेत. चार हजारांच्या वरच्या पातळीवर विक्रीचा दबाव वाढत असून, त्याचा प्रभाव बाजारभावावर दिसला आहे. गेल्या पंधरवड्यात बिकानेर मार्केटमध्ये ४४०० पर्यंत वधारलेले दर आजघडीला दोनशे रुपयांनी नरमलेले दिसतात.\nरब्बी आणि खरीप हंगामात महाराष्ट्रातील प्रमुख पीक असलेल्या मक्यामध्ये जुलै २०१७ ते जून २०१८ या बारा महिन्यांत मंदी होती. २०१७-१८ मध्ये २.६ कोटी टन मका उत्पादन झाले. सलग दुसऱ्या वर्षी उच्चांकी उत्पादन मिळाले. मक्यातील मंदीचा फटका बाजरी पिकालाही बसला. दोन्ही पिकांचा उपयोग पशुखाद्यामध्ये होतो. तथापि, मक्याच्या बाजारानुसार बाजरीचा दर ठरतो. मका अधिक महाग झाला की त्यास पर्याय म्हणून बाजरीचा वापर पशुखाद्यात वाढतो. मागील वर्षभरामध्ये दोन्ही पिकांचे भाव पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर होते. या दरम्यान, चालू खरिपात देशपातळीवर बाजरीचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. मक्याचा पेरा दीड टक्क्याने वाढला असला तरी गेल्या पाच वर्षांतील वाढीचा वेग आता संथ झाला आहे. या दरम्यान मागील पंधरवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे महाराष्ट्रातील मका आणि बाजरी पिकाला ताण बसत असून, लवकर पाऊस न झाल्यास उत्पादकता घटण्याची चिन्हे आहेत.\nमहाराष्ट्रातील प्रमुख भाजीपाला पिकांमध्ये संमिश्र कल आहे. दीर्घकाळच्या मंदीनंतर कोबीचा बाजारभाव वाढला आहे. पुढील दीड महिन्यापर्यंत आवक कमी राहील. सध्या नाशिक विभागात फार्मगेट किंमत १५ ते १८ रु. दरम्यान आहे. टोमॅटोचे दर मागील दोन महिन्यांपासून १५ ते २० रु. दरम्यान आहेत. चालू वर्षांत जानेवारी ते मे दरम्यान टोमॅटोचे बाजारभाव मंदीत होते. त्या तुलनेत मागील जून व जुलै महिन्यात किफायती दर मिळाले आहेत. ढोबळी मिरचीचे दर ३५ रु. प्रतिकिलोपर्यंत पोचले आहेत. कांद्याचा बाजार हजार रुपयांदरम्यान स्थिरावला आहे. कांदा वगळता अन्य वरील पिकांना एप्रिल, मे मधील तीव्र उन्हाळ्याचा फटका बसल्याने उत्पादन घटले. परिणामी सध्या बरा बाजार मिळत आहे.\nजुलैच्या शेवटच्या आठवड्यात कांदा बाजारात थोडी नरमाई दिसली आहे. नाशिकस्थित एनएचआरडीएफच्या पाहणीनुसार या वर्षी सुमारे ५० लाख टन उन्हाळ कांदा जूनपूर्वी स्टॉक झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पाच लाख टन स्टॉक अधिक आहे. निर्यात सुरळीत असली तरी पुरवठावाढ संतुलित करण्याइतपत तिचा प्रभाव नाही. या पार्श्वभूमीवर, खरीप कांद्याच्या बियाण्याची विक्रीही वाढली आहे. राज्यात १५ जुलैपासून खरीप कांद्याच्या पुनर्लागवडी सुरू झाल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये हा माल बाजारात येईल. तत्पूर्वी ऑगस्टच्या अखेरीस कर्नाटकातील आवक वाढत जाईल. सप्टेंबरमध्ये दक्षिण भारताबरोबरच उत्तरेतूनही टप्प्याटप्प्याने खरीप कांद्याची आवक वाढत जाते. गेल्या वर्षी खरिपातील कांद्याला उच्चांकी दर मिळाल्यामुळे या वर्षी उत्पादनात वाढ अपेक्षित असून, पुढच्या महिन्यापासून कांदा बाजारभावाचा कल फारसा उत्साहवर्धक नाही. असमतोल पाऊसमानामुळे चित्र बदलेल, अशी अपेक्षा बरेच जण ठेवून आहेत.\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AD%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2018-08-21T13:40:03Z", "digest": "sha1:BTUKQEEGHFDOIQKSWG4BMW6QVWPUKY43", "length": 6004, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शोभना समर्थ - विकिपीडिया", "raw_content": "\n९ फेब्रुवारी, इ.स. २०००\nशोभना समर्थ, पूर्वाश्रमीचे नाव सरोज शिलोत्री (इ.स. १९१५ - ९ फेब्रुवारी, इ.स. २०००) या मराठी चित्रपटांमधील अभिनेत्री होत्या. भारतातील बोलपटांच्या आरंभीच्या काळात कारकिर्दीस सुरुवात करणार्‍या शोभनाबाईंनी इ.स. १९३५ साली पडद्यावर झळकलेल्या विलासी ईश्वर या मराठी चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९४३ सालच्या रामराज्य या चित्रपटात त्यांनी साकारलेली सीतेची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. इ.स. १९३० ते इ.स. १९६०च्या दशकाच्या अखेरपर्यंतच्या सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपटांतून त्यांनी अभिनय केला. उत्तरकाळी त्यांनी आपल्या दोन मुलींच्या - नूतन व तनुजा यांच्या - पदार्पणाच्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शनही केले.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील शोभना समर्थचे पान (इंग्लिश मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१५ मधील जन्म\nइ.स. २००० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०१:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/sony-bravia-kdl-75x9400d-1893cm-75-price-pr38xN.html", "date_download": "2018-08-21T13:42:45Z", "digest": "sha1:2LY6ZKWE5T2F3PTRYH77ISXXVK4EHA3B", "length": 14214, "nlines": 363, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75 किंमत ## आहे.\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75 नवीनतम किंमत Aug 13, 2018वर प्राप्त होते\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75टाटा Cliq उपलब्ध आहे.\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75 सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 5,92,802)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75 दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75 - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 75 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 3840 x 2160 Pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स Dolby Digital\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स MP4\nइतर फेंटुर्स Ethernet (LAN)\nसोनी बारावीअ कँडल ७५क्स९४००ड 189 ३कॅम 75\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A5%81/", "date_download": "2018-08-21T13:49:46Z", "digest": "sha1:UICBYBA4HSKPXFLEIKROC5FSEV7GYB3Q", "length": 9344, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अल्पवनीय मुलीचे अपहरण, युवकाला अटक | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nअल्पवनीय मुलीचे अपहरण, युवकाला अटक\nShajiya Shaikh 10 Aug, 2018\tfeatured, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, राज्य तुमची प्रतिक्रिया द्या\nअमरावती -देशात क्राईम वाढत असल्याचे वारंवार घटनेवरून दिसून येत आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शहरातीलच परिचित युवकाने वर्षभरापूर्वी अपहरण केले. या दरम्यान युवकाने अत्याचार करुन गर्भपातही केला. तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.\nविजयकुमार रमेशचंद्र चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. फ्रेजरपुरा ठाण्याच्याच हद्दीत राहणाऱ्या एका सतरा वर्षीय युवतीला विजयकुमार चौधरीने ६ सप्टेंबर २०१७ ला पळवून नेले होते. पीडित युवतीला गोळ्या देवून तिचा गर्भपात करून घेतला. त्यानंतर त्याने पीडितेला मारहाणही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.\nया प्रकरणातील पीडित मुलीचे अपहरण करण्यापूर्वी म्हणजेच २०१६ पासूनच युवतीचा शाळेस जाता-येता विजयकुमार चौधरी हा पाठलाग करत असल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. युवतीने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिसांनी विजयकुमार चौधरीविरुध्द अपहरण, बलात्कार, विनयभंग, गर्भपात करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस आता आरोपी विजयकुमार चौधरीचा शोध घेत असल्याची माहिती फ्रेजरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली.\nPrevious अखेर दलाई लामा यांनी मागितली माफी\nNext गुगलने नोकरी देण्यास नकार दिल्यामुळेच फ्लिपकार्टचे विश्‍व उभारले :बिनी बन्सल\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mimarathimajhimarathi.com/2018/02/shivneri-fort-marathi-information-with-map.html", "date_download": "2018-08-21T13:51:28Z", "digest": "sha1:T3GCNXNZJZMWRYBYRK3MUO6ETKDU6HFR", "length": 18372, "nlines": 115, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "शिवनेरी ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nशिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]\n१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.\nया किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.\nया किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.\nशिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.\n‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.\nसातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्लाबहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.\nयानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाईस जिजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न शिवाजीने केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.\nशिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. [२]\nगडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.\nया वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवाजीच्या पुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणार्‍या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.\nसात दरवाज्यांची वाट :\nशिवाजीच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.\nजुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटरवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी Android App Download\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-21T13:47:25Z", "digest": "sha1:PIDGGFGXQV65EVA54BWQLYP4MB3QYAU7", "length": 9018, "nlines": 97, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली - स्टीव वॉ | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nजगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली – स्टीव वॉ\nMahadev Gore 10 Aug, 2018\tक्रीडा, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली हाच सध्या आहे असे ऑस्ट्रलिया संघाचा माजी कर्णधार आणि फलंदाज स्टीव वॉ याने म्हटले आहे. इतकेच नाही तर त्याने याबदल स्पष्टीकरण सुध्दा दिले आहे.\nमाजी खेळाडू आणि क्रिकेट समीक्षक यांची जगात क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण या मुद्दयावर मते वेगवेगळी आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सर्वोत्तम आहे असे काहीजण म्हणतात तर काहीजण इंग्लंडचा जो रूट, ऑस्ट्रलियाचा खेळाडू स्टीव स्मिथ हा दावेदार आहे अशी मत मांडतात. पण ऑस्ट्रलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव वॉ याने मात्र विराट कोहली हाच सर्वोत्तम फलंदाज आहे असे म्हटले आहे.\nस्टीव वॉ ने विराटच सर्वोत्तम फलंदाज का याचे कारण देताना म्हटले आहे की, विराट कडे असे तंत्र आहे की, त्याच्यामुळे तो कसल्याही परिस्थितीमध्ये उत्तम फलंदाजी करू शकतो आणि त्याने ते त्याच्या खेळातून सिध्द देखील केले आहे. सध्या विराटसारखे फलंदाजीचे तंत्र जगातील दुसऱ्या कोणत्याच फलंदाजाकडे नाही.\nकाही दिवसापूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली हा नंबर 1 चा फलंदाज झाला आहे. त्याने ऑस्ट्रलियाच्या स्टीव स्मिथला मागे टाकत हा क्रमांक प्राप्त केला आहे.\nPrevious भुसावळात माळी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव\nNext सिद्धार्थ “नो मोर” सिंगल\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=7&order=title&sort=asc", "date_download": "2018-08-21T14:11:53Z", "digest": "sha1:MHNWFKVRWC52EYPSPI4KI2Z5LIIRZ474", "length": 11334, "nlines": 118, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 8 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nसमीक्षा 'स्टोलन किसेस' आणि मनातली ठसठस ३_१४ विक्षिप्त अदिती 51 29/04/2016 - 10:19\nललित 'हाल ए दिल..' विसोबा खेचर 18 02/11/2011 - 08:46\nललित 'हू इज द मोस्ट बिलव्हेड \nललित (अपग्रेड निबंध : एक निबंध-पोएम) राजेश घासकडवी 3 20/11/2012 - 16:18\nकविता (अर्धवटाच्या फ्लोटर्स घालून मी) Nile 4 29/10/2011 - 14:31\nकविता (आणखी एक) कवितास्पर्धा जयदीप चिपलकट्टी 39 16/08/2013 - 01:57\nमौजमजा (एरोप्लेन) पाषाणभेद 1 26/11/2011 - 19:31\nसमीक्षा (ओम नमः) शिवाय तिरशिंगराव 7 30/10/2016 - 08:45\nकविता (काय साला त्रास आहे\nमौजमजा (कॉंग्रेस का हरली\nकविता (गेले कालचे राहून) राजेश घासकडवी 8 06/10/2012 - 09:06\nछोट्यांसाठी (गोष्ट) मित्रांमधील इर्षा मच्छिंद्र ऐनापुरे 6 22/03/2012 - 04:15\nकविता (चला ऑफीस आले आता...) ऋषिकेश 13 11/09/2014 - 18:27\nमौजमजा (जळ्ळी मेली) कुटुंबसंस्था उर्फ आमच्या सिनेप्रेमाची चित्तरकथा चिंतातुर जंतू 35 21/08/2016 - 15:22\nकविता (टिंगल-औक्षण करून...) राजेश घासकडवी 6 27/10/2011 - 21:27\nकविता (डील ऑर नो डील\nकविता (तुझ्या बरमुडा चड्डीचे आकर्षण) राजेश घासकडवी 33 18/08/2014 - 03:33\nमौजमजा (त्यातल्या त्यात `खाणेबल' सिरीयल....) ३_१४ विक्षिप्त अदिती 53 07/03/2014 - 02:17\nमौजमजा (धडपड) सन्जोप राव 13 14/09/2012 - 21:15\nचर्चाविषय (नेत्रपटलावरील चित्रांवेगळे) राजेश घासकडवी 8 17/11/2011 - 02:27\nमौजमजा (पिच्चर पाहाणे - एक ना धड १७६० अनुभव) चिंतातुर जंतू 11 18/03/2013 - 13:54\nचर्चाविषय (पुन्हा) स्मृतिचित्रांच्या निमित्ताने ऋषिकेश 9 20/08/2013 - 14:50\nकविता (प्रार्थ‌ना) हे शिवे, ..शुचि 6 31/05/2017 - 17:10\nकविता (प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली पाषाणभेद 30/12/2011 - 02:16\nकविता (भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे पाषाणभेद 28/11/2011 - 21:45\nकलादालन (भिकार छायाचित्रण+रसग्रहण - एक आव्हान) ३_१४ विक्षिप्त अदिती 27 03/11/2012 - 11:36\nमौजमजा (मान‌व‌वंश‌शास्त्र‌वादी ल‌यीत) अनु राव‌ कोण आहेत\nमौजमजा (मूत्रविसर्जनातल्या अडचणी) ३_१४ विक्षिप्त अदिती 39 27/07/2014 - 16:24\nकविता (विविधरूपे एक जीव) अनामिक 4 02/11/2011 - 01:54\nचर्चाविषय (शक्य असल्यास ) तातडीने मदत हवी आहे मन१ 76 16/06/2015 - 08:59\nकविता (सांब भोळा) खवचट खान 6 20/06/2013 - 18:01\nकविता (सूज्ञपणाचा चष्मा घालून मी) ३_१४ विक्षिप्त अदिती 6 30/10/2011 - 01:31\nकविता (सौंदर्याचे प्रौक्षण करुनि) मंदार 9 30/01/2016 - 08:01\nकविता (हातसफाई - एक समृद्ध प्रयत्न) पाषाणभेद 4 01/03/2012 - 19:16\nललित ** \"गोल्डमेडल\" ** तर्कतीर्थ 14 10/11/2013 - 05:34\nललित ** मूल्यमापन ** तर्कतीर्थ 5 18/11/2013 - 12:01\nललित ** शुभशकुन ** तर्कतीर्थ 6 09/09/2013 - 19:15\nचर्चाविषय -: गांधी, गुर्जर आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य :- रमताराम 35 25/05/2015 - 18:29\nसमीक्षा . चेतन सुभाष गुगळे 8 10/04/2012 - 20:35\nचर्चाविषय . चेतन सुभाष गुगळे 63 03/11/2011 - 15:29\nसमीक्षा . चेतन सुभाष गुगळे 7 04/11/2011 - 09:59\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-08-21T13:49:54Z", "digest": "sha1:VOMVSPWB2LXKWG7SIJORZHZO66PZXPVD", "length": 8079, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शेअर मार्केटची ऐतिहासिक कामगिरी! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nशेअर मार्केटची ऐतिहासिक कामगिरी\nप्रदीप चव्हाण 8 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई-शेअर बाजाराने बुधवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. बीएसई सेन्सेक्स २२१ अंकांच्या तेजीसह ३७८८७ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली. निफ्टीही ६०.५५ अंकांच्या तेजीसह ११४५० वर बंद झाला. सेन्सेक्स ९०.४४ अंकांनी उसळला होता. तर निफ्टी ३३.७ अंकाच्या तेजीसह उघडला होता.\nनिफ्टीनेही पहिल्यांदाच ११४५७ ची पातळी गाठली होती. आरआयएल, एचयूएल, कोटक बँक, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, आयसीआयसी बँक, टीसीएसच्या शेअरने चांगली कामगिरी केली. दिवसाअखेरीस सेन्सेक्स २२१ अंकाच्या तेजीसह ३७८८७.५६ या विक्रमी स्तरावर बंद झाला. तर निफ्टीही ६०.५५ अंकाने वाढवून पहिल्यांदाच ११४५० अंकांपर्यंत पोहोचला. या विक्रमी उंचीने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.\nPrevious आरक्षणासाठी राज्यभरात शांततेत बंदचे आवाहन \nNext ताजमहल पाहण्यासाठी आजपासून मोजावे लागणार अधिकचे पैसे\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/arunachal-pradesh/", "date_download": "2018-08-21T14:40:34Z", "digest": "sha1:6Y7655JFBHATOQUAN76XGLYDNYDBETPV", "length": 29584, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Arunachal Pradesh News in Marathi | Arunachal Pradesh Live Updates in Marathi | अरुणाचल प्रदेश बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nInternational Yoga Day 2018 : आयटीबीपीच्या जवानांची नदीत योगसाधना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेशभरात योग दिनाचा उत्साह ... Read More\nInternational Yoga DayYogaArunachal Pradeshआंतरराष्ट्रीय योग दिनयोगअरुणाचल प्रदेश\nसोन्याच्या खाणींचा भाग आमचाच; चीनचा दावा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअरुणाचल प्रदेशाजवळ हालचाली, भारत अस्वस्थ ... Read More\n2020 पर्यंत ईशान्य भारतातील सर्व राज्ये रेल्वेने जोडली जाणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nईशान्य भारताचे स्थान लक्षात घेता येते वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. ... Read More\nrailwaynorth eastIndiasikkimTripuraArunachal PradeshAssamरेल्वेईशान्य भारतभारतसिक्किमत्रिपुराअरुणाचल प्रदेशआसाम\nभारतातील सर्वात मोठ्या रस्ते आणि रेल्वेपुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहा पूल आसासमधील दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशातील पासीघाट यांना जोडतो. या पुलामुळे चीन सीमेजवळ तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराला मोठा फायदा होणार आहे. ... Read More\nAssamArunachal PradeshriverIndiaNarendra Modiprime ministerchinaBorderआसामअरुणाचल प्रदेशनदीभारतनरेंद्र मोदीपंतप्रधानचीनसीमारेषा\nसंपूर्ण मेघालय आणि अरुणाचलच्या काही भागातून AFSPA हटवला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी मोठा निर्णय घेताना संपूर्ण मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागामधून वादग्रस्त अफस्फा कायदा हटवण्याचा निर्णय घेतला. ... Read More\nआता अरुणाचल प्रदेशमध्ये तणाव; भारतीय लष्कराच्या पेट्रोलिंगला चीनचा आक्षेप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय लष्कर अतिक्रमण करत असल्याचा चीनचा दावा ... Read More\nअरुणाचलमध्ये मोबाइलवर येते चीनचे नेटवर्क, भारतीय पायाभूत सोयी कमी असल्याचा उठविला गैरफायदा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे. ... Read More\nपंतप्रधान मोदींनी आता स्वत:च्या देशातही फिरायच नाही\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसीमा प्रश्न अधिक किचकट होईल अशी कोणतीही कृती करु नका तसेच ज्या मुद्यांवर एकमत झाले आहे त्याचे पालन करा. ... Read More\nअरूणाचल प्रदेशातील गाव झाले मालामाल प्रत्येक कुटुंब झाले कोट्यधीश, जमिनीचा मिळाला प्रचंड मोबदला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत असलेल्या एका गावाचे भाग्य अचानक फळफळले आहे. त्या गावातील प्रत्येक कुटुंब आज कोट्याधीश झाले आहे. त्या गावाचे नाव बोमजा असून, गावात राहणा-या प्रत्येक कुटुंबाकडे आता किमान १.९ कोटी रुपये आले आहेत. ... Read More\nअरुणाचल प्रदेशातील गावाचं नशीब पालटलं, एका रात्रीत अख्खं गाव झालं करोडपती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे ... Read More\nIndian ArmyArunachal Pradeshभारतीय जवानअरुणाचल प्रदेश\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3185", "date_download": "2018-08-21T13:46:18Z", "digest": "sha1:BXPJ2HNCXEXDPYRSND2KDT3B3QMOWG3K", "length": 24341, "nlines": 72, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सुवर्ण मध्य! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनैतिकतेचा अती बडेजाव न करता जितके जमेल व जेथे जमेल तेवढीच नैतिकता पाळायचे असे दीपालीने ठरविले होते. 'त्या जागी मी असते तर काय केले असते' हा प्रश्न विचारून समस्येला (नैतिक) उत्तर शोधण्याचा प्रयत्न ती नेहमी करत असे. 'विशिष्ट प्रसंगात तुझ्याशी त्याने/तिने कसे वर्तन करायला हवे होते, तसेच वर्तन मी त्याच्याशी/तिच्याशी करायला हवे' या वैश्विक नियमाचा तिच्यावर फार मोठा पगडा होता. अलेक्झांडर व पोरस राजाच्या भेटीच्या वेळचा संवाद तिला नेहमीच आठवत असे.\nपरंतु काही विशिष्ट प्रसंगात तिला स्वत:वर घालून (लादून) घेतलेल्या या नियमाबद्दल फार चीड येत असे. तिचे इतर मित्र - मैत्रिणी अशा नैतिकतेच्या फंदात पडत नसल्यामुळे ते बिनधास्त होते. जीवघेण्या छेडछाडीत वा क्रूरचेष्टेत ते अत्यंत निर्दयपणाने वागत असतं. या गोष्टी enjoy करताना त्यांना काहीही वाटत नसे. दुसर्‍यांचा अजिबात विचार न करता मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा ते उठवत असतं. अशा वेळी त्यांचा तिला हेवा वाटत असे.\nआताच तिला एक चांगली संधी चालून आली होती. नवर्‍याची सर्व संपत्ती हडपून स्वत:च्या खास मैत्रिणीच्या नवर्‍याबरोबर दूर कुठेतरी पळून जाण्याची ती आयती संधी होती. असले प्रकार तिच्या अवती भोवती नेहमीच घडत होते. त्यामुळे तिच्या मित्र -मैत्रिणींनासुद्धा यात काही आश्चर्य वा वावगे वाटले नसते. कदाचित नवर्‍यालाही यामुळे धक्का बसला नसता. (तोही नंतर आणखीन कुणाला तरी पळवून आणून त्याची भरपाई करून घेतली असती.) वरवर पाहता तिच्या नैतिकतेत ही गोष्ट कधीच बसली नसती.\nपरंतु आयुष्य फार गुंतागुंतीचे आहे, याची तिला पूर्ण कल्पना होती. गुन्हेगाराला कोंडून ठेवताना आम्हालाही कोंडून ठेवा असा आग्रह कुणी धरत नाही. फार फार तर गुन्हेगारावर आलेल्या प्रसंगातून आम्हीही जात असल्यास आम्हालाही कोंडून ठेवा असे आपण म्हणू शकतो. संदर्भ तोच असला तरी काही वेळा अपवादात्मक परिस्थिती असतेच. (शिवाय कायद्याच्या पळवाटाही असतातच\nत्यामुळे दीपाली स्वत:लाच प्रश्न विचारत होती: तिचे हे वर्तन सर्वसामान्य नीतीमध्ये बसू शकेल का तिला मिळत असलेल्या संधीसारखीच इतरांना संधी मिळाल्यास नवर्‍याच्या मित्राबरोबर वा मैत्रिणीच्या नवर्‍याबरोबर तेसुद्धा पळून गेले असते का तिला मिळत असलेल्या संधीसारखीच इतरांना संधी मिळाल्यास नवर्‍याच्या मित्राबरोबर वा मैत्रिणीच्या नवर्‍याबरोबर तेसुद्धा पळून गेले असते का (याला कदाचित बहुतेक जण होकार देतील.)\nतिला स्वत:लाच अशा प्रकारचा उथळपणा, व्यभिचार वा स्वत:च्या नवर्‍याच्या संपत्तीची लूट या नैतिक आहेत, असे कधीच वाटले नाही. परंतु विशिष्ट परिस्थितीत त्यासुद्धा नैतिक ठरतात. (वा ठरविता येतात.) जर हेच खरे असल्यास दीपाली स्वत:ला अपराधी असे समजून घेण्यात काही कारण नाही. ती बिनधास्तपणे मैत्रिणीच्या नवर्‍याबरोबर पळून जायला काहीच हरकत नसावी.\nकन्फ्युशियसचा हा 'सुवर्णमध्य नियम' माणसांच्या नैतिक व्यवहारात क्षणोक्षणी सापडेल. गंमत म्हणजे या सुवर्णमध्याच्या तरतुदीमुळेच नैतिक नियमांचे पालन करणे सुलभ झाले असे म्हणता येईल. किचकट असलेले नैतिकतेचे नियम सर्व सामान्यांच्या आवाक्यात आले, असेही आपण म्हणू शकू.\nदीपालीची मानसिक अवस्था म्हणजे कदाचित नैतिकतेची क्रूरचेष्टा आहे, असे वाटण्याचा संभव आहे. परंतु मुळातच नैतिक वर्तनाचा तोच गाभा आहे. अशा प्रकारच्या नैतिक नियमाबद्दल टोकाची भूमिका घेतल्यास नैतिकता हास्यास्पद ठरेल. किंवा त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.\nजी गोष्ट केल्यामुळे आपल्याला (अतीव) वेदना होतील ती गोष्ट आपण कुठल्याही परिस्थितीत करू नये हीच जर आपली नैतिकतेची व्याख्या असल्यास आपण कधीच काहीही करू शकणार नाही. कारण आपण केलेल्या कृत्यामुळे कुणी ना कुणी तरी दुखावले जाणारच व त्यामुळे आपल्याला वेदना जाणवणारच. याचे परिणाम म्हणजे आपण कुणालाही उणे दुणे बोलू शकणार नाही, कुणालाही शिक्षा देऊ शकणार नाही, कुणाच्याही कामात आडकाठी आणू शकणार नाही. कारण यात कुणी ना कुणी तरी दुखावले जाण्याची शक्यता असते व त्यापासून आपल्याला दु:ख होवू शकते. आपल्याला कुणीतरी तुरुंगात टाकलेले आवडत नसल्यास आपण कुणालाही - त्यानी अनेक निष्पापांचे हकनाक बळी घेतले असले तरी - तुरुंगात टाकू शकणार नाही. कारण आपण केलेल्या नैतिकतेची व्याख्याच तसे करू देणार नाही. परंतु हे अव्यवहार्य आहे व तसे काही करायचे ठरविल्यास ते अत्यंत मूर्खपणाचे ठरेल.\nम्हणूनच परिस्थितीनुसार वर्तनाची भाषा करणार्‍या दीपालीचे वर्तन यावेळी योग्य वाटू लागेल. प्रत्येक परिस्थिती एकमेवाद्वितीय असल्यामुळे त्या त्या परिस्थितीनुसार केलेले वर्तन सर्वस्वी वेगवेगळे असू शकते. आपण काहीही केले तरी ते समर्पक, नैतिकरित्या योग्यच वाटू लागेल. त्यामुळे सुवर्णमध्याच्या नैतिकसिद्धांताला काही अर्थच राहणार नाही. त्या नियमाला वासनात गुंडाळून ठेवावे लागेल.\nमग यासाठी दुसरा कुठलातरी मध्यम मार्ग शोधावा की काय समर्पक साधर्म्य असलेल्या परिस्थितीचा शोध हा एक मार्ग असू शकेल. तंतोतंत जुळत नसले तरी थोड्या फार फरकाने परिस्थिती तशीच असल्यास आपले वर्तनही एकाच प्रकारची असावी, असे ढोबळपणाने म्हणता येईल. उदाहरणार्थ, कायद्याच्या कक्षेत न बसणारे खून विविध प्रकारचे असतील; परंतु त्यामागील नैतिकतेच्या कारणामध्ये समान धागा सापडेल. नैतिकदृष्ट्या त्या एकाच प्रकारात मोडतील. परंतु हे विधान करताना आपण प्रश्नांचे सुलभीकरण तर करत नाही ना समर्पक साधर्म्य असलेल्या परिस्थितीचा शोध हा एक मार्ग असू शकेल. तंतोतंत जुळत नसले तरी थोड्या फार फरकाने परिस्थिती तशीच असल्यास आपले वर्तनही एकाच प्रकारची असावी, असे ढोबळपणाने म्हणता येईल. उदाहरणार्थ, कायद्याच्या कक्षेत न बसणारे खून विविध प्रकारचे असतील; परंतु त्यामागील नैतिकतेच्या कारणामध्ये समान धागा सापडेल. नैतिकदृष्ट्या त्या एकाच प्रकारात मोडतील. परंतु हे विधान करताना आपण प्रश्नांचे सुलभीकरण तर करत नाही ना एक म्हणजे समर्पक साधर्म्य शोधणे फारच जिकिरीचे असते. आणि दुसरे, प्रत्येक खुनी आपल्या कृतीचे समर्थन करण्यासाठी पळवाट शोधतच असतो. व आपण असे काही तरी विधान करून त्याची अपराधी मानसिकतेतून सुटका करतो. मानवी व्यवहार हे नेहमीच अत्यंत गुंतागुंतीचे असून प्रत्येक प्रसंग वैशिष्ट्यपूर्ण असतात व याची जाण नसल्यास संबंधितावर आपल्याकडून अन्याय होण्याचा धोका असतो.\nदीपालीचेच उदाहरण घेतल्यास ती आपल्या स्वार्थासाठी समर्थन शोधत आहे असे वाटते. दीपालीचा हा मित्र स्त्रीलंपट व दुसर्‍याचे पैसे हडपणारा लबाड असल्यास काय होईल दीपालीचा नवराच विकृत मनस्थितीचा असून तिचा मानसिक व शारीरिक छळ करणारा असल्यास दीपालीने काय करावे दीपालीचा नवराच विकृत मनस्थितीचा असून तिचा मानसिक व शारीरिक छळ करणारा असल्यास दीपालीने काय करावे अशा परिस्थितीत दीपाली स्वार्थी नसून धाडसी ठरेल.\nदीपालीची ही घालमेल नैतिक तत्वांच्या पुरस्कर्त्यांना आव्हानात्मक ठरेल. नैतिकतेचे सर्वसामान्य नियमांचे पालन करत असतानाच विशिष्ट परिस्थितीचे भान ठेऊन वर्तन करणे, वाटते तितके सोपे नाही या निष्कर्षाप्रती आपल्याला पोचावे लागेल.\nप्रभाकर नानावटी [10 Mar 2011 रोजी 15:19 वा.]\nकन्फ्युशियसच्या सुवर्ण मध्य नियमाबद्दलची अधिक माहिती येथे मिळेल.\nप्रमोद सहस्रबुद्धे [10 Mar 2011 रोजी 15:38 वा.]\nहा लेख गोंधळलेला वाटला. नक्की काय प्रश्न आहे हेच समजले नाही.\nनैतिकता म्हणजे 'जी गोष्ट केल्यामुळे आपल्याला (अतीव) वेदना होतील ती गोष्ट आपण कुठल्याही परिस्थितीत करू नये' असा कोणी विचार करीत असेल हेच पटले नाही.\nनैतिकता ही इतरांच्या बाबतीत केलेल्या कृतीचे परिक्षण. स्वतःच्याच बाबतीत असणार्‍या गोष्टी नैतिक किंवा अनैतिक कशा ठरतात उदा. मला वेदना होतात म्हणून मी इंजेक्शन घेणार नाही. त्यापेक्षा मोठ्या वेदना मी सहन करीन. हा निर्णय नैतिक-अनैतिक असू शकत नाही. त्यामुळे दुसर्‍यावर परिणाम होणार असेल तरच त्यात नैतिकता शोधायची.\nकन्फ्युशियसचे काय म्हणणे आहे हे नीट कळले नाही. कशास सुवर्णमध्य म्हणायचे वा मध्यममार्ग म्हणायचे याचाही उलगडा झाला नाही. अधिक विषद करून सांगितले तर बरे होईल.\nगेम थिअरीतील 'जशास तसे' हा नियमच कन्फ्युशियसने सांगितला होता. या लेखात उगीचच गुंता झाला आहे.\nमात्र, अनंत काळासाठी व्यवहार करण्याच्या प्रसंगीच (प्रिझनर्स डायलेमाचा आवर्ती प्रकार) सुवर्णमध्य हा नियम उपयुक्त असतो. त्यानुसार असे दिसते की नेहमी येणार्‍या गिर्‍हाईकाला फसवू नये. परंतु, एकच व्यवहार करणे अपेक्षित असून त्यात अनैतिक वागल्यामुळे कायमचा मोक्ष मिळणार असेल (आणि तो हवा असेल) तर विश्वासघात करणे योग्य असल्याचे (प्रिझनर्स डायलेमाचा सुटा प्रकार) दिसते.\nसुवर्ण (व रजत) नियम\nप्रभाकर नानावटी [13 Mar 2011 रोजी 07:36 वा.]\nइतरांकडून ज्या प्रकारे आपल्याला वागविण्याची अपेक्षा केली जाते त्यानुसार आपले वर्तन असावे; (सुवर्ण नियम)\nआपल्याला ज्या वर्तनामुळे दु:ख/वेदना होऊ शकतात त्याप्रमाणे आपले वर्तन इतरांशी वागताना असू नये. (रजत नियम)\nहे सुवर्ण (व रजत) नियम अधोरेखित करण्याच्या उद्देशाने लेख लिहिला होता. परंतु हा उद्देश साध्य झाला नाही हे प्रतिसादावरून स्पष्ट होते.\nमानवी हक्क वा अधिकार यासंबंधी विचार करताना या सुवर्ण नियमाचा आधार घेतला जातो. या मानवी हक्कात आपापले नातेसंबंध, आपली जातपात व जमात, आपले धर्म, राष्ट्र, भाषा, इत्यादींचा विचार न करता हे हक्क सर्वांना बहाल करावे अशी अपेक्षा ठेवलेली आहे (त्यांचे तंतोतंत पालन होते की नाही हा वेगळा प्रश्न). परंतु या लेखात व्यक्तिगत पातळीवर या नियमांचे पालन करताना होत असलेल्या मनस्थितीबद्दल थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\nमुळात हे नियम \"जशास तसे\" या सदरात मोडत नसून न्याय्य वर्तनाच्या अपेक्षेतून केलेले आहेत. या नियमांचे पालन सरधोपटपणे न करता विवेकीपणाने (अपवादात्मक परिस्थितीचे भान ठेऊन) निर्णय घ्यावे या मर्यादित अर्थाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नैतिकतेचे अनेक आयाम असून हे नियमसुद्धा त्यापैकी आहेत. विवेकी विचारातून होणार्‍या कृतीत हे नियम subconsciously नक्कीच लक्षात घेतले जात असावेत.\nमुळात हे नियम \"जशास तसे\" या सदरात मोडत नसून न्याय्य वर्तनाच्या अपेक्षेतून केलेले आहेत.\n रेसिप्रॉसिटी म्हंजेच 'ठोशास ठोसे' ना\nनीतीमत्ता हे नेहमीच स्थळकाळसापेक्ष असल्याचे दिसून येते. पति आणि पत्नी यांनी आजन्म (की जन्मोजन्मी) एकत्रच रहावे, विशेषतः पत्नीने परपुरुषाचा विचार करता कामा नये यालाच नैतिकता म्हणायचे असे कोणी ठरवले समाजाच्या स्थैर्याच्या दृष्टीने पाहता हे हितकर म्हणून अनेक समाजांमध्ये तसे समजले गेले.\nदुसरी गोष्ट पत्नीने पतीला लुबाडून दूर पळून जाण्याची. त्यात किमान तीन गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. पहिली म्हणजे दीपालीचा पती आपली संपती सांभाळण्याला समर्थ नाही . दुसरी म्हणजे दीपालीला त्याच्याबरोबर रहाण्याची इच्छा नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तिच्या मैत्रिणीचा नवरा आपल्या पत्नीला सोडून देऊन दीपालीबरोबर दूर निघून जायला तयार आहे. त्यानंतर तो तिला नीटपणे वागवेल की फसवेल वगैरे पुढच्या गोष्टी झाल्या. हा सारासार विचार करणे हे योग्य की अयोग्य हे ठरवणे झाले.\nनैतिक की अनैतिक याचा विचार करता करता योग्य की अयोग्य या विषयावर गाडी आलेली दिसते. ते ठरवण्याची देणगी माणसाला बहुधा उपजत मिळालेली असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/shree-loknath-teerth-swami-maharaj/", "date_download": "2018-08-21T14:33:00Z", "digest": "sha1:RLH72K7EANQUZJCYAPQANVETSXKZ3PSS", "length": 10120, "nlines": 43, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "shree-loknath-teerth-swami-maharaj - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nप.प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज चरित्र सारांश\nप.प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामीमहाराजांचा जन्म रविवार ८ मे १८९२ रोजी सध्याच्या बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरात चक्रवर्ती घराण्यात झाला. चक्रवर्ती हे ढाक्यातील प्रसिद्ध श्रीढाकेश्वरी मंदिराचे पुजारी होते. प.प. लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव योगेशचंद्र होते. बालपणापासूनच त्यांना कालीमातेच्या उपासनेचे आकर्षण होते. ढाकेश्वरी मंदिरातील एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी बसून ते गुपचूप कालीमातेचे ध्यान दिवस-दिवस करीत असत. बालपणीच माता पित्यांचे छत्र हरपल्यामुळे त्यांना पाचव्या इयत्तेतच शिक्षण सोडावे लागले.\nआता मात्र सदगुरू प्राप्तीची त्यांना आर्तता लागली. कालीमातेच्या कृपेने त्यांना प.पू. आत्मानंद ब्रह्मचारी यांच्या रुपात सदगुरू प्राप्ती झाली. त्यांनी योगेशचंद्र यांना प्रथम ब्रह्मचर्य आणि नंतर कुंडलिनी महायोग अर्थात शक्तिपात दीक्षा दिली.\nयोगेशचंद्र यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी सन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर त्यांचे नाव ‘स्वामी श्रीचिन्मयानंद सरस्वती’ असे झाले. यानंतर प.प. स्वामी महाराजांनी हिमालयात टिहरी-गढवाल च्या जंगलात सलग दोन वर्ष कठोर साधना केली. त्यांची साधना पूर्ण सिध्द झाल्याने साक्षात महाकाली जगदंबेने त्यांना दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार प.प. स्वामी महाराजांनी हिमालय सोडले आणि ते दक्षिणेकडे निघाले. भगवती मातेने घडवलेल्या अनेक नाट्यमय घटनांनंतर प.प. स्वामी महाराजांची भेट प.पू श्री वामनराव गुळवणी महाराज यांच्या बरोबर मध्य प्रदेशात होशंगाबाद येथे झाली. त्यापूर्वी प.पू श्री वामनराव गुळवणी महाराजांनी हठयोगाच्या मार्गाने कुंडलिनी शक्तीच्या जागरणाचे अनेक आटोकाट प्रयत्न केले होते पण त्यात यश काही मिळाले नव्हते. पण प.प. स्वामी महाराजांनी त्यांना शक्तिपात दीक्षा देवून क्षणार्धात शक्ती जागरणाचा परमोच्च अनुभव दिला.\nप.प. स्वामीमहाराजांनी ३०-१ १९२७ (पौष वद्य दशमी) रोजी दंडी सन्यास ग्रहण केला. त्यानंतर त्यांचे नाव ‘स्वामी श्रीलोकनाथतीर्थ’ असे झाले. परमहंस परिव्राजक श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचे संपूर्ण जीवन कालीमातेने संचालित केलेले होते. तिच्या आज्ञेशिवाय ते कोणतीही गोष्ट करत नसत. प.प. श्रीस्वामीमहाराज चमत्कार करण्याच्या विरोधात होते तथापि कालीमातेच्या कृपेने त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या त्यांचा उपयोग करून अनेक भक्तांच्या विविध समस्या त्यांनी दूर केल्या.\nत्यांनी परिव्राजक अवस्थेत संपूर्ण भारतभर भ्रमण केले. महाराष्ट्राविषयी त्यांना विशेष ममत्व होते. महाराष्ट्रात बार्शी, पुणे येथे त्यांनी अनेक भक्तांकडे वास्तव्य केले होते. प.पू. श्री गुळवणी महाराजांवर त्यांनी पुत्रवत प्रेम केले.\n१९५५ साली काशी मुक्कामी त्यांची प्रकृती खालावली त्यांनी त्यांच्या प्रमुख शिष्यांना काशीला बोलावले. देह त्यागानंतर स्वतःचे पार्थिव दगडाच्या पेटीत ठेवून गंगेत प्रवाहित करण्याची आणि त्यानंतर कालीमातेची पूजा करून ५४ कुमारीकांचे पूजन करण्याचे सर्वाना सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वाना दिव्य अनुभव येईल असे आश्वासन दिले.\n९ फेब्रुवारी १९५५ या दिवशी प.प. स्वामी महाराजांनी महाक्षेत्र काशी येथे देह त्याग केला. त्यांच्या सूचनेनुसार ५४ कुमारीकांचे पूजन झाल्यावर मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीतून एक ज्योत निघाली आणि प्रत्येक कुमारिकेच्या डोळ्यांसमोरून ती तरंगत सर्वाना दर्शन देवून परत कालीमातेच्या मूर्तीत अंतर्धान पावली.\nप.प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी प्रवाहित केलेली महायोगाची गंगा परंपरेतील महापुरुषांनी अखंड प्रवाहित ठेवली आहे. प.पू. श्रीगुळवणी महाराज यांच्या द्वारे ती महाराष्ट्रात अवतीर्ण झाली. ‘श्रीवासुदेव निवास’ हे महायोग परंपरेतील मूळपीठ आहे.\nप. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचे चरित्र श्री वासुदेव निवासने प्रकाशित केले आहे. लेखक श्री. अ. सि. पोटभरे\n<< गुरुतत्व पृष्ठावर जा\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/co-operative-flag-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:28:27Z", "digest": "sha1:66M6KPPPSYJ6RX7INEI4QFN6YVZYH26E", "length": 3325, "nlines": 71, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank | Present Chairman Marathi", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१७-२०१८ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nफैक्स : (०२३०) २४३०५९८\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/marathakrantimorcha-good-response-maharashtra-band-rasayni-133412", "date_download": "2018-08-21T14:35:56Z", "digest": "sha1:6TOBEK52REZHHT7JLW4LVMXN3VQLTSUU", "length": 13387, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha good response to Maharashtra band in rasayni #MarathaKrantiMorcha रसायनीमध्ये बंदला चांगला प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha रसायनीमध्ये बंदला चांगला प्रतिसाद\nबुधवार, 25 जुलै 2018\nरसायनी (रायगड) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा रसायनी परीसरातील सकल मराठा समाज यांच्यावतीने बुधवार (ता 25) रोजी बंदला येथील रसायनी पाताळगंगा परीसराचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे आणि इतर ठिकानी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच रसायनी व चौक परीसरातील कार्यकर्त्यांनी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दांड फाटा येथे आणि द्रुतगती महामार्गावर रीस गावाच्या हद्दितील सुमारे वीस वीस मिनिटे रस्ता रोको केला आहे.\nरसायनी (रायगड) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा रसायनी परीसरातील सकल मराठा समाज यांच्यावतीने बुधवार (ता 25) रोजी बंदला येथील रसायनी पाताळगंगा परीसराचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे आणि इतर ठिकानी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच रसायनी व चौक परीसरातील कार्यकर्त्यांनी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दांड फाटा येथे आणि द्रुतगती महामार्गावर रीस गावाच्या हद्दितील सुमारे वीस वीस मिनिटे रस्ता रोको केला आहे.\nसोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी काल व आज महाराष्ट्र बंदचे आव्हान केले होते. दरम्यान सकल मराठा यांच्या वतीने रसायनी परीसरात बंदची हाक देण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी सकाळी मोहोपाडा येथील छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. त्यानंतर मोहोपाडा नाक्यावर सर्वजण एकत्र जमले. तसेच रस्त्यावर थोडा वेळ ठिय्या आंदोलन केले. या ठिकानी रमेश पाटील, मारूती खाने, धनंजय देशमुख, खंडुशेठ मालकर, रेश्मा भगत यांनी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे आणि शासनाचा निषेध करत विचार मांडले. आणि मोहोपाडा ते चांभार्ली पदयात्रा काढली. त्यानंतर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गवरील दांड फाटा आणि रीस गावाच्या हद्दित द्रुतगती महामार्ग विस विस मिनिटे रोखण्यात आला\nबंदला मोहोपाडा आणि इतर ठिकानच्या व्यापारी, रिक्षा संघटना, आणि इतरांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच आज परीसरात काही शाळांना सुट्या देण्यात आल्या होत्या. पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-parking-zone-police-54836", "date_download": "2018-08-21T14:54:53Z", "digest": "sha1:RG222NSNVP64CL4H3C5OYEAEG7ZIYQMB", "length": 14554, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news parking zone police पार्किंग झोनमधील वाहनांनाही टोईंग | eSakal", "raw_content": "\nपार्किंग झोनमधील वाहनांनाही टोईंग\nशनिवार, 24 जून 2017\nठाणे - पे अँड पार्किंगच्या जागेत उभ्या केलेल्या वाहनांवरही ठाणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. पार्किंगचा फलक पाहून उभी केलेली वाहनेही वाहतूक पोलिस उचलत आहेत; तसेच त्यांना जामर लावून अडवून धरली जात आहेत. या प्रकरणी जाब विचारणाऱ्या प्रवाशांना हे फलक पालिकेने लावले असून या भागामध्ये कोणत्याही प्रकारची पार्किंग नसल्याचा दावा वाहतूक पोलिस करत आहेत. यातून महापालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे.\nठाणे - पे अँड पार्किंगच्या जागेत उभ्या केलेल्या वाहनांवरही ठाणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. पार्किंगचा फलक पाहून उभी केलेली वाहनेही वाहतूक पोलिस उचलत आहेत; तसेच त्यांना जामर लावून अडवून धरली जात आहेत. या प्रकरणी जाब विचारणाऱ्या प्रवाशांना हे फलक पालिकेने लावले असून या भागामध्ये कोणत्याही प्रकारची पार्किंग नसल्याचा दावा वाहतूक पोलिस करत आहेत. यातून महापालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे.\nपार्किंगची अपुरी व्यवस्था असल्याने शहरांमधील रस्त्यावर ठाणे महापालिकेकडून पार्किंगचे पट्टे आखण्यात आले आहेत. काही ठिकाणी पार्किंग आणि नो पार्किंग; तर काही ठिकाणी पे ऍण्ड पार्किंगचे बोर्ड लावले आहेत. येथे वाहने उभी केल्यानंतरही त्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याने नागरिक आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. याबाबत वाहतूक पोलिसांकडे विचारणा केली असता, नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्याचा दावा पोलिस करत आहेत.\nवाहनचालकांनी पे अँड पार्किंगचा बोर्ड दाखवल्यानंतर पावतीची विचारणा पोलिसांकडून होत आहे. पालिकेनेही केवळ फलक लावले असून पैसे घेण्याची व्यवस्थाच केली नसल्याने पावती आणायची कुठून, असा प्रश्‍न वाहनचालकांना पडत आहे. काही ठिकाणी पे ऍण्ड पार्किंग आणि नो पार्किंग अशा दोन्ही फलकांचे दर्शन नागरिकांना होत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे.\nठाणे महापालिकेतर्फे शहरात पार्किंग पॉलिसी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरील नागरिकांच्या सूचना आणि हस्तक्षेप जाणून घेण्यापूर्वीच पालिकेने शहराच्या विविध भागांमध्ये पे ऍण्ड पार्किंगचे फलक लावल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पार्किंग झोनविषयी अद्याप कोणतीही अधिसूचना पोलिसांनी काढली नसून पुढील महिनाभरामध्ये हे काम पूर्ण होईल. त्या वेळी यातील काही बोर्ड काढले जातील, तर काही तसेच ठेवण्यात येतील, असे ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप पालवे यांनी सांगितले.\nठाणे महापालिकेने फलक लावले; परंतु पोलिसांनी अधिसूचना काढली नाही. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पोलिस आणि महापालिकेतील समन्वयाचा अभाव यामुळे समोर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे.\n- भूषण पाटील, वाहनचालक\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra-maratha-agitation/martha-kranti-morcha-maratha-reservation-agitation", "date_download": "2018-08-21T14:36:09Z", "digest": "sha1:6C5RKOX3WLOSEDC262VJQRNHUA5OC2CH", "length": 10550, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh Maratha Kranti Morcha; पंढरपुरात बंदला प्रतिसाद; काही ठिकाणी टायर जाळले | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha; पंढरपुरात बंदला प्रतिसाद; काही ठिकाणी टायर जाळले\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nपंढरपूर - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या पंढरपूरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. शाळा व महाविद्यालयेदेखील बंद होती. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शिवाजी चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन, तीन ठिकाणी टायर पेटविण्याच्या घटना घडल्या. आज सकाळपासून शहरातील सर्वच भागांतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे शहर कडेकोट बंद होते. एसटी आगारातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दर महिन्याच्या एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. त्याप्रमाणे दोन दिवसांपासून शहरात भाविकांची गर्दी वाढली होती. आज द्वादशी दिवशी बंदमुळे एसटी वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना पंढरपुरातून परत गावी जाण्यात अडचण निर्माण झाली.\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nउस्मानाबाद : मातंग समाजाकडून आक्रोश मोर्चा\nउस्मानाबाद : मातंग समाजावरील अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/biodiversity/olive-ridley-turtle/", "date_download": "2018-08-21T14:39:24Z", "digest": "sha1:UI7ZNJVENZ5IQI6FP4NSFJG6CFCLSPKH", "length": 10500, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\nसह्याद्री निसर्गमित्र संघटनेने सर्वात प्रथम या घटनेची नोंद घेतली. त्यांच्या निरीक्षणानुसार या किनाऱ्यांवर दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अनेक माद्या अंडी घालण्यासाठी येत असून कासवांच्या अंड्यांच्या संरक्षणाची तेव्हा नितांत गरज होती. त्यांच्या आंदोलनात स्थानिक गावकऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि कासावांच्या अंड्यांचे काळजीपूर्वक संरक्षण करण्याच्या कामास सुरुवात झाली. वेळास गावामध्ये प्रथम सुरू झालेल्या या कासव संवर्धन प्रकल्पामुळे अन्यथा दुर्लक्षित असलेला वेळासचा समुद्रकिनारा जगाच्या नकाशावर आला.\nअनेक वर्षांपासून डिसेंबर ते मे या कालावधीत ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या प्रजनन हंगामात अंडी घालण्यासाठी रत्नागिरीतील विविध किनारी येतात. या अंड्यांची सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर गावकऱ्यांनी प्रत्येक वर्षी या किनाऱ्यांवर कासव महोत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. या कासव महोत्सवांमुळे वेळास, आंजर्ले, गावखडी येथे आता निसर्ग पर्यटन सुरु झाले आहे आणि स्थानिक ग्रामस्थांसाठी आणि कासव संवर्धनाच्या मोहिमेकरिता उत्पन्नाचा एक चांगला स्रोत निर्माण झाला आहे.\nसह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि गावकऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे गेल्या १५ वर्षांत रत्नागिरीतील वाळूच्या विविध किनाऱ्यांवर जन्माला आलेल्या कासवांच्या ५०,००० हून अधिक पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडून त्यांच्या संवर्धनाचे एक अनोखे उदाहरण या गावांनी निर्माण केले आहे. कासव संवर्धनाचे हे अद्वितिय कार्य बघण्यासाठी रत्नागिरीला भेट दिलीच पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/our-activist-are-field-mahadev-jankar-130806", "date_download": "2018-08-21T14:29:51Z", "digest": "sha1:LVWGDHHTCWJ4FL4CWCRIBGUE2CQ4RC4O", "length": 14850, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "our activist are in the field - Mahadev Jankar ... तर, आमचेही कार्यकर्ते मैदानात - महादेव जानकर | eSakal", "raw_content": "\n... तर, आमचेही कार्यकर्ते मैदानात - महादेव जानकर\nरविवार, 15 जुलै 2018\nनाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी त्याप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले. त्यानंतरही आंदोलन होणार असेल, तर आमचेही कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा सूचक इशारा देतानाच दूध उत्पादकांच्या वाहनांना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे, असे पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे सांगितले. तसेच मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसात 10 लाख लिटर दुधाचा साठा करण्यात आलेला असल्याने मुंबईला दुधाची कमतरता भासणार नाही, असाही निर्वाळा त्यांनी दिला.\nनाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी त्याप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले. त्यानंतरही आंदोलन होणार असेल, तर आमचेही कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा सूचक इशारा देतानाच दूध उत्पादकांच्या वाहनांना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे, असे पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे सांगितले. तसेच मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसात 10 लाख लिटर दुधाचा साठा करण्यात आलेला असल्याने मुंबईला दुधाची कमतरता भासणार नाही, असाही निर्वाळा त्यांनी दिला.\nआंदोलकांनी कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती श्री. जानकर यांनी दिली. खासगी कार्यक्रमासाठी जानकर हे नाशिकमध्ये आले असताना सरकारी विश्रामगृहात त्यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. ते म्हणाले, की दुधाला 5 रुपयांची दरवाढ देण्यात आली असून यात 3 रुपयांची दरवाढ येत्या 20 जुलैपासून दिली जाईल. दुधावरील जी.एस.टी. रद्द केल्यानंतर 2 रुपयांची आणखी भर पडेल. त्यानुसार राज्यातील दूध संघांना नोटिसीद्वारे कळविले गेले असून त्यांनी दूध उत्पादकांना दरवाढ द्यायची आहे. त्यानंतरही जे दूधसंघ दरवाढ देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.\nशेतकऱ्यांच्या मुलांना नासाडी शोभत नाही\nखासदार राजू शेट्टी यांच्याकडून आंदोलनाचा पुनर्उच्चार केल्याबद्दल विचारले असता जानकर म्हणाले, की आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करावे. पण त्यापूर्वी आपणही शेतकऱ्यांची मुले आहोत, दूध अथवा भाजीपाल्याची नासाडी करणे शोभत नाही याचा विचार करावा. शिवाय आंदोलन करताना ते हिंसक होणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. जर कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांनी आंदोलनाला न घाबरता दूध पुरवठा करावा.\nगोकुळ दूध संघाने उद्या (ता.16) पासूनच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यासंदर्भात श्री. जानकर यांनी माहिती घेतो असे सांगितले. शिवाय 'गोकुळ'ने आंदोलनास पाठिंबा दिलाच असेल, तर तात्काळ कारवाई केली जाईल आणि प्रशासक नेमला जाईल, असेही जानकर म्हणाले.\nभाजप सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी काहीही झाले नव्हते. ते आता करण्यात आले आहे. यापूर्वी सरकारच्या शेतकऱ्यांच्या योजना या बढ्या ठगांसाठीच्या होत्या. भाजप सरकारचा सामान्य शेतकरी हाच केंद्रबिंदू आहे.\n- महादेव जानकर (पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री)\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/whatsapp-fake-message-claimed-five-people-dhule-127760", "date_download": "2018-08-21T14:30:04Z", "digest": "sha1:RBG7HWNIOZK77FXI45RKGK6GOD5TRP7C", "length": 23427, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "whatsapp fake message claimed five people in dhule व्हॉट्सऍपचे बळी... | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 2 जुलै 2018\nमाहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सऍपकडे पाहिले जाते. अन्न, वस्त्र-निवाऱयाबरोबरच व्हॉट्सऍप हे जीवनावश्यक होऊ पहात आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात खरोखरंच हे माध्यम प्रभावी आहे. परंतु, या माध्यमाचा उपयोगाबरबरोबरच दुरुपयोग होऊ लागला असून, याचाच फटका धुळे येथील पाच जणांच्या हत्येला कारणीभूत ठरला आहे...\nमाहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सऍपकडे पाहिले जाते. अन्न, वस्त्र-निवाऱयाबरोबरच व्हॉट्सऍप हे जीवनावश्यक होऊ पहात आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात खरोखरंच हे माध्यम प्रभावी आहे. परंतु, या माध्यमाचा उपयोगाबरबरोबरच दुरुपयोग होऊ लागला असून, याचाच फटका धुळे येथील पाच जणांच्या हत्येला कारणीभूत ठरला आहे...\nपिंपळनेरपासून (ता. साक्री, जि. धुळे) 25 किलोमीटरवर नवापूर (जि. नंदुरबार) सीमेवर राईनपाडा गाव. तेथे रविवारी (ता. 1) आठवडे बाजार होता. त्या वेळी दुपारी बाराच्या सुमारास एसटी बस राईनपाड्यात दाखल झाली. बसमधून पाच व्यक्ती उतरल्या. त्यांच्या हातात बॅग व पिशव्या होत्या. ते साध्या वेशात असल्याने आपण भिक्षेकरी आहोत, या त्यांच्या म्हणण्यावर कुणीही विश्‍वास ठेवला नाही. मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून ग्रामस्थांनी अत्यंत अमानुषपणे पाच जणांची दगडांनी ठेचून हत्या केली. सर्व मृत नाथपंथीय डवरी समाजातील. गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्यांतील. सध्या त्यांचा तळ घटनास्थळाजवळील पिंपळनेर येथे होता. जिवाचा थरकाप उडविणारी ही घटना केवळ गैरसमजातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या गैरसमजाबरोबरच व्हॉट्सऍपही तितकचे कारणीभूत आहे.\nव्हॉट्सऍपवरून मुले पळविणाऱया टोळीबाबत मजकूर फिरत असतात. अनेकजण खातरजमा न करता तो मेसेज विविध ग्रुपवर फॉरवर्ड करतात. विविध प्रकारच्या मजकूरासोबत छायाचित्रेही जोडतात. खरं तर मजकूर आणि छायाचित्राचा काडीमात्र संबंध नसताना ते एकमेकांशी जोडले जातात अन् नको त्या अफवा पसरल्या जातात. महाराष्ट्रातील मुले पळविणाऱया टोळीच्या अफवेचे लोण देशभर फिरत आहे. चेन्नईत मेट्रो कामगारांना मुलं पळविणारी टोळी समजून आज बेदम मारहाण करण्यात आली.\nभारत शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), दादाराव शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), भारत शंकर मालवे (रा. खावे, मंगळवेढा), अगनू इंगोले (रा. मानेवाडी, मंगळवेढा), राजू भोसले रा. गोंदवून (कर्नाटक) हे मृत नाथपंथीय डवरी समाजातील भीक्षा मागून कुटुंबाची गुजरान करत होते. खरं तर त्यांच्याकडे पोलिस परवानगी, आधारकार्ड व स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेतल्याची कागदपत्रे होती. परंतु, यावर कोणीही विश्वास न ठेवता त्यांना ठेचून मारण्यात आले. आपल्याबाबत असा काही प्रकार घडेल याची त्यांना कल्पनाही नसेल. पण... यामध्ये या पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. पुढे पोलिस तपास होईल अन् कारवाईसुद्धा होईल. पण प्रश्न आहे तो अफवेचा...\nसोशल मिडीयावरून असा अपप्रचार कोण करतो अन् माहितीची खातरजमा न करता तो फॉरवर्ड करणारेसुद्धा तितकेच दोषी आहेत. धुळ्यामध्ये या पाच जणांची हत्या करण्यापूर्वी व्हॉट्सऍपवरून असे मेसेज फिरत होते किंवा नाही हा संशोधनाचा विषय. पण... या पाच जणांचा जीव घेण्याइतपत लोक क्रुर का होतात... याचा अर्थ काहीतरी व्हॉयरल झाले असणार अन् या अफवेमधूनच ही घटना घडली असणार, हे कोणी नाकारू शकत नाही.\nराज्यसह देशभरात आतापर्यंत मुले पळवणारी टोळी समजून अनेक मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या अफवांमुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर मुलं पळवणारी टोळी आली असल्याचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. हे मेसेज वाचल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील सुशिक्षित मंडळींनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे. शिवाय, काही शंका निर्माण झाल्यास पोलिसांची मदत घेता येते. पण हे कोणाचा जीव घेण्याच्या आगोदर...\nसोशल मीडियावरील अफवांमुळे गैरसमज\nराज्यात आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी समजून अनेक मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या अफवांमुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर मुलं पळवणारी टोळी आली असल्याचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. हे मेसेज वाचल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील सुशिक्षित मंडळींनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चांदगाव भागात 8 जून रोजी चोर समजून सात जणांना बेद मारहाण करण्यात आली. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला होता.\nऔरंगाबादमध्येच 16 जून रोजी पडेगावमध्येही एकाचा अशाच प्रकारामध्ये मृत्यू झाला. ईद मागण्यासाठी आलेल्या दोन बहुरुप्यांना मारहाण करण्यात आली होती.\nऔरंगाबादमधील कमळापूरमध्ये महिला नव्या घराच्या शोधात असताना मुले पळवण्याच्या शोधातून जमावाकडून मारहाण करण्यात आली.\nलातूरमध्ये औसा तालुक्यातील बोरफळामध्ये 29 जून रोजी नवरा-बायकोच्या भांडणाला मुले पळवण्याचं स्वरुप देऊन मारहाण करण्यात आली.\nलातूर जिल्ह्यातील निलंग्यातील हलगरामध्ये रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने रिक्षाही जाळली.\nनंदुरबारमध्ये 29 जून रोजी भिक्षुकी करणाऱ्या पाच जणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. मुलगी तिच्याच घरात सापडल्याने प्रकरणावर पडदा पडला.\nपरभणीत 20 जून रोजी मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन दोन जणांना मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांना पोलिसांना देण्यात आले.\nपोलिसांच्या वतीने जाहीर आवाहन\nसोशल नेटवर्किंगवर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरत आहे. परंतु अशी कुठलीही टोळी नसून या केवळ अफवा आहेत, हे वारंवार सांगितल्यानंतरही निष्पाप लोकांना मारहाण केली जात आहे. कसलीही खात्री न करता मारहाण केल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी संशयास्पद व्यक्ती दिसली तर तिच्याबद्दल जवळील पोलिस ठाण्याशी संपर्क करा. निष्पाप लोकांना मारहाण करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिस करत आहोत. परंतु, एवढे असतानाही मारहाणीबरोबरच जीव घेण्यापर्यंतच्या घटना घडत आहेत. यामुळे पोलिसांनी असे मेसेज तयार करणाऱयांबरोबरच फॉरवर्ड करणाऱयांवर कारवाई केली तरंच कुठे तरी हे थांबेल अन्यथा आज पाच जणांना जीव गमवावा लागला... उद्या काय होईल ते सांगता येणार नाही...\nसोशल मीडियावर फिरणारे मेसेज हे खरोखरच खरे असतात का अफवांचे मेसेज तयार करणाऱयांवर अथवा फॉरवर्ड करणाऱयांवर पोलिसांनी कारवाई करावी का अफवांचे मेसेज तयार करणाऱयांवर अथवा फॉरवर्ड करणाऱयांवर पोलिसांनी कारवाई करावी का अथवा सोशल नेटवर्किंगचा वापर कसा करायला हवा... याबद्दल तुम्हाला काय वाटते... याबद्दल जरूर लिहा... आपल्या एका प्रतिक्रियेतून एकाचा जीव वाचला तरी खूप काही झाले...\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/z-p-school-record-break-result-chandrapur-district-136286", "date_download": "2018-08-21T14:30:30Z", "digest": "sha1:3OR4YK37ETHEKUSH2GLAKMLP3A6CNJT5", "length": 14991, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "z p school record break result in chandrapur district जिल्हा परिषदेच्या शाळेतील बत्तीस विद्यार्थ्यांचा रेकार्डब्रेक निकाल | eSakal", "raw_content": "\nजिल्हा परिषदेच्या शाळेतील बत्तीस विद्यार्थ्यांचा रेकार्डब्रेक निकाल\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nमराठी शाळेतील विद्यार्थी कमी नाहीत याचा प्रत्यय गोंडपिपरी तालूक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेने दिला आहे. नुकत्याच लागलेल्या स्कालरशिप परिक्षेचा निकालात या शाळेतील तब्बल बत्तीस विद्यार्थ्यांनी बाजी मारीत रेकार्डब्रेक निकाल दिला.\nगोंडपिपरी (चंद्रपूर)- मराठी शाळेतील विद्यार्थी कमी नाहीत याचा प्रत्यय गोंडपिपरी तालूक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेने दिला आहे. नुकत्याच लागलेल्या स्कालरशिप परिक्षेचा निकालात या शाळेतील तब्बल बत्तीस विद्यार्थ्यांनी बाजी मारीत रेकार्डब्रेक निकाल दिला.\nगोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आपल्या नाविण्यपुर्ण उपक्रमासाठी ओळखली जाते. प्रयोगशिल व सामाजिक जाणिवा जोपासून येथील शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला सजवले आहे. यामुळेच परिसरातील दहा बारा गावातील विद्यार्थी या शाळेला पसंती देत आहेत. मागील दिवसात कान्व्हैंटच्या अनेक विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेतला. अशात शाळेची आभिमानाने मान, उंचाविणारी गुड न्यूज आली अन साऱ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झाला.\nइयत्ता पाचवीच्या विद्यार्थासाठी शिष्यवृत्ती परिक्षा घेतली जाते. यातून विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिध्द करण्यासोबतच शिष्यवृत्तीच्या रूपात आर्थिक मदत दिली जाते.\nभंगाराम तळोधी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 39 विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. काल उशिरा परिक्षेचा निकाल जाहिर झाला यामध्ये शाळेतील बत्तीस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. अंकीता अशोक कोवे ही विद्यार्थीनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावून ग्रामीण भागातील गुणवत्तेची चुणूक दाखविली.\nशाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या रेकार्डब्रेक निकालामुळे सारेच अचंबीत राहिले.\nशाळेचे पाचवीचे वर्गशिक्षक अरूण झगडकर,रत्नाकर चौधरी यांनी या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मेहनत घेतली. एवढेच नव्हे तर त्यांनी या विद्यार्थ्यांच्या विशेष क्लास घेतला. शिष्यवृत्ती परिक्षेत विशैषत शाळेतून दोनचार विद्यार्थी उत्तीर्ण होतात. पण भंगाराम तळोधीत बत्तीस विद्यार्थ्यांनी यशाचा रेकार्ड करित मराठी शाळेतील मुले कमी नाही हे दाखवून दिले आहे.\nयानिमित्त आज यशश्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी सुनिल रामगोनवार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख अतिथी मारोती अम्मावार उपसरपंच भंगाराम तळोधी प्रमुख मार्गदर्शक सुनिल मुत्यालवार केंद्रप्रमुख, सुनिता निलावार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन साधना उराडे तर आभार अरूण झगडकर यांनी मानले.\nभंगाराम तळोधी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रेकार्डब्रेक रिझल्ट गावाची मान उंचावणारा ठारला आहे.आम्हाला त्यांचा आभिमान आहे.झगडकर,चौधरी या शिक्षकांचे योगदान महत्वाचे राहिले- मारोती अम्मावार उपसरपंच, भंगाराम तळोधी\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nश्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा\nजुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग...\nअंकुश आवताडे यांची उत्पादक शुल्क अधिकारीपदी निवड\nआंधळगाव - आंधळगावचे सुपूत्र व वाशिमचे पुरवठा निरीक्षक अंकुश रामचंद्र आवताडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून...\nपुणे जिल्ह्यातील 104 अंगणवाड्यांना मिळणार नविन इमारती\nशिर्सुफळ - पुणे जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षापासुन हक्कची इमारत नसलेल्या किंवा दुरावस्था झालेल्या अंगणवाड्यांच्या प्रश्न आता मार्गी लागणार आहेत....\nशाहूवाडीत शिक्षण कार्यालयाला टाळे\nशाहूवाडी - तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी येथील पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी आज पंचायत समितीच्या शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/kumarswami-said-100-crors-offer-for-jds-from-bjp-new-290139.html", "date_download": "2018-08-21T14:45:12Z", "digest": "sha1:IL77KRA5QAAUBRBF2R3VCCHLHF67BRXH", "length": 13360, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटींची ऑफर- एच.डी.कुमारस्वामी", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nजेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटींची ऑफर- एच.डी.कुमारस्वामी\nमी काँग्रेससोबतच जाणार, असंही ते म्हणालेत. २००४-०५ साली आमच्या पक्षावर डाग लागला होता, तो डाग मला खोडून काढायचाय, म्हणून मी काँग्रेससोबत चाललोय, असंही ते पुढे म्हणाले.\nबंगळुरू, 16 मे : जनता दल सेक्युलरच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटींची ऑफर देण्यात आलीये, असा खळबळजनक आरोप केलाय जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी. मी काँग्रेससोबतच जाणार, असंही ते म्हणालेत. २००४-०५ साली आमच्या पक्षावर डाग लागला होता, तो डाग मला खोडून काढायचाय, म्हणून मी काँग्रेससोबत चाललोय, असंही ते पुढे म्हणाले.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. असं असलं तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस यांनी हातमिळवणी केली आहे. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरसह काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजपनं देखील जेडीएसच्या मनधरणीचा प्रयत्न करून पाहिलाय.\nदरम्यान काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. तर येडियुरप्पा यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केलाय. आता राज्यपालांच्या भूमिकेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 100 crors100 कोटीBJPjdskumarswamiकुमारस्वामीजेडीएसभाजप\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\nधक्कादायक- पत्नीचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये, तर तीन वर्षांच्या मुलीला खोक्यात डांबून मारले\nLive Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/pune/", "date_download": "2018-08-21T13:48:06Z", "digest": "sha1:EXQUCG3K5AQNV57QB3CGLBGJFEER5J3F", "length": 16647, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Marathi News | Latest News | Pune and Pimpri-Chinchwad News", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nगगनगिरी विश्व फाउंडेशनतर्फे शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nपिंपरी-चिंचवड-गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने गगनगिरी विश्व फाउंडेशनतर्फे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. आज वाल्हेकरवाडी येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन संगीता कवडे यांनी केले होते. गृहिणी म्हणून आपल्या घरातच असलेल्या महिलांमध्ये कलागुण दडलेले असतात, त्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरला …\n‘सनातन’ वर बंदी आणू देणार नाही : हिंदू जनजागृती समिती\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर, राज्य 0\nपुणे :डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाशी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा संबंध नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत सनातन व आमच्या संस्थेवर बंदी आणू देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी दिला. पुण्यात मंगळवारी सनातन …\nपुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nपुणे: पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली. पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे . त्यामुळे इतर पुलावरून ट्राफिक वाढले आहे. पुण्यात सकाळ पासून संतधार सुरु आहे . पुलावरील पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे . Share on: WhatsApp\nसिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nसिंधुदुर्ग जिल्हा भुषण पुरस्कार केला प्रदान पिंपरी- सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा 41 वा वार्षिक स्नेहमेळावा काळेवाडी येथील जोतीबा मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने सिंधुदुर्गवासीय उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका उषा काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, रामकृष्ण राणे, अंकुशराव साईल, प्रमोद …\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर नव्या सुधारणा\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nपिंपरी – वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वेकडून डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. प्रवाशांना रेल्वेत चढ-उतार करणे सुलभ व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळादरम्यानच्या सर्व स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये या कामाला सुरवात होणार असून, पुढील दीड वर्षात ते पूर्ण करण्यात येणार आहे. सुटीच्या कालावधीत …\nपायल नृत्यालयाच्यावतीने शनिवारी मासिक सभा\n21 Aug, 2018\tपिंपरी-चिंचवड, पुणे 0\nचिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे या उद्देशाने चिंचवडच्या पायल नृत्यालयाच्यावतीने मासिक नृत्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी नृत्योन्मेष’ ही मासिक नृत्यसभा होणार आहे. दर महिन्याला नृत्याची पर्वणी यामुळे नागरिकांना मिळणार आहे. शहरात पहिल्यांदाच शास्त्रीय नृत्याकरिता नृत्यसभा आयोजित करण्यात येत आहे. चिंचवडच्या राम …\nबँकांमधून परस्पर घेतली जाते कर्जदार शेतकर्‍यांकडून पीक विम्याची रक्कम\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nपंतप्रधान पीक विमा योजनेचे फसवे स्वरूप योजना सर्व पिकांना नाही उपयोगी कामशेत- पंतप्रधानांनी देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारच्यावतीने सुरू असलेल्या अनेक योजनांपैकी एक महत्वाची योजना पीकवीमा आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस किंवा वातावरणातील बदलांमुळे पीकाचे नुकसान होत असते. कोणत्याही विमा कंपन्या शेतकर्‍यांना पीक विमा देत नाहीत. पंतप्रधान …\nकिल्ले विसापुरवरील तटबंदीची दुरूस्ती करण्यात यावी\n21 Aug, 2018\tपिंपरी-चिंचवड, पुणे 0\nलोहगड-विसापुर विकास मंचातर्फे केली मागणी तळेगाव दाभाडे-किल्ले विसापूरवरील तटबंदी ढासळत असून या तटबंदीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी लोहगड विसापुर विकास मंचातर्फे पुरातत्व विभागाकडे करण्यात आली आहे. विसापुर किल्ला हा अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेला आहे. या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पडझड ही झाली आहे. लोहगड विसापुर विकास मंचातर्फे याविषयी वेळोवेळी पुरातत्व …\nदुसर्‍सा टप्प्यात सावित्रीच्या लेकींना केले पंधरा सायकलींचे वाटप\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nपायपीट करीत जाणार्‍या 81 विद्यार्थ्यांना आहे मदतीची गरज पुस्तक बँकप्रमाणे सायकल बँक योजना राबविणार टाकवे बुद्रुक – आंदळ मावळातील मिंडेवाडी, ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून अनेक विद्यार्थी पायपीट करीत शाळेसाठी जात असतात. अशा 81 गरजू विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे. हे सगळे विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी मोठी कसरत करीत आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना मदत …\nकामशेत खिंडीत पुणे-मुंबई लेनवर दरड कोसळली\n21 Aug, 2018\tपिंपरी-चिंचवड, पुणे 0\nवाहतूक काही काळ विस्कळीत जुना मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत खिंडीत दरड कोसळून काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ही घटना रविवारी दि. 19 सकाळी घडली. मात्र, कामशेत वाहतूक विभागातील होमगार्ड वार्डन गणेश गव्हाणे व तुषार घाडगे यांनी वेळीच घटनास्थळी जाऊन एका ट्रकचालक आणि त्यातली मजुरांच्या सहाय्याने दरड बाजूला केली. त्यामुळे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/wonders/bamanghal/", "date_download": "2018-08-21T14:37:21Z", "digest": "sha1:HFUNAVOR6VSWVJ3VP3R7V6M6VI6JOBDD", "length": 9811, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "बामणघळ, हेदवी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nहेदवीला जाऊन तिथला जलस्तंभ न पाहाता परत येणे म्हणजे एका निसर्गनिर्मित चमत्काराला मुकणे होय हेदवीची बामणघळ हा निसर्गाचा एक रौद्र आविष्कार आहे. हेदवीच्या गणेश मंदिराजवळ तीन किलोमीटर अलीकडे समुद्रकिनार्‍याच्या काळ्या कातळातील भेगेमधून चाललेला समुद्राच्या लाटांचा हा खेळ बघण्यासारखा असतो. ऐन भरतीचा वेळी गेल्यास उंच तुषार उडवत उसळणारा जलस्तंभ आपलं लक्ष वेधून घेतो.\nबस स्थानक - गुहागर\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - वर्षभर\nशतकानुशतके इथे समुद्राच्या लाटांच्या आघाताने खडकामधे एक मीटरभर रुंद आणि १० मीटर लांबीची एक घळ किंवा भेग निर्माण झाली आहे. ३ ते ५ मीटर खोलीच्या या घळीतून भरतीच्या लाटांचे पाणी खूप जोरात आत घुसुन तेथील खडकांवर आपटते आणि यातून निर्माण होतो १० ते १५ मीटर उंचीचा अवर्णनीय जलस्तंभ\nत्यावेळी कपारीत होणारी पाण्याची प्रचंड खळबळ, रोरावात घुसणाऱ्या लाटांचा प्रचंड आवाज असा थरार अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहतात. मात्र इथे येताना भरतीची वेळ गाठून येणं चांगलं कारण त्या वेळेस इथे उसळलेल्या जलस्तंभाचा अवर्णनिय नजारा दिसतो. या कपारीत समुद्राचे पाणी घुसून जेव्हा वर उसळते तेव्हा येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे निसर्गाच्या या रौद्र रूपाचे दर्शन घेताना काळजी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/581", "date_download": "2018-08-21T14:34:58Z", "digest": "sha1:HS3AIKP2N4YJQS7CNHOBNOUJFQCZE6ZV", "length": 2349, "nlines": 40, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "स्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये (Marathi)\nह्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक पुस्तकांत आम्ही स्त्रशरीराची काही विशेष वैज्ञानिक सत्ये उलगडवून दाखविणार आहोत.\nस्त्रियांची नजर खरोखर तेज असते\nगर्भांत सर्व अर्भकें स्त्रीलिंगी असतात\nस्त्रियांना शरीर सम्बधातून जास्त सुख मिळते\nमासिक पाळी एक आश्चर्य\nस्त्रियांना जास्त झोपेची आवश्यकता असते\nसुंदर स्त्रिया जास्त बुद्धिमान असतात\nशारीरिक वेदना सहन करण्याची जबर ताकद\nस्त्रियांची यौन वाढ कधीही थांबत नाही\nसंभाजी महाराज - चरित्र\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.mimarathimajhimarathi.com/2016/09/ashtvinayak-shree-chintamani-mandir-theur-marathi-information-map.html", "date_download": "2018-08-21T13:54:08Z", "digest": "sha1:BQA4GCICZ7K7TAFHJ6FTLX6MYNXUFE75", "length": 6991, "nlines": 105, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "श्री चिंतामणी मंदिर थेऊर- अष्टविनायक ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nश्री चिंतामणी मंदिर थेऊर- अष्टविनायक\nपुणे जिल्ह्यातील व पुणे शहरापासून अगदी नजीक असलेल्या या देवस्थानी असलेला गणपती “श्रीचिंतामणी” या नावाने ओळखला जातो.\nथेऊर येथील गणेशमूर्ती स्वयंभू व उजव्या सोंडेची आहे. मंदिराचे महाद्वार उत्तराभिमुख आहे, पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभामंडपही मोठा आहे. देवळाच्या तिन्ही बाजूंना मुळा व मुठा या दोन नद्यांचा वेढा आहे.\nपुणे नजीकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी य तपस्वी पुरुषाने या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली होती, असा ऐतिहासिक दाखला असून थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामणी देव यांनी बांधले आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांना या गणेशस्थानाबद्दल अखेरपावेतो प्रेम वाटत होते. त्यांचा मृत्यूही या मंदिराच्या आसमंतातच झाला.\nपुणे-सोलापूर मार्गावर हे स्थान असून पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील लोणी स्टेशनपासून हे स्थान जवळ आहे.\nनजीकचे रेल्वे स्टेशन : पुणे व लोणी (पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावर)\nपुणे-थेऊर अंतर २२.५ कि.मी.,\nलोणी-थेऊर अंतर ५ कि.मी.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी Android App Download\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/temples/mahalaxmi-temple-kelshi/", "date_download": "2018-08-21T14:36:08Z", "digest": "sha1:TNUEDIKJCAZI2DYYYQAXZ3RHIGOKF6Y7", "length": 10379, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "महालक्ष्मी मंदिर, केळशी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकोकणातील निसर्गरम्य परिसरात वसलेली मंदिरे अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतात. सुबक, टुमदार, कौलारू छतांची असलेली ही मंदिरे भाविकांचे कितीतरी पिढ्यांपासून श्रद्धास्थान बनून राहिली आहेत. कोकणातल्या डोंगरांवर, तळ्याकाठी, नदीकाठी, हिरव्यागर्द रानांमध्ये या मंदिराचे शतकानुशतके वास्तव्य आहे. उटंबर डोंगराच्या पायथ्याशी गर्द वनराईच्या पार्श्वभूमीवर केळशी गावच्या दक्षिण टोकाला असंच एक महालक्ष्मीचं मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम पेशवाईच्या काळातील आहे.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - वर्षभर\nमंदिर परिसरात तळे असून तळ्यात उतरण्यासाठी पायर्‍याही आहेत. तळ्यात नेहमी अनेक कमळं फुललेली असतात. हिरव्यागार वनराईच्या पार्श्र्वभूमीवर मंदिराचा परिसर उठून दिसतो.\nमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी खास सनई चौघडा वादनासाठी नगारखाना बांधला असून मंदिराच्या संपूर्ण परिसराला ८ ते १० फूट उंचीची दगडी तटबंदीसुध्दा आहे. देवालयाला दोन घुमट असून एका घुमटाखाली महालक्ष्मीचे स्वयंभू स्थान असून दुसऱ्या घुमटाखाली सभागृह आहे. संध्याकाळच्या वेळी सनईचे सूर कानी पडल्यावर मंदिरात पाय आपोआपच रेंगाळतात.\nयेथे चैत्र शुध्द अष्टमी ते चैत्र शुध्द पौर्णिमा या काळात देवीचा मोठा उत्सव असतो, जो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. नवरात्री हा तर देवीचाच उत्सव असल्याने त्यां काळातही मंदिरात खूप प्रसन्न वातावरण असते. मंदिराला सुंदर दिव्यांची रोषणाई केलेली असते व देवळात गोंधळ, कीर्तन, रथयात्रा असे कार्यक्रम असतात.\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=5&order=comment_count&sort=asc", "date_download": "2018-08-21T14:11:43Z", "digest": "sha1:7Q7RJUWGMHMANOF7T7HW2CDH63WCERLY", "length": 13046, "nlines": 118, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 6 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nमौजमजा फुसके बार - ३० डिसेंबर २०१५ राजेश कुलकर्णी 29/12/2015 - 22:33\nमौजमजा फुसके बार - ३१ डिसेंबर २०१५ राजेश कुलकर्णी 31/12/2015 - 00:59\nललित त्याचे असे झाले (भाग ३) चौकस 01/01/2016 - 10:42\nमौजमजा फुसके बार – ०२ जानेवारी २०१६ राजेश कुलकर्णी 02/01/2016 - 01:53\nकविता दुबळा अभिजीत अष्टेकर 03/01/2016 - 10:28\nचर्चाविषय गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो \nमौजमजा फुसके बार – १६ जानेवारी २०१६ राजेश कुलकर्णी 15/01/2016 - 23:53\nBook page विश्वाचे आर्त - भाग १४ - उत्क्रांती आणि हरितक्रांती राजेश घासकडवी 18/01/2016 - 18:53\nवगैरे फुसके बार – ०२ फेब्रुवारी २०१६ राजेश कुलकर्णी 02/02/2016 - 00:26\nवगैरे फुसके बार – ०३ फेब्रुवारी २०१६ राजेश कुलकर्णी 03/02/2016 - 01:00\nवगैरे फुसके बार – ०४ फेब्रुवारी २०१६ राजेश कुलकर्णी 04/02/2016 - 01:10\nललित माझ्या लाडलाडूल्या \"प्र\", वीणेची तार 04/02/2016 - 12:50\nवगैरे फुसके बार – ०५ फेब्रुवारी २०१६ राजेश कुलकर्णी 05/02/2016 - 00:06\nवगैरे फुसके बार – ०६ फेब्रुवारी २०१६ राजेश कुलकर्णी 06/02/2016 - 00:57\nवगैरे फुसके बार – ०७ फेब्रुवारी २०१६ राजेश कुलकर्णी 06/02/2016 - 23:00\nवगैरे फुसके बार – ०८ फेब्रुवारी २०१६ राजेश कुलकर्णी 07/02/2016 - 22:54\nकविता जर्जरी वार्धक्य माझे तिरशिंगराव 08/02/2016 - 13:04\nवगैरे फुसके बार – ०९ फेब्रुवारी २०१६ - कोठे अंधार कोठे प्रकाश राजेश कुलकर्णी 09/02/2016 - 00:43\nवगैरे फुसके बार – १० फेब्रुवारी २०१६ - सियाचेनचा चमत्कार, भुजबळ व त्यांचे गुरू आणि झैदींचे पुस्तक राजेश कुलकर्णी 09/02/2016 - 23:08\nकविता मिशी नृत्य माहितगारमराठी 11/02/2016 - 10:32\nचर्चाविषय पुरुष हे स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का \nवगैरे फुसके बार – १२ फेब्रुवारी २०१६ - चवीची संवेदना नष्ट करता आली तर, हणमंतप्पा, ग्रॅव्हिटेशनल लहरींचा शोध राजेश कुलकर्णी 12/02/2016 - 00:57\nवगैरे फुसके बार – १३ फेब्रुवारी २०१६ राजेश कुलकर्णी 13/02/2016 - 00:47\nललित व्हॅलेन्टाईन : स्पर्धेसाठी सुरवंट 14/02/2016 - 12:32\nचर्चाविषय तडीपारी - वर्षानुवर्षे चालत असलेले ढोंग राजेश कुलकर्णी 29/02/2016 - 00:38\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nकविता कवीची कविता उल्का 19/03/2016 - 17:30\nचर्चाविषय पंजाब आणि समस्या माहितगारमराठी 22/03/2016 - 12:18\nचर्चाविषय समान संधी, पण म्हणजे नेमके काय\nविकीपानांसाठी 'भडास (कादंबरी)' वरील साहित्यिक प्रतिक्रीयांची ज्ञानकोशीय दखल घेण्याच्या दृष्टीने एक उहापोह माहितगारमराठी 27/03/2016 - 13:30\nकविता “उभारू आपण गुढी\nचर्चाविषय पेट्रोल का वाचवावे\nचर्चाविषय मदत हवी : मसाजर आणि नुगा थेरपी उडन खटोला 09/04/2016 - 22:49\nललित शून्याचे गणित आणि बळीराजा विवेक पटाईत 12/04/2016 - 11:08\nमाहिती ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था पुणे मुंग्रापं 22/04/2016 - 01:58\nकविता तेव्हा मला तू फार फार आवडतेस - प्रवास ३ कानडाऊ योगेशु 30/04/2016 - 13:30\nललित डॉ.कुमार विश्वास.. अनिरुद्ध प्रभू 30/04/2016 - 23:19\nकविता ..वॉन्टेड.. कानडाऊ योगेशु 04/05/2016 - 13:26\nललित आमची बटाट्याची चाळ ppkya 07/05/2016 - 15:00\nमाहिती आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना पुणे मुंग्रापं 09/05/2016 - 12:53\nमाहिती ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की पुणे मुंग्रापं 11/05/2016 - 20:49\nललित कैथरीन हेपबर्न-'वूमन ऑफ दि इयर' रवींद्र दत्तात्... 12/05/2016 - 18:42\nकविता ..कुणी दार माझे ठोठावले.. कानडाऊ योगेशु 28/05/2016 - 20:55\nकविता खूप माज वाढलाय योगेश विद्यासागर 29/05/2016 - 00:58\nकलादालन ‎निर्गुणी भजने‬ (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - तिसरा चरण Anand More 30/05/2016 - 01:42\nललित जगाचं असंच असतं\nचर्चाविषय पृथ्वीच्या तापमानातील वाढ रोखण्यासाठी तांत्रिक उपाय: सल्फर कणांची निर्मिती मिलिन्द 01/06/2016 - 04:02\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-08-21T13:38:09Z", "digest": "sha1:4C63IRP34NHGYQ6XVK2TRFLY2CSRDHBM", "length": 5776, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिकबल्लपूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n३,५७६ चौरस किमी (१,३८१ चौ. मैल)\n२९० प्रति चौरस किमी (७५० /चौ. मैल)\nचिकबल्लपूर हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक जिल्हा आहे. ऑक्टोबर २००७ मध्ये चिकबल्लपूर जिल्हा कोलार जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा कर्नाटकच्या आग्नेत भागात आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे. चिकबल्लपूर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.\nगुलबर्गा - बिदर - बेल्लारी - रायचूर - कोप्पळ - यादगीर\nबेळगांव - उत्तर कन्नड - बागलकोट - विजापूर - धारवाड - हावेरी - गदग\nबंगळूर - बंगळूर ग्रामीण - तुमकूर - दावणगेरे - शिमोगा - चित्रदुर्ग - कोलार - रामनगर - चिकबल्लपूर\nम्हैसूर - उडुपी - दक्षिण कन्नड - कोडागु - मंड्या - चामराजनगर - हसन - चिकमगळूर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-patangrao-kadam-and-election-53143", "date_download": "2018-08-21T14:44:49Z", "digest": "sha1:OY45I2MJRF6TPKM6R5TINEHNYVAUD2HZ", "length": 22954, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news patangrao kadam and election पतंगराव लढणारच...पण कुठे? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 जून 2017\nसांगलीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी पुन्हा निवडणूक लढणारच असा खडा टाकून सांगलीच्या राजकीय वर्तुळात अनेक तरंग उमटवले आहेत. त्याचवेळी त्यांनी निवडणूक विधानसभेची की लोकसभेची हे त्या-त्या वेळी ठरेल असे सांगून स्वतःच्या विधानसभा आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील नव्या समीकरण मांडणीलाही वाव करुन दिला आहे.\nसांगलीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी पुन्हा निवडणूक लढणारच असा खडा टाकून सांगलीच्या राजकीय वर्तुळात अनेक तरंग उमटवले आहेत. त्याचवेळी त्यांनी निवडणूक विधानसभेची की लोकसभेची हे त्या-त्या वेळी ठरेल असे सांगून स्वतःच्या विधानसभा आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील नव्या समीकरण मांडणीलाही वाव करुन दिला आहे.\nपतंगरावांची महाराष्ट्राच्या राजकारणात बिंधास्त व्यक्तीमत्व अशी ओळख आहे. \"कायम भावी मुख्यमंत्री' असे बिरुद त्यांच्यामागे लागले होते. अगदी परवा माजी आमदार संभाजी पवार यांच्या सत्कार समारंभातही ते बोलून दाखवले. शेजारी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीतून भाजपवासी होऊन जिल्ह्याचे पक्षाध्यक्षपद सांभाळणारे पृथ्वीराज देशमुख होते. त्यांना डिवचताना त्यांनी \"आमची कामे कधीच थांबत नाहीत...कारण इतकी वर्षे आम्ही भरपूर पेरले आहे. अंबाड्या पेरल्या नाहीत.' असे सांगून भाजप सरकारमध्येही आमचे वजन आहे हे जाहीरपणे सांगितले. गेल्यावेळी त्यांनी त्यांच्या पलूस विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज यांचा बक्कळ मताने पराभव केला होता. त्यावेळी त्यांनी लोकांना सहानभूती मिळवण्यासाठी ही माझी शेवटचीच निवडणूक असाही प्रचार केला होता. पतंगराव विजयी झाले मात्र राज्यातून सत्ता गेली. गेली पंधरा वर्षे राज्यमंत्रीमंडळात असलेले पतंगरावांसाठी हा सत्ता दुष्काळाच काळ आहे. त्यांच्या \"अस्मिता' बंगल्यावरच शासकीय बैठका व्हायच्या. सतत आगेमागे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांचा राबता असे. भारती विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांच्या गाडीवर कायम लाल दिवाही आता अडचणीत आला आहे.\nया साऱ्या पार्श्‍वभूमीवर पतंगराव निवडणूक लढवणार नसले तरी ते राजकारणातून बाजूला पडतील असे कुणालाच वाटत नव्हते. कदाचित केंद्रात राज्यात काँग्रेसची सत्ता असतील तर राज्यपाल किंवा राज्यसभा अशा वाटेवरही ते दिसले असते. मात्र आता त्यांनी या सर्वच शंकाना बगल देत आपण थेट निवडणूक लढवून सक्रीय राजकारणात राहणार असे जाहीर केले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुकांची चर्चा सुरु असतानाचे त्यांचे वक्तव्य सूचक स्वरुपाचे आहे. पतंगराव लढतील म्हणजे कोणती निवडणूक लढवतील हा पुढचा प्रश्‍न ओघानेच येतो.\nस्वातंत्र्यानंतर प्रथमच सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला आहे. विद्यमान खासदाराला डावलून काँग्रेसमध्ये नवा उमेदवार शोधला जात नाही याची चांगली प्रचिती पतंगरावांना वेळोवेळी आली आहे. वसंतदादा घराण्याचे दिल्ली दरबारातील वजन पाहता पतंगरावांना आत्ताही काँग्रेसचे माजी खासदार प्रतिक पाटील यांचे तिकीट कापणे अवघड असेल. कारण पराभव एकट्या प्रतिक यांचाच झालेला नसून काँग्रेसच्या देशातील दिडशे खासदारांचा झाला आहे. त्यामुळे या निकषावर काँग्रेसमधील अनेक दिग्गजांची उमेदवारी कापली जाऊ शकते. पतंगराव लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. किंबहुना ती त्यांच्या मनातील सुप्त इच्छा आहे. तशी एकदा संधी त्यांना प्रकाशबापू पाटील यांच्या आजारपणाच्या काळात चालून आल्याची चर्चा होती. मात्र आता पतंगरावांना या वयात लोकसभेची उमेदवारी काँग्रेस देईल का हा प्रश्‍न आहे. वयाच्या निकषावर मला उमेदवारी देणार नसाल तर माझ्या मुलाला विश्‍वजीतला संधी द्या अशी मागणी ते पक्षश्रेष्ठींकडे करु शकतात. सांगलीचा लोकसभेचा बालेकिल्ला पुन्हा जिंकायचा असेल तर प्रतिक योग्य उमेदवार नाहीत हे बिंबवण्यासाठी त्यांना दिल्ली दरबारी खुप कष्ट सोसावे लागतील. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणुकीतून विजयी झालेल्या विश्‍वजीत यांनी गेल्यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद लावून निवडणूक लढवली होती. परक्‍या मतदारसंघातही त्यांनी सर्व बळ वापरून दिलेली लढत श्रेष्ठींच्या लक्षात आली आहे. आता तेच बळ ते सांगलीत वापरतील तर गणित जमू शकते असा दावा पतंगरावांचा असेल.\nविधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाचवेळी झाल्या तर मात्र पतंगरावांसमोर काही नवे प्रश्‍न असतील. त्याऐवजी या निवडणुका स्वतंत्रपणे झाल्या तर आधी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते पुर्ण ताकद लावू शकतील. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी आणि भाजपमधील अनेक मित्रांचे सहकार्य मिळू शकते. ज्येष्ठत्वाच्या नात्याने ते अनेकांकडे हक्काने शब्द टाकू शकतात. त्यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या वसंतदादांचे नातू विशाल आणि प्रतिक पाटील यांना त्यांनी वेळोवेळी त्यांच्या घसरलेल्या राजकीय वजनाची जाणिव करून दिली आहे. वसंतदादा घराण्याच्यावतीने सांगली महापालिकेची सत्ता सांभाळणाऱ्या मदन पाटील यांच्या निधनामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळातही पोकळी निर्माण झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांपासून ते बाजूला राहण्याची शक्‍यता आहे. एकदा का सांगली महापालिका क्षेत्रातून वसंतदादा घराण्याचे पुरते उच्चाटन झाले तर लोकसभेच्या जागेवरील त्यांचा दावा अधिक घट्ट होऊ शकतो. लोकसभेच्या आधीही महापालिका निवडणुका असतील. त्यामुळे ते या निवडणुकांमध्ये कितपत सक्रीय राहतील हे पहावे लागेल.\nअर्थात ही सारी जर तरची गणिते आहेत. खुद्द होमग्राऊंड पलूस विधानसभा मतदारसंघातही त्यांच्यासमोर नवी आव्हाने उभी राहू शकतील अशी चिन्हे आहेत. पतंगरावांना आस्मान दाखवणारे माजी आमदार संपतराव देशमुख यांचे चिरंजीव संग्राम आता भाजपकडून जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद भुषवत आहेत. त्यांचा मतदारसंघातील वावर हेतूपुर्वक वाढला आहे. त्यामुळे पतंगराव लढणार म्हणाले असले तरी ते कोठे हा प्रश्‍न कायम आहे. त्याचा निर्णय परिस्थितीनुरुप होईल. एक निश्‍चित की त्यांनी आता पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांना जागे केले आहे. ते आता त्यांच्या वाटेत काटे पसरण्यासाठी तयारीला लागतील हे नक्की.\n■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या\n\"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ\nपवार 'समृद्धी' प्रकल्पाच्या विरोधात कसे\n#स्पर्धापरीक्षा - भारत-अमेरिका संरक्षण करार\nपतधोरणाची पावले योग्य दिशेने\nरविवारी भारत - पाकचा लंडनला डबल धमाका\nभाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल\nकराल \"नायगरा'ने गिळले विक्रमवीरास..\nपुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर\nलंडन : अग्नितांडवात किमान 65 मृत्युमुखी\n'SCO'त मतभेदांना स्थान नाही\nध्वनिक्षेपकावरून एकाच वेळी 'अजान'\nलोकवर्गणीतून 7 कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/biodiversity/mangroves/", "date_download": "2018-08-21T14:36:25Z", "digest": "sha1:PRDGFDOUWPZ6R3WZA2MRDKIAN3ZA5JEM", "length": 10369, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "खारफुटीची जंगले (खाजण) - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nसमुद्र व त्याच्या लगतच्या परिसंस्था या अनेक सजीवांना अन्न पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडतात. किनारपट्टीवरील समृध्द खाजण किंवा खारफुटी हे एका निरोगी पर्यावरणाचे द्योतक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी, पडले-आंजर्ले, गुहागर, भाट्ये, दाभोळची खाडी या ठिकाणांवर विविध जातीच्या खारफुटींची समृध्द जंगले आहेत.\nही वने समुद्रकिनाऱ्यालगत, खाडीपरिसरात किंवा नद्यांच्या दलदलीच्या व नियमितपणे भरती-ओहोटी येणाऱ्या भूभागावर पसरलेली असतात. खारफुटीची जंगले असंख्य प्राण्यांना, पक्ष्यांना, जलचरांना निवारा व अन्न पुरवितात. खाजणात शिरणारे पाणी संथ असून त्याचे तापमान आजूबाजूच्या पाण्यापेक्षा उबदार असल्यामुळे अनेक प्रकारचे मासे, खेकडे, मडस्कीपर्स यांच्या प्रजननाचे हे ठिकाण असते. ही वने अनेक स्थलांतरित प्राणी व पक्ष्यांचे विश्रांतीस्थान असून नष्ट होणाऱ्या अनेक दुर्मिळ प्रजातींसाठी खारफुटीची जंगलं हा शेवटचा आसरा असतो.\nसागरी व जमिनीवरील नैसर्गिक परिसंस्थेचा दुवा सांधण्याचं काम ही जंगले करत असतात. खारफुटीच्या वैशिष्ट्यपूर्ण मुळांमुळे खाऱ्या पाण्यातही ही झाडे तग धरतात. त्यांनाही सुंदर फुले व फळे येतात. समुद्राकडून होणारा सागरी लाटांचा तुफान मारा, चक्रीवादळे यांपासून किनाऱ्यांचे रक्षण करताना जमिनीची धूप थांबवण्याचे महत्त्वाचे काम खारफुटीची जंगले करतात. त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता ही जंगले कमी करतात. खारफुटीच्या अशा अनोख्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे किनारपट्टीवरील महत्त्व अधोरेखित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-08-21T13:39:29Z", "digest": "sha1:3ED7ULPZI55HHQ6P7UAZUCTEYUJVPH3C", "length": 3304, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सरदार - विकिपीडिया", "raw_content": "\nएका परगणयाचा प्रमुख. सरदाराकरडे राजाने दिलेले सैन्य असते. the chief of a small part of army.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१२ रोजी १४:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/calculators-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:27:57Z", "digest": "sha1:RX6BRHNSWDTVWOUIQVNC22TSEI2RUXRO", "length": 3542, "nlines": 81, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank | Present Chairman Marathi", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१२-२०१३ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-21T13:46:01Z", "digest": "sha1:ESI3AG3YHCUQKMTG4QXKHMTNLF6GAHOP", "length": 12263, "nlines": 101, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शिरपुरात दुय्यम निबंधक तर अमळनेरात अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nशिरपुरात दुय्यम निबंधक तर अमळनेरात अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात\nगणेश वाघ 10 Aug, 2018\tखान्देश, जळगाव, ठळक बातम्या, धुळे, नंदुरबार तुमची प्रतिक्रिया द्या\nखान्देशातील लाचखोरांवर संक्रांत : जळगाव व धुळे विभागाच्या कारवाईने खळबळ\nजळगाव- जात प्रमाणपत्रासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणार्‍या अमळनेर प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून राजेंद्र आधार वाडे (आंबेडकर नगर, चोपडा) सह शिरपुरातील दुय्यम निबंधक रवींद्र पवारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मुसक्या आवळल्या. खान्देशात दोन ठिकाणी झालेल्या लाचखोरांवरील कारवाईचे नागरीकांमधून स्वागत होत आहे तर या कारवाईमुळे लाचखोर अधिकार्‍यांमध्ये धडकी भरली आहे.\nशिरपूरातील लाचखोर दुय्यम निबंधक जाळ्यात\nशिरपूर- शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक रवींद्र रायाजी पवार यांना वकीलाकडून पाचशे रुपयांची लाच घेताना धुळे एसीबीने शुक्रवारी दुपारी अटक केली. तक्रारदार वकीलाच्या पक्षकाराचे दत्तक पत्र रजिस्टर करण्यासाठी आरोपी रवींद्र पवार यांनी शासकीय चलना व्यतिरीक्त 500 रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत धुळे लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळला रचण्यात आला. धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व सहकार्‍यांनी सापळा यशस्वी केला. दरम्यान, आरोपी पवार यांच्या मालेगाव येथील घराची झडती नाशिक येथील एसीबीच्या पथकाने घेतली मात्र त्यात काही विशेष आढळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nधुळे एसीबीचे उपअधीक्षक शत्रृघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश भोरटेक, निरीक्षक महेश देसले, हवालदार नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संदीप सरग, कृष्णकांत वाडिले, प्रशांतचौधरी, संतोष हिरे, सतीश जावरे, कैलास जोहरे, शरद काटके, भूषण खलाणेकर, सुधीर सोनवणे, प्रकाश सोनार, संदीप कदम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.\nअमळनेर प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात\nअमळनेर- जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी आठ हजारांची लाच मागणार्‍या अमळनेर प्रांधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून राजेंद्र आधार वाडे (आंबेडकर नगर, चोपडा) यास जळगाव एसीबीने शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केली. अमळनेर शहरातील 31 वर्षीय तक्रारदाराच्या मुलाला जात प्रमाणपत्र हवे असल्याने आरोपी वाडे याने आठ हजारांची मागणी केली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर जळगाव लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. आरोपी वाडेविरुद्ध एसीबीच्या पोलीस निरीक्षक नीता कायटे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.\nPrevious आता ‘पोस्टमन’चा होणार ‘पोस्टपर्सन’\nNext तिहेरी तलाक विरोधी विधेयक आता पुढच्या अधिवेशनात\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/demand-report-construction-reserved-space-solapur-125353", "date_download": "2018-08-21T14:32:35Z", "digest": "sha1:VB34A266VZDNSFLKLAP7UCK5MNLBQ4N5", "length": 13993, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "demand of report of construction on reserved space in solapur सोलापुरात आरक्षित जागेवरील बांधकामांच्या अहवालाची मागणी | eSakal", "raw_content": "\nसोलापुरात आरक्षित जागेवरील बांधकामांच्या अहवालाची मागणी\nशुक्रवार, 22 जून 2018\nसोलापूर : महापालिकेच्या आरक्षित जागांवर 2004 ते 2014 या कालावधीत किती बांधकामांना परवानगी दिली आहे त्याचा अहवाल 15 दिवसांत देण्याचा आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. सध्या चर्चेत असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि इतरांनी आरक्षित जागेवर केलेल्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्‍वभूमीवर अहवाल देण्यास सांगितले आहे.\nसोलापूर : महापालिकेच्या आरक्षित जागांवर 2004 ते 2014 या कालावधीत किती बांधकामांना परवानगी दिली आहे त्याचा अहवाल 15 दिवसांत देण्याचा आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. सध्या चर्चेत असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि इतरांनी आरक्षित जागेवर केलेल्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्‍वभूमीवर अहवाल देण्यास सांगितले आहे.\nया कालावधीत किती बांधकामांना परवानगी दिली याबरोबरच हे परवाने कोणी दिले याचीही माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षित जागेवरील बांधकाम परवानगी तपासल्यानंतर आणखी काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्‍यता आहे. गैरप्रकाराचे प्रमाण फार कमी असेल असा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, नेमके चित्र हे अहवाल तयार झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. जागेवर कोणते आरक्षण आहे आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी काय झाले आहे, बांधकाम परवानगी दिलेल्या जागेवर आरक्षणात सुचविल्याप्रमाणेच विकास झाला आहे का, आरक्षण एक आणि बांधकाम वेगळे असे काही झाले आहे का, आरक्षित जागा खासगी लोकांना दिल्या आहेत का, दिल्या असतील तर त्या कशा पद्धतीने दिल्या याचीही कारणमीमांसा अहवालात केली जाणार आहे.\nअग्निशमन केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बांधकाम केल्याप्रकरणी सहकारमंत्री श्री. देशमुख व इतर नऊजण चर्चेत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आणि राज्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. ते काय निर्णय देतात त्यावर या बांधकामांचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना राज्यमंत्र्यांनी सुनावणी कशी घेतली, असा आक्षेप या प्रकरणातील याचिकाकर्ते महेश चव्हाण यांनी घेतला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी अहवाल देण्यास सांगितल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे.\nआयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कोणकोणत्या विभागांनी आरक्षित जागेवर बांधकामाचे प्रस्ताव दिले होते त्याची माहिती मागवली आहे. माहिती संकलित झाल्यानंतर एकत्रित अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येईल.\n- रामचंद्र पेंटर, उपअभियंता\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nअभिनेता अर्शद वारसीचे ट्विटर अकाऊंट हॅक\nमुंबई : अभिनेता अर्शद वारसी याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती त्याने स्वत: दिली आहे. 'माझ्या नकळत ट्विटर अकाऊंटवरून काही मेसेज पाठवण्यात...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/bus-station-will-resume-wanwadi-108755", "date_download": "2018-08-21T14:32:09Z", "digest": "sha1:KC4GAORMIY24FCQWZEEM4P4PJUMGIN46", "length": 11988, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bus station will resume in Wanwadi वानवडीत पुन्हा सुरु होणार बसपास केंद्र | eSakal", "raw_content": "\nवानवडीत पुन्हा सुरु होणार बसपास केंद्र\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nहडपसर - वानवडी येथील प्रभाग क्रय २५ मधील चौदा वर्षापूर्वी सुरू असलेले पीएमपीएल पास केंद्र तुकाराम मुंडे यांनी अचनाक बंद केले होते. नगरसवेक व माजी महापौर प्रशांत जगताप यांनी पीएमपीएमल अध्यक्ष नयना गुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून हे पास केंद्र पुन्हा सुरू केले. या केंद्रात विदयार्थी, नागरिकांसाठी मासिक व वार्षीक आणि दैनंदिन पास दिले जाणार आहेत.\nहडपसर - वानवडी येथील प्रभाग क्रय २५ मधील चौदा वर्षापूर्वी सुरू असलेले पीएमपीएल पास केंद्र तुकाराम मुंडे यांनी अचनाक बंद केले होते. नगरसवेक व माजी महापौर प्रशांत जगताप यांनी पीएमपीएमल अध्यक्ष नयना गुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून हे पास केंद्र पुन्हा सुरू केले. या केंद्रात विदयार्थी, नागरिकांसाठी मासिक व वार्षीक आणि दैनंदिन पास दिले जाणार आहेत.\nजगताप म्हणाले 2004 पासून वानवडी येथे पास केंद्र सुरू केले होते. मात्र अचनाक कोणतेही कारण नसताना माजी पीएमपीएल अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी ते बंद केले होते. त्यामुळे महमदवाडी, कोंढवा आणि वानवडी भागातील नागरिकांना पुलगेट अथवा हडपसर येथे पास काढण्यासाठी जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून हे केंद्र पुन्हा सुरू केले आहे.\nनागरिक सविता जाधव म्हणाल्या, वानवडीत पून्हा पास केंद्र सुरू झाल्याने अनेक नागरिकांची सोय होणार आहे. प्रशांत जगताप यांनी पाठपुरावा केल्याने हे केंद्र सुरू झाले. आमच्या भागात पीएमपी बसने प्रवसा करणा-या विदयार्थी व नागरिकांची संख्या खूप आहे. त्यामुळे या केंद्रामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.\nगुरूकुल संगीत वर्गाचा गुरूपौर्णिमा उत्सव साजरा\nपुणे - केवळ आयडॉलच्या स्पर्धेसाठी संगीत शिक्षण ही सांस्कृतिक क्षेत्रातील विकृती आहे. त्यासाठी गुरू-शिष्यांनी आपली संगीत परंपरा लक्षात घेतली पाहिजे....\nथोडासा पाऊस अन्‌ पुणे शहराची वाहतूक कोंडी...\nपुणे ः पुणे आणि वाहतूक कोंडी हे जणू आता समीकरणच झाले आहे. थोडासा पाऊस झाला तरी शहरात वाहतूक कोंडी होते. सकाळपासून सुरू असलेल्या संतथधार...\nमंगळवेढा - तालुका सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लाळे\nमंगळवेढा - नुकत्याच झालेल्या मंगळवेढा तालुका सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लाळे तर उपाध्यक्षपदी येड्राव येथील जालींदर माने यांची निवड...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nउंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार\nउंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/mula-river-coast-road-road-sangviikar-130180", "date_download": "2018-08-21T14:33:13Z", "digest": "sha1:KROTXC2CCFGQWXFZTF3XYMU3DU5RZ5CU", "length": 15746, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mula river coast road is the road of the Sangviikar मुळानदी किनारा रस्ता सांगवीकरांच्या मुळावर | eSakal", "raw_content": "\nमुळानदी किनारा रस्ता सांगवीकरांच्या मुळावर\nगुरुवार, 12 जुलै 2018\nजुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मुळानदी किनारा रस्त्याची मोठ्या पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडुन चाळण झाली आहे. शिवांजली कॉर्नर ते मुळानगर या भागात हा रस्ता रहदारीसाठी खड्डेमय व धोकादायक बनला आहे. मे महिन्याच्या अखेरीसच या रस्त्याच्या ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. खोदाई नंतर येथील चर खडी मुरूम व डांबरीकरण करून दुरूस्त करण्यात आले. मात्र मोठ्या पावसात या भागातील खोदाईवर केलेले डांबरीकरण खचले आहे.\nजुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मुळानदी किनारा रस्त्याची मोठ्या पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडुन चाळण झाली आहे. शिवांजली कॉर्नर ते मुळानगर या भागात हा रस्ता रहदारीसाठी खड्डेमय व धोकादायक बनला आहे. मे महिन्याच्या अखेरीसच या रस्त्याच्या ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. खोदाई नंतर येथील चर खडी मुरूम व डांबरीकरण करून दुरूस्त करण्यात आले. मात्र मोठ्या पावसात या भागातील खोदाईवर केलेले डांबरीकरण खचले आहे.\nठिकठिकाणी मोकळी खडी, रस्त्यात पडलेले खड्डे यामुळे नागरीकांना रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. रस्ता मोठा असुनही केवळ खड्डे असल्याने गाड्या घसरून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सन 2011-12 दरम्यान या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले होते. पुणे व औंधला जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याच मार्गावर शाळा आहे.\nसकाळी शाळा भरण्या व सुटण्याच्या वेळेला या रस्त्यावर गर्दी होवुन वहातुकची कोंडी होते. रस्त्यावरील खड्डयांमुळे शाळकरी मुले, पालकांना पायी चालणेही अडचणीचे ठरत आहे. रस्त्याकडेला बेकायदा पार्किंग - खड्डेमय रस्त्यात भरीस भर म्हणुन या मोठ्या रस्त्याच्या दुतर्फा नागरीकांनी पार्कींग करून केलेले वहानतळ रहदारीसाठी अडथळा ठरत आहे. यामुळे मोठा रस्ता अरूंद झाला आहे.\nशिवांजली कॉर्नर ते मुळानगर या भागातील पथदिवे अंधुक असल्याने या परिसरात कमी प्रकाशाचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. येथील जुने दिवे बदलुन नविन एलईडी दिवे लावण्यात यावे अशी नागरीकांमधुन मागणी होत आहे.\nगेली आठवडाभरापासुन येथील कचराकुंड्यामधील कचरा रस्त्यावर येत असल्याने नागरीकांना यातुनच रहदारी करावी लागत आहे. समोर रस्त्यालगतच्या कचराकुंड्याची जागा बदलुन मागे ठेवण्यात येणार असल्याचे स्थानिक स्थापत्य व आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले होते. कचराकुंड्या मागे हटवुन रस्त्यावर येणारा व नागरीकांकडुन रस्त्यावर फेकला जाणारा कचऱ्याला प्रतिबंध व्हावा यासाठी कचराकुंड्या भोवती पत्राशेड मारण्यात येणार होते. एक महिन्यानंतरही येथील उपाययोजना करण्यात आली नसल्याने येथील कचरा रस्त्यावर येत आहे. यामुळे भटकी जनावरे कुत्र्यांचा वावर वाढला असुन शाळकरी मुलांना येथुन ये जा करताना भटकी कुत्री, जनावरे यांच्यापासुन सावधगिरी बाळगत मार्गक्रमण करावे लागते.\nया रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी सांगवीकरांकडुन मागणी होत आहे.\nनुकतेच येथील ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम पुर्ण करण्यात आले. येथील कामाचे चर बुजवुन तात्पुरते डांबरीकरण करण्यात आले होते. पावसाच्या उघडीपी नंतर येथील खड्डे बुजवण्यात येतील. पिंपळे गुरव महाराजा हॉटेल ते सांगवी औंध स्पायसर पुलापर्यंत या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काम करणे प्रस्तावित आहे.\n- शिरिष पोरेडी- अभियंता स्थापत्य \"ह\" प्रभाग\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/temples/parshuram-temple-chiplun/", "date_download": "2018-08-21T14:39:28Z", "digest": "sha1:FA4Z7OHW6FRIWDPU72V6QDFPFRDUO3L6", "length": 9333, "nlines": 264, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "श्री क्षेत्र परशुराम, चिपळूण - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री क्षेत्र परशुराम, चिपळूण\nअश्वत्थामा बलिर्व्यासो, हनुमानश्च बिभीषण |\nकृप: परशुराम, सप्तैते चिरंजीविन: |\nया सात चिरंजिवींपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम हे विष्णूंचा सहावा अवतार असून पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत. काश्यप ॠषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अपरांत भूमीची म्हणजेच कोकणाची निर्मिती करणाऱ्या श्री परशुरामांचे प्राचीन मंदिर चिपळूण जवळ १२ किमी अंतरावर आहे.\nबस स्थानक - चिपळूण\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - वर्षभर\nजमदग्नी ऋषी व माता रेणुका यांचे परशुराम हे पुत्र. अक्षय तृतीया हा त्यांचा जन्मदिन. या भार्गवरामाने परशु या शस्त्राने दुष्टांचे निर्दालन केले म्हणून ते परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले.\nदेवळाची प्रशस्त पाखाडी म्हणजे पायऱ्या जावळीचे चंद्रराव मोरे यांनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधल्या आहेत.\nभव्य प्रांगणात असणारं त्यांचं साधसं देऊळ मन वेधून घेतं.\nमंदिरातील गाभार्‍यात परशुरामांचा पलंग असून त्यावर श्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/rahul-gandhi-today-bhiwandi-court-123122", "date_download": "2018-08-21T14:35:19Z", "digest": "sha1:ZKYHVDZUJM64RFECGQP525HBFZOST7RS", "length": 11443, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhi today in Bhiwandi court राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात | eSakal", "raw_content": "\nराहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात\nमंगळवार, 12 जून 2018\nभिवंडी : महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उद्या (ता. 12) भिवंडी न्यायालयात सुनावणीला हजर राहणार आहेत. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nभिवंडी : महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उद्या (ता. 12) भिवंडी न्यायालयात सुनावणीला हजर राहणार आहेत. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nसोनाळे गावातील मैदानात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी संघावर गांधीजींच्या हत्येचा आरोप केला होता. त्याप्रकरणी संघाचे स्थानिक कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात त्यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यावर भिवंडी दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. ए. शेख यांच्यासमोर उद्या सुनावणी होणार आहे, असे ऍड. नारायण अय्यर यांनी सांगितले.\nया सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्याविरोधातील आरोपनिश्‍चिती होण्याची शक्‍यता आहे. मागील सुनावणीवेळी राहुल गांधी गैरहजर राहिले होते. तेव्हा त्यांचे वकील ऍड. नारायण अय्यर यांनी गांधीहत्या हे ऐतिहासिक प्रकरण असल्याने कोर्टापुढे सबळ पुरावा यावा आणि वस्तुस्थिती समोर यावी, म्हणून समन्स ट्रायल प्रक्रियेद्वारे ही याचिका चालवावी, अशी मागणी केली होती. याबाबतही निर्णय होणे अपेक्षित आहे.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/farmers-are-satisfied-their-scheme-water-136379", "date_download": "2018-08-21T14:35:06Z", "digest": "sha1:T6J3HAE7RHLQ6JUJBDZIGQLCPJLMUPQF", "length": 13051, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmers are satisfied with their scheme water 'नामंका'च्या पाण्याने सुखावला लाभक्षेत्रातील शेतकरी | eSakal", "raw_content": "\n'नामंका'च्या पाण्याने सुखावला लाभक्षेत्रातील शेतकरी\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nनाशिक जिल्ह्यात हक्काच्या धरणावर मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असून हक्काच्या पाण्यासाठी दुष्काळी गंगापूर-वैजापूर दोन्ही तालुक्याला वंचित ठेवले जात आहेत. दोन्ही तालुक्याच्या पाण्याचा वाटा इतर वरील भागासाठी ओरबाडून घेतला जात आहे. हा अन्याय थांबविण्यासाठी आता राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार आहे.\n- विश्वजित चव्हाण (माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस)\nगंगापूर : नांदूर मधमेश्वरचे पाण्याने लाभक्षेत्रातील\nशेतकरी सुखावला असून पावसाने ओढ दिलेल्या खरीप हंगामाला याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. अडीच महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून तालुक्यात\nभीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.\nपेरणीयोग्य पाऊस नसल्याने दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकर्याला नामंका पाण्याने दिला असून, शेततळे भरू घेण्यावर शेतकरी भर देत आहेत. या पाण्यामुळे तालुक्यातील काही गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागणार आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याने दिलासा दिला असे म्हणण्याची वेळ आली आहे.\nसंपूर्ण जून. जुलै व ऑगस्टचा पहिला आठवडा कोरडाच गेला. नांमका पाणीआवर्तनाने तालुक्यातील सर्वच बंधारे भरून घेण्यात येणार असल्याने पाणीयोजनेला संजीवनी मिळणार आहे. शेतशिवारात पाणी फिरल्याने विहिरीलाही पाणी उतरणार आहे. पाणीटंचाईची झळ व चांगलेच चटके शोषिक गंगापूरकरांना बसल्याने पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यावर भर असणार आहे.\nतालुक्याच्या एकीकडे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे तर नामंका आवर्तनाने काही गावांना दिलासा मिळाला आहे, मात्र, मालुंजा गावापासून खालची सर्वच गावे तहानली आहेत. गोदावरी नदीपासून मालुंजा लासूर स्टेशन अशी पाणी योजना मंजूर करून शिल्लेगाव धरणात सोडल्यास शेकडो गावे\nनाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील धरणांच्या भागात धो-धो पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील धरणे ७५ टक्के भरली आहेत. धरणे भरल्यानंतर धरणांतून विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरण (७६), दारणा (७२), पालखेड (७४) इतका पाणीसाठा आहे.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/shaktipat-sadhana-ani-sadhya-by-shri-nityabodhanand-teerth-swami-maharaj/", "date_download": "2018-08-21T14:32:34Z", "digest": "sha1:ATZFDET6WF3XVCZ7X2YEATJUUOT34ANS", "length": 46256, "nlines": 99, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "shaktipat-sadhana-ani-sadhya-by-shri-nityabodhanand-teerth-swami-maharaj - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nशक्तिपात, साधना आणि साध्य\nलेखक: प.प. स्वामी नित्यबोधानन्दतीर्थ स्वामी महाराज\nया जगांत प्रत्येक मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याला मिळालेले आयुष्य जगत असतो. त्याची इच्छा असो वा नसो आयुष्याचा काल निघून जात असतो. त्याने काही केले न केले तरी काल निघून जातच असतो व शेवटी आयुष्य संपते. जशा रानावनांत निर्माण झालेल्या वेली, छोटी-मोठी झाडे, कुठेतरी उगवतात, थोडीफार वाढतात व कालांतराने कालवश होतात. त्यांचे अस्तित्व ते साक्षात् असतांनाही कुणाच्या लक्षांत येत नाही. अशीच स्थिती जगातील सर्वसामान्य मानवाची असते. तर काय मनुष्याचा इतका दुर्लभ देह प्राप्त होऊनही त्याने केवळ इतर पशू, पक्षी, प्राण्यांप्रमाणेच ‘आहार, निद्रा, भय आणि मैथून’ या क्रियांमध्येच सारे आयुष्य घालवावे मनुष्याचा देह परम भाग्याने प्राप्त होतो. मनुष्याच्या देहांतच सर्वांत अधिक विवेक-बुद्धी आहे. या विवेक-बुद्धीनेच त्याने इतर प्राण्यांपेक्षा उन्नत, विकसित जीवन-पद्धती निर्माण करून अधिकाधिक सुख, समृद्धी नि आनंद देणार्‍या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. मानव-समाज-जीवनाला सुसूत्र, नियंत्रित, विकसनशील आणि उन्नत बनविण्यासाठीच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांची आवश्यकता मनीषींनी वाटली. अन्य प्राणी व मनुष्य यांच्या जीवनपद्धतीची हीच व्यवच्छेदक रेषा आहे. एकाचे जीवन सुनियंत्रीत तर दुसर्‍याचे जीवन स्वैर वा निर्नियंत्रित. धर्माच्या प्रवेशद्वारातून पुढे गेल्याशिवाय मनुष्याला अर्थ आणि काम यांचा भोग घेता येऊ नये असा दंडक शास्त्राने घालून दिला. धर्म म्हणजे मनाची, इंद्रियांची नियंत्रण शक्ती होय. आधि आणि व्याधि मधून सुटण्याचा, जन्म-मरणाच्या चक्रांतून सुटण्याचा शेवटचा दरवाजा आहे मोक्ष-मुक्ती हाच चवथा पुरुषार्थ मनुष्याचा देह परम भाग्याने प्राप्त होतो. मनुष्याच्या देहांतच सर्वांत अधिक विवेक-बुद्धी आहे. या विवेक-बुद्धीनेच त्याने इतर प्राण्यांपेक्षा उन्नत, विकसित जीवन-पद्धती निर्माण करून अधिकाधिक सुख, समृद्धी नि आनंद देणार्‍या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. मानव-समाज-जीवनाला सुसूत्र, नियंत्रित, विकसनशील आणि उन्नत बनविण्यासाठीच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांची आवश्यकता मनीषींनी वाटली. अन्य प्राणी व मनुष्य यांच्या जीवनपद्धतीची हीच व्यवच्छेदक रेषा आहे. एकाचे जीवन सुनियंत्रीत तर दुसर्‍याचे जीवन स्वैर वा निर्नियंत्रित. धर्माच्या प्रवेशद्वारातून पुढे गेल्याशिवाय मनुष्याला अर्थ आणि काम यांचा भोग घेता येऊ नये असा दंडक शास्त्राने घालून दिला. धर्म म्हणजे मनाची, इंद्रियांची नियंत्रण शक्ती होय. आधि आणि व्याधि मधून सुटण्याचा, जन्म-मरणाच्या चक्रांतून सुटण्याचा शेवटचा दरवाजा आहे मोक्ष-मुक्ती हाच चवथा पुरुषार्थ याचा तर अनेकांना विसरच पडलेला आहे. काहींचा यावर विश्‍वासच बसत नाही. मोक्षाबद्दलही अनेकांच्या अनेक विपर्यस्त कल्पना आणि समजुती आहेत.\nमोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखनिवृत्ती म्हणजे शाश्‍वत, नित्यसुखाची प्राप्ती, दुःखाचे पाश तुटावेत आणि अखंड आनंद मिळावा ही प्रत्येकाचीच इच्छा नव्हे मागणी असते, परंतु त्या शाश्‍वत आनंदाचा स्रोत कुठे आहे याचे अज्ञान असते. बौद्धिक, ग्रांथिक, शाब्दिक ज्ञानाने हे अज्ञान जरी दूर झाले तरी प्रत्यक्ष अनुभवगम्य ज्ञान, म्हणजे अपरोक्षज्ञान होत नाही. जोपर्यंत असे अपरोक्षज्ञान होत नाही तोपर्यंत खर्‍या सुखाची प्राप्ती होत नाही. ह्या खर्‍या सुखाची प्राप्ती भगवद्कृपेने होते. जीवाला मोक्षाचे दान करणारा केवळ एक परमेश्‍वरच आहे. या परमेश्‍वरालाच अनंत नावांनी संबोधले जाते. कुणी त्याला परमात्मा, आत्मा म्हणतात तर कुणी त्याला परब्रह्म, ब्रह्म म्हणतात. ते परब्रह्मच परमशिव आहे, गुरुतत्त्व आहे. ‘एकं सद् विप्राः बहुधा वदन्ति’ या श्रुतिवचनाप्रमाणे त्या एकाच सत्-तत्त्वाला विशेष प्रज्ञावंतांनी अनेकविध नामांनी संबोधिलेले आहे. या अखिल ब्रह्मांडामध्ये ते एकच तत्त्व सर्वव्याप्त आहे. ते जसे ब्रह्मांडांत भरून राहिलेले आहे, तसेच ते या देहांत-पिंडांतही सर्वत्र भरून राहिलेले आहे. त्या एकाच तत्त्वाचा शोध घेण्याने तो शाश्‍वत आनंदाचा स्रोत प्राप्त होतो. अर्थात् या शोधासाठीच मार्गदर्शकाची, गुरूची, सद्गुरूची आवश्यकता आहे. जो गुरू या सत्-तत्त्वाची प्रत्यक्ष अनुभूती देऊ शकतो त्यालाच सद्गुरू म्हणतात. सद्गुरूंच्याच रूपाने परमेश्‍वराची कृपा अवतरित होत असल्यामुळे सद्गुरू आणि परमेश्‍वर यांच्यात द्वैत नाही. सद्गुरूच ब्रह्मज्ञान देणारे परमात्मा-तत्त्व आहे. श्रीसंत एकनाथमहाराज आपल्या ‘भागवत’ ग्रंथात म्हणतात,\n सर्वथा नव्हे नव्हे जाण \n परम निर्वाण साधिले ॥ अ-10\n आनंद घन सद्गुरू ॥\nएवं चिद्रूपाचे ज्यासी ज्ञान तो चिद्रूपचि सत्य संपूर्ण \n ये अर्थी प्रमाण उपनिषदें ॥\nवरील ओव्यांमधून श्रीएकनाथमहाराजांनी सद्गुरूंचे वर्णन केलेले स्वरूप वाचले असता गुरू आणि ब्रह्म कसे एक आहेत याचा बोध होतो. श्रीगुरू-गीतेतहि स्पष्टपणें दाखविले आहे –\nगुरू ब्रह्मा गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्‍वरः \nगुरू साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ॥\nगुरू वक्त्र स्थितं ब्रह्म, प्राप्यते तत्प्रसादतः \nगुरूर्विश्‍वेश्‍वरः साक्षात् तारकं ब्रह्म निश्‍चितम् \nअशा ब्रह्मस्वरूप गुरूच्या मुखातून त्यांच्या प्रसादाने ते ब्रह्म शिष्याला प्राप्त होते. सद्गुरूच साक्षात् विश्‍वेश्‍वर भगवान शिव असून तेच शिष्याचे तारक, उद्धारक ब्रह्म आहेत.\nसद्गुरू आणि परमेश्‍वर असे एकच असताना, त्यांच्या प्रसादाने, कृपेने शिष्याचा उद्धार वा मोक्ष कसा होतो, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. सद्गुरूंची कृपा म्हणजे दीक्षातत्त्व होय. सद्गुरूंची शिष्याचा उद्धार करणारी शक्तीच सद्गुरूंचे लक्षण आहे. शक्तीसंपन्न गुरूंच्या कृपेने वा दिक्षेने काय घडते हे पुढील श्‍लोकावरून स्पष्ट होईल –\nदींयते शिव सायुज्यं क्षीयते पाश बन्धनम् \nअतो दीक्षेति कथिता, बुधैः सच्छास्त्रवेदेभिः ॥\nज्यामुळे शिव-सायुज्य म्हणजे शिवस्वरूप प्राप्त होते आणि पाश-बंधनांचा क्षय होतो तिलाच वेदादि सद्शास्त्रांच्या ज्ञानीजनांनी दीक्षा असे म्हटले आहे. ही दीक्षा योगवासिष्टांत सांगितल्याप्रमाणे चार प्रकारांनी घडून येते –\nदर्शनात् स्पर्शनात् शब्दात् कृपया शिष्य देहके \nजनयेत् यः समावेशं शाम्भवं स हि देशिकः ॥\n(निर्वाण प्रकरण – 1/128/161)\nअर्थात् सद्गुरूंच्या दर्शनाने (दृष्टिपाताने), स्पर्शाने, मंत्र वा नामाच्या माध्यमांतून अथवा केवळ संकल्पाने शिष्याच्या देहांत ‘शिवभावाचा’ ‘आवेश’ निर्माण करूं शकतात व तेच देशिक म्हणजे सद्गुरू होत. मूलधारांत सुप्त कुंडलिनीशक्तीला जागृत करून क्रियावती करणे यासच शास्त्रांत शक्तिपात असे म्हणतात. गुरू-शक्तीचे शिष्याच्या देहांत पात म्हणजे पतन होणे म्हणजेच शक्तिपात. अशा शक्तिपाताने योग्य शिष्यांचा उद्धार होतो व अयोग्य शिष्याला प्रथम योग्य बनवून त्याचाही उद्धार करणे हेच सद्गुरूंचे कार्य असते. या जागृत कुंडलिनीशक्तीलाच अनेकविध नावांनी संबोधिण्यात आलेले आहे. योगदर्शनात तिला ‘प्रत्यक् चेतना’, भक्तिमार्गात ‘आल्हादिनी शक्ति’ वेदान्तांत ‘प्रज्ञान’ वा ‘संवित्ति’, तंत्रात ‘श्रीजगदंबा, श्रीविद्या’, हीच अनेक देव-देवतांची देवात्मशक्ती आहे. सीता, राधा, गौरी हीच आहे. ‘कुंडलिनी’ हा हठयोगाचा शब्द आहे.\n‘शक्तिपात’ या शब्दाऐवजी शास्त्रांत अनेक वैकल्पिक शब्दांचा वापर केलेला दिसून येतो. कुणी कुंडलिनीयोग, कुंडलिनी सिद्धमहायोग, सिद्धमहायोग, पंथराज, दत्तमार्ग, पाशुपतोयोग, क्रियायोग, सहजयोग, इत्यादि अनेक नावांनी शक्तिपाताचा उल्लेख केलेला आहे. शक्तिपाताचा सिद्ध वा सहजयोग म्हणण्याचे कारण आद्य सिद्धगुरू भगवान शंकरांनीच हा योग सिद्ध म्हणजे आयता तयार करून ठेवलेला आहे. यांत शिष्याला स्वतः काहीही करायचे नसते. केवळ तटस्थ वा साक्षीभावाने डोळे मिटून, आसनावर आपल्या अंतरगांत काय घडते आहे ते अनुभवायचे, पाहायचे असल्याने हा सिद्ध आणि सहजयोग होतो. अशा या शक्तिपात वा कुंडलिनी सिद्धमहायोगाने काय साधावयाचे आहे शक्तिपाताचे साध्य कोणते हा महत्त्वाचा प्रश्‍न उभा राहतो. त्याचे उत्तर देण्यापूर्वी या साधनेबद्दल जे काही भ्रम निर्माण झालेले असतात तेही दूर करणे आवश्यक आहे.\n(1) दीक्षा झाल्यानंतर साधकाला असा भ्रम होण्याचा संभव असतो की आता आपले सर्व काम संपले. आता गुरू आणि त्यांची शक्ती जे काही करणार असेल ते करोत, आपल्याला काहीही करायचे नाही. काही करायचे नाही हे खरे, पण आसन घेऊन एकान्तात साधनेसाठी बसायला तर हवे ना तास-दोन तासांचा वेळ तर साधनेसाठी देणार ना तास-दोन तासांचा वेळ तर साधनेसाठी देणार ना काही साधक 15-20 मिनिटांची साधना करतात आणि आम्हाला काही उच्च अनुभूती येत नाहीत अशी तक्रार करतात. खरोखर साधना कशासाठी करायची, साधनेतून काय साध्य करायचे आहे, याची कल्पनाच अशा साधकांना नसल्याने त्यांचे गार्‍हाणे ते सांगत असतात. वास्तविक शक्तिपाताने शक्ती जागृत होते म्हणजे काय होते, हे समजून घेतले पाहिजे. सुप्त शक्ती (कुंडलिनी) जागृत होते. म्हणजे शक्ती झोपते व जागी होते हा औपचारिक शब्दप्रयोग आहे. शक्ती कधीही झोपत नाही व झोपलेली जागृत होत नाही. शक्ती सुप्त असते याचा अर्थ आत्म्याची शक्ती, आत्म्यातून निघून चित्त-मनांतून ती इंद्रियांत येते व इंद्रियांच्याद्वारे ती जगाकडे, जगांतील अनेक कर्मांकडे प्रवाहित होते. या शक्तीनेच जगातील सर्व कार्ये होत असतात. शक्तीशिवाय कोणतेही कार्य होऊ शकत नाही. आत्म्यातून इंद्रियांच्या द्वारे बहिर्मुख प्रवाहित होणार्‍या या क्रमास शक्तीचा प्रसवक्रम असे म्हणतात. यांत शक्ती प्रसवाचे, निर्मितीचे कार्य करते. शास्त्रांत शक्तीच्या या स्थितीला सुप्तावस्था म्हणतात. शक्ती जेव्हा उलट क्रमाने, म्हणजे इंद्रियांकडून चित्ताकडे-चित्ताकडून आत्म्याकडे अंतर्मुखी प्रवाहित होते, तेव्हां तिच्या या क्रमास प्रतिप्रसवक्रम असे म्हणतात. शक्ती प्रतिप्रसवक्रमांत आपल्या कारण, आत्म्यास भेटावयास निघते. शक्ती प्रथम जेथून उद्भूत झाली होती, तेथेच परत ती विलीन होण्यासाठी येते. ही शक्तीची जागृत अवस्था. शक्ती मूलाधारातून वट्चक्रांचा वेध घेत सहस्रारपद्मांत शिवास भेटण्यास येते. हा तिचा प्रवास सुषुम्नानाडीतून सुरू होतो. सुषुम्ना ही एक अत्यंत सूक्ष्म नाडी असून तिच्यांतून शक्तीचा प्रवाह ऊर्ध्वगामी होऊन अधिकाधिक सूक्ष्मता प्राप्त करीत जातो. याच स्वरूपांत शक्तीला वज्रा आणि चित्रिणी या नाड्यांमधून भेद करीत शेवटी ब्रह्मनाडी अथवा आनंदमय कोषात गमन करावे लागते. हीच ऐश्‍वर्याची, परम साम्यावस्थेची, अखंड स्वानंदाची अवस्था आहे. केवळ कुंडलिनीच्या पूर्ण जागृतीनेच ही अद्वितीय, पूर्ण, आत्मस्थिती लाभते. सर्व जगतांतील प्राणी, पदार्थ, वस्तू ब्रह्मरूपांत परिणत होत जाऊन अत्यंत उच्च, शाश्‍वत, आनंदघन अशा ब्राह्मी स्थितीचा लाभ घडतो आणि हेच शक्तिपात साधनेचे अंतिम साध्य वा लक्ष्य आहे.\n‘इये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनि ब्रह्मत्वा येति ॥\nअसे आश्‍वासन श्रीज्ञानेश्‍वरमहाराजांनी दिले आहे. या अंतिम ध्येयापर्यंत पोहचण्यापूर्वी साधकाला साधनेच्या मार्गाने बराच प्रवास करावयास हवा. साधनेची थोडीसुद्धा उपेक्षा करता कामा नये. साधनेचे महत्त्व सांगताना श्रीसमर्थ रामदासस्वामी म्हणतात –\nजें महा वस्तूचे साधन जे अद्वैत बोधाचे अंजन \nम्हणोनि साधनासी जो सिद्ध \nयेर ते जाणावे अबद्ध \nसद्गुरूंनी दिलेले कुंडलिनीमहायोगाचे साधन हे सिद्ध साधन आहे. येथे दिक्षेच्या वेळी व नंतरही शक्ती-जागृतीचा प्रत्यक्ष अनुभव येतो. शक्ती जागृत झाल्यानंतर तिची क्रियाशीलता साधक द्रष्ट्याभावाने प्रत्यक्ष अनुभवू शकतो. प्रथमतः देहशुद्धी, नाडीशुद्धी व नंतर चित्तशुद्धी, शक्तीच्या आपोआप घटित होणार्‍या क्रियांनी होत जाते. साधकाच्या चित्तांत या जन्मीचे व पूर्वजन्मांतील केलेल्या कर्मांचे संस्कार संचित झालेले असतात. जागृत शक्ती या संस्कारांना क्रियांमध्ये परिणत करून त्यांना बाहेर घालवत असते. चित्तांत जशा प्रकारच्या कर्मांचे संस्कार असतील तशाच प्रकारच्या क्रिया शरीरांत होत असतात. अर्थात् या क्रिया होत असतांनाही कष्ट वा क्लेश तर होतच नाहीत, उलट आनंदाचा आवेश वा स्ङ्गुरण होत असते. शरीर हलके व सतेज बनते. चित्तशुद्धी होत असल्याने मन प्रसन्न व सात्त्विक होऊन एकाग्र होऊ लागते. या क्रियांमुळे होणार्‍या आनंदाचे वर्णन करता येत नाही. या क्रिया चित्तांतील संस्कार व तत्त्वांच्या आधारावर होत असतात. मूलाधारांत पृथ्वीतत्त्व असल्याने, त्या चक्रावर शक्ती क्रियाशील झाली म्हणजे क्रिया वेगळ्या. जल, अग्नी, वायू व आकाश या तत्त्वांतील क्रियांचे स्वरूप वेगवेगळे असते. संस्कारांच्या आधारावरील क्रियाही अनेकानेक प्रकारच्या असतात. उदाहरणार्थ – भक्ती, जप, उपासना इत्यादिंचे संस्कार असतील तर विविध स्तोत्रे साधक साधनेत गात असतो. अनेक प्रकारचे मंत्र आपोआप उच्चारीत असतो, भक्तिभावाने डोलत असतो. हठयोगाचे संस्कार असतील तर साधकाला साधनेत अनेक प्रकारची आसने, बंध, मुद्रा, प्राणायाम आपोआपच सहज होत असतात. संगीताचे संस्कार असतील तर साधक अनेक राग-रागिण्या तालासुरावर गाऊ लागतो. प्रणवाचा दीर्घ सूर लागतो. श्रीमुकुंदराजांनी आपल्या परमामृत ग्रंथांत या क्रियांचे फार सुंदर वर्णन केलेले आहे.\nमग तया सुखाचे माप \nजैसे अमृत चाखें आपुली चवी \n बोलता परेसी पडे मिठी \nसद्गुरूंनी शक्तिपात केल्यानंतर साधक-शिष्याच्या अंतर्बाह्य देहात या क्रिया आपोआप होऊ लागतात. काही क्रिया सूक्ष्मस्तरावर होत असतात. उदाहरणार्थ ध्यान लागणे, दिव्यदर्शने वा दिव्य रंग-वर्णाच्या आकृती दिसणे, इष्ट देवदेवतांची दर्शने, सिद्ध, सत्पुरुषांची दर्शने, आपल्याच स्थूल, सूक्ष्म व कारणदेहांची दर्शने इत्यादि अलौकिक क्रियाही अनुभवास येतात.\nसर्वच साधकांना समान क्रिया होत नाहीत. प्रत्येकाच्या क्रिया वेगवेगळ्या असल्यामुळे काही साधकांना असे वाटते की आपणांस यापेक्षा अधिक चांगल्या, अधिक जोराच्या क्रिया व्हाव्यात. असा विचार करणे, अशी इच्छा करणे म्हणजेच साधनेत प्रतिबंध वा अडथळा निर्माण करणे होय; कारण क्रिया साधक करीत नसून शक्ती करीत असते. शक्ती ज्ञानवती आहे. साधकाचे चित्तशुद्धीसाठी कोणत्या क्रियांनी कोणते संस्कार घालावावयाचे आहेत, हे तिला कळते. तुमची इच्छा तिच्या मार्गांत अडथळा निर्माण करते. अशा वेळी साधना बंदही होऊन जाते. म्हणून साधकाने सर्व काही शक्तीवरच सोपवावे. तिला जे योग्य वाटेल तसे ती करील.\nकुणाकुणाला फार घाई झालेली असते. त्याला वाटते आपल्याला समाधी केव्हा व कशी लागेल; परंतु प्राप्त घडी आल्याशिवाय तातडीचा काही उपयोग नसतो. अध्यात्माच्या क्षेत्रात अशी घाई करणे चुकीचे असते. प्रत्येकाची चित्तभूमी, संस्कार, शरीराची क्षमता, धैर्य, शरणागती, समर्पण, गुरुभक्ती वेगवेगळ्या प्रकारची असल्याने सर्वांना समान अनुभव मिळणे कदापि संभवनीय नाही. प्रत्येकाचा उत्साह, साधनेतील सातत्य, साधनेवरील व सद्गुरूवरील श्रद्धा व निष्ठा यांत फरक असल्यामुळे, सद्गुरूंनी सर्वांवर समान कृपेचा वर्षाव करूनही, साधकांमध्ये विषमता दिसून येते. सूर्याची उष्णता, पर्जन्यमान, हवामान समान असूनही क्षेत्रभूमी अनुसारच कमीअधिक पीकांचे उत्पन्न येते. हीच गोष्ट लक्षात ठेवून साधकाने सदैव समाधानी असले पाहिजे.\nवर सांगितल्याप्रमाणे काही साधक 10-15 मिनिटेच साधन करतात. अर्थात् काहीच न करण्यापेक्षा थोडेफार करणं ठीक आहे. परंतु थोडा वेळ साधन करून महान् उपलब्धिची अपेक्षा करणे म्हणजे केवळ मनोराज्य करण्यासारखे आहे. काही साधक नित्य, सतत, प्रतिदिन साधना करीत नाहीत. आठवड्यांतून एक-दोन वेळा, महिन्यातून दोन-तीन वेळा म्हणजे खंडित साधना करतात. साधनेत जो खंड पडतो त्या कालात आणखी नवे नवे संस्कार आम्ही जमवून घेतो व शक्तीला अधिक भार निर्माण करून ठेवतो. त्यामुळे जुने संस्काराचे मोठे ओझे तिला उचलावयाचे असतांना आपण त्यांत अधिक भर घालून तिची प्रगती, उन्नती रोखून ठेवतो. त्यामुळे साधना व साधनेतील क्रियांचा आवेश मंदावतो व साधक निरुत्साही होतो. काही वेळा धैर्य सोडून तो साधनाही सोडून बसतो. अशा वेळी तो एखाद्या अन्य गुरूकडे वा साधनमार्गाकडेही वळण्याचा संभव असतो. काही साधक आपले मुख्य साधन बाजूला सारून अन्य साधनेलाच प्राधान्य देत असतात. इतके प्रभावी, विलक्षण, प्रत्यक्ष अनुभवगम्य, स्वानंदाचा लाभ देणारे तीव्रतम गतीने ब्रह्मसाक्षात्काराकडे नेणारे साधन सोडून, काही साधक बहिर्मुखी, साधनांमध्ये अधिक रुची घेतात. त्यामुळे अशा साधकांची ‘इदंच नास्ति, परं च न लभ्यते ’ अशी अवस्था होऊन बसते. श्रीगुरुकृपेने प्राप्त झालेले शक्तिपाताचे साधन आणि अन्य साधना यांच्यातील फरक सांगताना श्रीसंत एकनाथमहाराज ‘भागवतात’ म्हणतात –\nकोटी कोटी साधने करिता \nहें नये कोणाचे हातां जाण तत्त्वतां उद्धवा ॥\nगुरुकृपेशिवाय ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती, स्व-स्वरूपाची प्राप्ती होत नाही. हा उपाय (गुरू उपाय) सोडून अन्य उपाय करणार्‍या साधकाला अपाय मात्र होण्याचा संभव असतो. श्रीएकनाथमहाराज इशारा देतात –\n‘गुरू कृपे वीण जे उपाय ते अपाय साधका \nइतके स्पष्टपणे सांगूनही साधक अन्य उपाय, अन्य मार्गांनी जातच असेल, तर ते त्याचे प्रारब्ध समजायचे.\nशक्तिपात साधनेचेही दोन स्तर आहेत. त्या दोन्ही स्तरांवर जेव्हा साधक साधना करू लागतो, तेव्हाच चित्तशुद्धी, अंतःकरणशुद्धी, शरीरशुद्धीची प्रक्रिया शीघ्रातिशीघ्र घटित होते. चित्तशुद्धीशिवाय अध्यात्मातील पुढील उच्च अशा समाधी, जीवन्मुक्ती, विदेहावस्था, कैवल्यावस्था, ब्राह्मीस्थिती इत्यादि अवस्था साधकाला कदापि प्राप्त होऊ शकणार नाहीत. साधनेचे हे दोन स्तर म्हणजे (1) साधनेची बैठक व (2) व्यवहारशुद्धी हे होत. साधनेच्या बैठकीत देहात होणार्‍या सर्व प्रकारच्या क्रिया शक्तीच करवीत असते. त्यात आमचा कोणताही पुरुषार्थ, कर्तृत्व, अहंकार, आसक्ती वा वासना नसते. जे होत आहे ते केवळ द्रष्टा, साक्षीभावाने पाहत असायचे. साधकाचा कोणताही प्रयत्न वा हस्तक्षेप त्यात नसतो. शक्ती चित्तातील संचित संस्कार क्रियांच्या माध्यमांतून बाहेर घालवून चित्ताची शुद्धी करते. साधनेच्या एका बैठकीत काही थोडे संस्कार क्षीण होतात. बाकी उरलेल्या वेळेत जगाच्या व्यवहारात, प्रपंचात, अहंकारयुक्त होऊन, कर्तृत्वाच्या भावनेने केलेल्या कर्मांचे अनेक संस्कार चित्तांत संचित करून घेतो. बैठकीत थोडे संस्कार घालविले व व्यवहारात अनेक संस्कार जमविले, असे जर दररोज होत राहिले, तर चित्त कधीही पूर्णतः शुद्ध होणारच नाही आणि चित्तच शुद्ध झाले नाही तर पुढील उच्च अवस्थांची अनुभूती येण्याची संभावनाच नाही. म्हणून साधनेच्या दुसर्‍या स्तरावर, व्यवहारातील सर्व कर्मे करताना मी कर्म करीत नसून ती गुरुशक्ती, भगवद्शक्तीच करीत आहे, असे समजावे. जे कर्म करायचे ते ईश्‍वराचे, गुरूचे कार्य आहे, मी कर्ता नसून तेच माझ्याकडून करवून घेत आहेत असा भाव ठेवावा. कर्तृत्व माझे नाही तर भोक्तृत्वही आपोआप ईश्‍वराकडे, गुरूंकडे जाईल. कर्म माझे नाही, मी करणारा नाही, तर मग कर्माचे फळ तरी कसे असणार अर्थात् कर्म तर करावेच लागेल पण फल देणे, कमी-जास्त देणे, न देणे ईश्‍वराधीन आहे. फलही मिळणारच. पण अशा भावनेने केलेल्या कर्मालाच निष्कामकर्म म्हटले गेले आहे. निष्कामकर्माचे संस्कार चित्तांत संचित होत नसल्याने, नवीन कर्मसंस्कारांची भर चित्तांत पडणार नाही. साधनेच्या बैठकीने आहेत ते संस्कार घालविले जात आहेत. अशा तर्‍हेने चित्तशुद्धी शीघ्रतेने होत जाते. प्रगाढ ध्यानाची, एकाग्रतेची अनुभूती येत जाते आणि शक्तिपात साधनेने साध्याकडे जाताना अनेक अलौकिक आनंदाचे अनुभव येत जातात. हे उच्च पातळीवर येणारे अनुभव म्हणजेच अमृतानुभव होत. श्रीज्ञानेश्‍वरमाऊलींनी याच पंथराजाने अध्यात्माचा प्रवास केला. त्यांच्या अमृतानुभव ग्रंथात या अनुभवांचेच त्यांनी इतरांच्या कल्याणासाठी, पथप्रदर्शनासाठी, हे गुप्त, रहस्यमय अनुभव अभिव्यक्त केलेले आहेत. ते म्हणतात –\nपरि गा श्री निवृत्तिराया हातातळी सुखविलें तुं या \n भोगावें कीं तें ॥ प्र.10-1\n हें चि होती ॥ प्र.10-19\nस्थलाभावी या ओव्यांचे विवरण करणे उचित नसल्याने त्यांचा थोडक्यात मथितार्थ कळणे आवश्यकच आहे. श्रीज्ञानेश्‍वरमाऊली म्हणते, ‘‘हे परम शिवरूपी श्रीसद्गुरू निवृत्तिराया, आपला वरदहस्त कृपेने माझ्या मस्तकावर ठेवून मला तत्काळ सुखी केले. वास्तविक ते सुख मी एकट्याने निवांतपणे भोगावे असे होते, परंतु असे हे ऐश्‍वर्ययुक्त स्वरूपसुखाचे अनुभवामृत सेवन करूनच साधक जीवन्मुक्त होतात.’’\n गोप्य दाविले बोलोनिया ॥ प्र.10-14\nआणि म्हणूनच हे गुप्त रहस्य मी उघड बोलून दाखविलेले आहे.\n॥ इति ॐ तत्सत् ॥\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/dexterity-outpatient-section-45927", "date_download": "2018-08-21T15:03:45Z", "digest": "sha1:JVNY7TFRSAENQ4JKZGZYOTP5TKXBPFJ3", "length": 14997, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "'Dexterity' in the outpatient section बाह्यरुग्ण विभागात ‘अधिष्ठाता’ | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 18 मे 2017\nमेडिकल - रुग्ण तपासणीला प्राधान्य, वसतिगृहातही दिली धडक\nनागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आपत्कालीन विभागासह बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड येथे डॉक्‍टर उपस्थित राहत नसल्याने रुग्णसेवा प्रभावित होते. यातून मारहाणीच्या घटनाही घडतात. परंतु दर सोमवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे खुद्द लहान मुलांच्या बाह्यरुग्ण विभागात बसून चिमुकल्यांची तपासणी करतात. अधिष्ठाता उपस्थित असल्याने या विभागाचे शंभर टक्के निवासी डॉक्‍टर मेडिकलच्या ओपीडीत उपस्थित होते.\nमेडिकल - रुग्ण तपासणीला प्राधान्य, वसतिगृहातही दिली धडक\nनागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आपत्कालीन विभागासह बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड येथे डॉक्‍टर उपस्थित राहत नसल्याने रुग्णसेवा प्रभावित होते. यातून मारहाणीच्या घटनाही घडतात. परंतु दर सोमवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे खुद्द लहान मुलांच्या बाह्यरुग्ण विभागात बसून चिमुकल्यांची तपासणी करतात. अधिष्ठाता उपस्थित असल्याने या विभागाचे शंभर टक्के निवासी डॉक्‍टर मेडिकलच्या ओपीडीत उपस्थित होते.\nसोमवारी सकाळी नऊ वाजता अधिष्ठाता कोणालाही माहीत नसताना अचानक मुख्य बाह्यरुग्ण विभागातून आले. जे अधिष्ठात्यांना ओळखतात, त्यांनी त्यांना बघताच कामे सुरळीत सुरू झाली. परंतु ‘आकस्मिक भेटी’च्या निमित्ताने आल्यानंतर डॉ. निसवाडे यांनी खुद्द विभागप्रमुखाचीही जबाबदारी निभावली. लहान मुलांना तपासले. यापुढे धुळ्यातील निवासी डॉक्‍टरांच्या मारहाण प्रकरणानंतर दररोज ‘आकस्मिक भेट पथका’च्या अभिनव योजनेतून सर्वसामान्य रुग्णांची गाऱ्हाणी ऐकून घेतात.\nमेडिकलच्या निवासी डॉक्‍टरांच्या वसतिगृहात रात्री १० वाजता डॉ. निसवाडे धडकले.\nवसतिगृहात स्वयंपाकी तसेच सुरक्षारक्षकांशी चर्चा केली. यापूर्वी मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनीही मास कॅज्युअल्टी झाली असताना रुग्णांना तपासले होते. अधिष्ठाता असताना रुग्णसेवा देणारे अलीकडच्या काळातील दुसरे अधिष्ठाता आहेत.\nमेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यावर चांगले उपचार व्हावे, ही जबाबदारी प्रशासनाची असते. परंतु, बरेचदा निवासी डॉक्‍टरांचा निष्काळजीपणा किंवा इतरही कारणांमुळे रुग्णांची चांगली सेवा मिळू शकत नाही. रुग्णांच्या सेवेत कोणताही कसूर होऊ नये, यासाठी अधिष्ठाता निवसाडे प्रयत्नशील आहेत.\nमोबाईलवरून उपचार - अधिष्ठाता\nमेडिकलच्या विविध वॉर्डातील रात्रकालीन रुग्णसेवा मोबाईलवरूनच दिली जाते. रात्रकालीन रुग्णसेवा देताना अनेक डॉक्‍टरांचे मोबाईल नंबर वॉर्डाच्या भिंतीवर लिहिले असतात. डॉक्‍टर मात्र वॉर्डातून गायब असतात. अचानक रुग्ण आल्यास परिचारिका मोबाईल क्रमांकावरून डॉक्‍टरला ‘कॉल’ करतात. गरज असल्यास डॉक्‍टर वॉर्डात हजेरी लावतात, अन्यथा मोबाईलवरूनच उपचार सांगून त्यावर तोडगा काढतात. असे एक नव्हे तर अनेक प्रकार पुढे आले आहेत. यावर लवकरच उपाय शोधण्यात येईल, असे अधिष्ठाता डॉ. निसवाडे म्हणाले.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/sumitra-mahajan-criticises-gorakshakas-274125.html", "date_download": "2018-08-21T14:41:00Z", "digest": "sha1:YS5ILSNJS2QAS64MUQ5L5XKJHSJ4X35S", "length": 12789, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गोरक्षणाच्या नावावर काही लोकं धुडगूस घालत आहे-सुमित्रा महाजन", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nगोरक्षणाच्या नावावर काही लोकं धुडगूस घालत आहे-सुमित्रा महाजन\nभारताच्या सांस्कृतिक जीवनात गाईला खूप महत्व आहे. पण गायीच्या नावावर हिंसा खपवून घेतली जाऊ शकत नाही असंही त्या म्हणाल्या\nपुणे,12 नोव्हेंबर: गोरक्षणाच्या नावावरून काही लोक धूडगूस घालत आहे असं विधान लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केलं आहे. त्या भगिनी निवेदिता यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.\nगोरक्षेच्या नावावर सध्या देशात अनेक हिंसाचार घडले आहेत. दादरीला झालेला हिंसाचार असेल किंवा ऊनाला झालेला हिंसाचार. गोरक्षेच्या मुद्दयावरून सध्या अनेक वाद होत आहेत. गोरक्षेच्या मुद्द्यावरून गोरक्षक हिंसाचार करत असल्याचंही सांगण्यात येतं आहे. यावरच आज सुमित्रा महाजन यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी तथाकथीत गोरक्षकांना चांगलच फटकारलं आहे.' भारताच्या सांस्कृतिक जीवनात गाईला खूप महत्व आहे. पण गायीच्या नावावर हिंसा खपवून घेतली जाऊ शकत नाही असंही त्या म्हणाल्या'. विवेकानंद केंद्रातर्फे भगिनी निवेदीता यांच्या 150 व्या जयंतीनिमीत्त पुस्तक लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nविशेष : 'केरळ'सारखा महाप्रलय पिंपरी चिंचवडच्या वेशीवर \nप्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/1876", "date_download": "2018-08-21T14:32:05Z", "digest": "sha1:5VKBAS32IPARLL4CLSUI2SIP7GMK5B7G", "length": 2686, "nlines": 49, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nबाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. लोकमान्य टिळक ह्यांचे कार्य .\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\nमराठी कथा नि गोष्टी\nमहात्मा फुले - शेतकर्‍याचा असूड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-sakal-news-impact-education-admission-51455", "date_download": "2018-08-21T14:58:29Z", "digest": "sha1:GJID22HJTKDGCCSBZSROTFRBCHISAO3K", "length": 14915, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news sakal news impact education admission गठ्ठ्याने कुणालाही अर्ज देऊ नका | eSakal", "raw_content": "\nगठ्ठ्याने कुणालाही अर्ज देऊ नका\nशुक्रवार, 9 जून 2017\nनागपूर - अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रियेतील नोंदणीसाठी शाळा आणि उपसंचालक कार्यालयाद्वारे सीबीएसई आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे सुरू केली आहेत. ही केंद्रे शिकवणी वर्गांशी ‘टाय-अप’ असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असल्याने त्याचा फायदा शिकवणी वर्गांना होणार असल्याची भीती व्यक्त होत होती. त्यावर ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यावर सहायक संचालकांनी केंद्रातून विद्यार्थीनिहायच अर्ज वाटप करण्याचे निर्देश देत गठ्ठ्याने कुणालाही अर्ज देऊ नका, अशी ताकीद दिली. शिवाय केंद्रातील प्रत्येक दिवशीचा हिशेब सादर करण्याचे आदेशही कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत.\nनागपूर - अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रियेतील नोंदणीसाठी शाळा आणि उपसंचालक कार्यालयाद्वारे सीबीएसई आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे सुरू केली आहेत. ही केंद्रे शिकवणी वर्गांशी ‘टाय-अप’ असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असल्याने त्याचा फायदा शिकवणी वर्गांना होणार असल्याची भीती व्यक्त होत होती. त्यावर ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यावर सहायक संचालकांनी केंद्रातून विद्यार्थीनिहायच अर्ज वाटप करण्याचे निर्देश देत गठ्ठ्याने कुणालाही अर्ज देऊ नका, अशी ताकीद दिली. शिवाय केंद्रातील प्रत्येक दिवशीचा हिशेब सादर करण्याचे आदेशही कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत.\nअकरावीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता. ५) सुरू झाली. त्यातील पहिल्या टप्प्यात माहिती पुस्तिकेचे वाटप शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून करण्यात येत आहे. याशिवाय सीबीएसई आणि बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील १९ कनिष्ठ महाविद्यालयांत केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, केंद्र देण्यात आलेल्या बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयांचे शिकवणी वर्गांशी ‘टाय-अप’ आहे. त्यामुळे बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या निर्णयाबद्दल शाशंकता होती. एकीकडे शासनाकडून शिकवणी वर्गांविरुद्ध अभियान छेडण्यात आले असताना, दुसरीकडे उपसंचालक कार्यालयाकडून अशा प्रकारे केंद्र देण्यात येत असल्याने शासनाच्या उद्देशाला तडा जात असल्याचे निदर्शनास येत असल्याचे दिसून आले. दरम्यान, यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच सहायक संचालक डॉ. शिवलिंग पटवे यांनी तत्काळ केंद्र देण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधून त्यांना एकावेळी गठ्ठा अर्ज कुणालाही न देता, प्रत्येक विद्यार्थ्याला एक वा दोन अर्जांचे वाटप करावे, असे निर्देश दिले. तसेच प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही बजावले.\nबऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयांचे शिकवणी वर्गांसोबत ‘टाय-अप’ आहे, ही बाब खरी आहे. मात्र, ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सोयीसुविधा आहेत, तिथेच केंद्रे दिलेली आहेत. या केंद्रांवर कुठलाही गैरप्रकार होणार नाही, याची संपूर्ण काळजी विभागाकडून घेण्यात आलेली आहे. तशा सूचनाही महाविद्यालयांना दिलेल्या आहेत.\nडॉ. शिवलिंग पटवे, सहायक संचालक, उपसंचालक कार्यालय\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nमित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस\nबेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hdmaza.pw/video/fqQBVs85xE0/%E0%A4%A0-%E0%A4%A3-%E0%A4%AE-%E0%A4%B0-%E0%A4%B0-%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%B9-%E0%A4%A6-%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%95-%E0%A4%B8-%E0%A4%A4-%E0%A4%AD-%E0%A4%AF-%E0%A4%A8-%E0%A4%A8-%E0%A4%B0-%E0%A4%AA-%E0%A4%A6-%E0%A4%A4-%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B6-%E0%A4%B0-%E0%A4%9A-%E0%A4%AC-%E0%A4%A7-%E0%A4%AB-%E0%A4%9F%E0%A4%B2", "date_download": "2018-08-21T14:18:11Z", "digest": "sha1:4Q3NPJPRUQHWTOONOOLG74G7YJHZVPJM", "length": 2723, "nlines": 18, "source_domain": "hdmaza.pw", "title": "ठाणे | मिरारोड | शहीद मे�", "raw_content": "\nठाणे | मिरारोड | शहीद मेजर कौस्तुभ यांना निरोप देतांना अश्रूंचा बांध फुटला - HDMaza.pw\nठाणे - मिरारोड - शहीद राणे यांना अखेरचा निरोप\nएक काल्पनिक पत्र शहीद कौस्तुभ राणे यांच्या पत्नीचं डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही\nमीरारोड : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nकौस्तुभ राणे अमर रहे… ‘तिरंग्यासाठी मी माझा पती दिला’, शहीद कौस्तुभ राणेंच्या पत्नीची भावना-TV9\nसुषमा अंधारे यांनी केली पंकजा मुडेंंची मिमिक्री पंकजा सहानभुतीच राजकारण करतात पंकजा सहानभुतीच राजकारण करतात \nबाळासाहेब ठाकरेंच्या या भाषणाने नारायण राणे हादरले वादग्रस्त ठाकरे स्टाईल मध्ये | Rane VS Thackeray\nमिरा रोड: शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव निवासस्थानी दाखल, आज अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/25-percent-duty-chinese-products-135097", "date_download": "2018-08-21T14:40:16Z", "digest": "sha1:IZR5V5BK55NXQQCB6MGWIQ7NEE7LAODN", "length": 13513, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "25 percent duty on Chinese products चिनी उत्पादनांवर 25 टक्के शुल्क | eSakal", "raw_content": "\nचिनी उत्पादनांवर 25 टक्के शुल्क\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nवॉशिंग्टन (एएफपी) : चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर 25 टक्के शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचार करीत आहेत. याआधी चिनी उत्पादनांवर 10 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली होती. या नव्या जादा शुल्काच्या प्रस्तावामुळे व्यापारी युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.\nवॉशिंग्टन (एएफपी) : चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर 25 टक्के शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचार करीत आहेत. याआधी चिनी उत्पादनांवर 10 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली होती. या नव्या जादा शुल्काच्या प्रस्तावामुळे व्यापारी युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने 34 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 25 टक्के शुल्क आकारले आहे. आता आणखी 16 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याची योजना आहे. ट्रम्प यांनी सुरवातीला 200 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 10 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. आता हे शुल्क 25 टक्‍क्‍यांवर नेण्याचा विचार अमेरिका सरकारकडून सुरू आहे. यामुळे अमेरिकेकडून चीनवर व्यापारी संबंध समतोल करण्यासाठी दबाव वाढल्याचे दिसत आहे.\nयाविषयी बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले, \"व्यापारी संबंधांतील तणाव वाढविणारे निर्णय अमेरिका घेत आहे. यामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. अमेरिकेला उत्तर म्हणून चीन आपल्या हित व हक्कांचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलेल.''\nअमेरिकेची चीनसोबतच्या व्यापारातील तूट 2017 मध्ये 376 अब्ज डॉलर होती. ही व्यापारी तूट कमी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व चिनी उत्पादनांवर दंडात्मक शुल्क लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी नुकताच दिला होता. गेल्या वर्षी चीनची अमेरिकेला निर्यात 500 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती. चीनकडूनही अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.\nअमेरिकेचे हे ब्लॅकमेल करण्याचे आणि दबाव टाकण्याचे धोरण चीनच्या बाबतीत अजिबात काम करणार नाही. आमच्या हित व हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही पावले उचलू.\n- गेंग शुआंग, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय, चीन\n ध्रुवीय प्रदेशात सापडले बर्फाचे साठे\nवॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार)...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nगोव्यातील ब्ल्यू फ्लॅग मानांकनास उशीर\nपणजी- गोव्यातील मिरामार किनाऱ्याला राज्यातील सर्वात सुंदर व सुरक्षित किनारा हे ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळविण्याची प्रक्रीया आणखीन सहा महिने पुढे गेली...\nपालीत अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्ष आणि नागरीकांनी वाहिली श्रद्धांजली\nपाली - तालुका भाजपच्या वतीने पालीत सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. येथील गुजराती समाज हॉलमध्ये आयोजित शोकसभेत अटलबिहारी...\n\"हस्तकला प्रकारात महाराष्ट्राची \"वारली चित्रशैली\" अव्वल\nनांदुरा (बुलडाणा) : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्लीद्वारे 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/4-death-lepto-mumbai-131089", "date_download": "2018-08-21T14:39:50Z", "digest": "sha1:NRDDTK5GBWRGE2WY5ECUXUIT5I5J5JNJ", "length": 11162, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "4 death by lepto in mumbai मुंबईमध्ये लेप्टोचा चौथा बळी | eSakal", "raw_content": "\nमुंबईमध्ये लेप्टोचा चौथा बळी\nमंगळवार, 17 जुलै 2018\nमुंबई - मुसळधार पावसाबरोबरच आजारांनीही डोके वर काढले आहे. वरळी येथे 17 वर्षांच्या मुलाचा लेप्टोमुळे बळी गेला आहे. वरळी सी-फेसजवळ तुंबलेल्या पाण्यातून चालत गेल्यामुळे त्याला लेप्टोची लागण झाल्याची शक्‍यता आहे. मुंबईतील लेप्टोचा हा चौथा बळी ठरला आहे.\nमुंबई - मुसळधार पावसाबरोबरच आजारांनीही डोके वर काढले आहे. वरळी येथे 17 वर्षांच्या मुलाचा लेप्टोमुळे बळी गेला आहे. वरळी सी-फेसजवळ तुंबलेल्या पाण्यातून चालत गेल्यामुळे त्याला लेप्टोची लागण झाल्याची शक्‍यता आहे. मुंबईतील लेप्टोचा हा चौथा बळी ठरला आहे.\nतीन दिवसांपासून त्याला ताप येत होता. 12 जुलैला त्याला पालिकेच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर होती. दुसऱ्या दिवशीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घाटकोपर येथील सोमय्या रुग्णालयातही लेप्टोवर उपचार घेणाऱ्या रुग्णाचा बळी गेल्याचे समजते.\nदेवानंद तायडे (वय 42) असे रुग्णाचे नाव असून, सायनमधील प्रतीक्षानगरमध्ये ते राहत होते. 10 जुलैला त्यांना लेप्टो झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्या मृत्यूबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. सोमय्या रुग्णालयानेही काही माहिती दिली नाही. गेल्या महिन्यात लेप्टोमुळे तीन जणांचे बळी गेले होते; तर मलेरियामुळे दोघांचा आणि हेपेटायटीसमुळे एकाचा मृत्यू झाला होता.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nखराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले\nउंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत...\nश्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा\nजुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra-maratha-agitation/shantabai-dighes-resignation-post-sarpanch-maratha-reservation", "date_download": "2018-08-21T14:39:14Z", "digest": "sha1:MTXTQTC63F7AMRU6VE74463IS6YTS2PB", "length": 11649, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shantabai Dighes resignation from the post of Sarpanch for Maratha reservation मराठा आरक्षणासाठी वाढेगाव येथील शांताबाई दिघे यांचा सरपंच पदाचा राजीनामा | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणासाठी वाढेगाव येथील शांताबाई दिघे यांचा सरपंच पदाचा राजीनामा\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nसांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील शांताबाई दिघे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले यांनी ही आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सरपंच कडे दिला आहे.\nसंगेवाडी, जि. सोलापूर : संपुर्ण महाराष्ट्र सुरू असलेल्या मराठा आरक्षणावरून अनेक आमदार राजीनामा देत असतानाच सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील शांताबाई दिघे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले यांनी ही आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सरपंच कडे दिला आहे.\nमराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे व संपुर्ण महाराष्ट्र अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे. यासाठी मराठा समाज वारंवार मागणी करूनही आरक्षण मिळत नसल्यामुळे याचा निषेध म्हणून ग्रामपंचायत सरपंच पदाचा राजीनामा सभापती यांच्याकडे देत असल्याचे राजीनाम्यात म्हटले आहे. याचदरम्यान वाढेगाव ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले यांनी ही आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सरपंचकडे दिला आहे. यावेळी संभाजी इंगोले, मधुकर दिघे, सचिन चौगुले, इरफान मुलाणी, तानाजी भोसले, दादा दिघे, अशोक दिघे, दीपक दिघे, पिंटु पाटील यांच्यासह येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nउस्मानाबाद : मातंग समाजाकडून आक्रोश मोर्चा\nउस्मानाबाद : मातंग समाजावरील अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/11", "date_download": "2018-08-21T13:58:26Z", "digest": "sha1:SSFXSVVNGKGKMEWZRAV4M7PEHZITQLGZ", "length": 4896, "nlines": 31, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सुस्वागतम्! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपल्या अनुभव, शिक्षण, वाचन आणि माहिती यांच्या आधारे लेखन करता यावे, विचारांची देवाणघेवाण करता यावी हे या संकेतस्थळाच्या निर्मितीमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. मराठीतून लेखन, चर्चा करण्याची सोय इथे आहेच शिवाय बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप/कम्युनिटी आणि स्क्रॅपबुक सारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.\nया संकेतस्थळावर लेख आणि चर्चा हे दोन प्रमुख लेखनप्रकार आहेत. अनुभव, अनुवाद, बातमी, माहिती, संदर्भ, विचार, व्यक्तिचित्र या आणि अश्या इतर सर्व गोष्टींसाठी \"लेख\" हा लेखनप्रकार वापरता येतो. चर्चेच्या माध्यमातून एखाद्या विषयाचा निरनिराळ्या बाजूंनी विचार करण्याचा मार्ग मिळतो. विविध क्षेत्रातील लोकांचे अनुभव आणि विचार यांच्यामुळे एका व्यक्तीच्या लक्षात येणार नाहीत असे अनेक पैलू, कंगोरे चर्चेच्या माध्यमातून पुढे येतात. रचनात्मक पद्धतीने होणाऱ्या चर्चा सर्व सहभागी लोकांच्या तसेच वाचकांच्या माहितीत मोलाची भर घालतात.\nगूगल, याहू आणि ऑर्कुट सारख्या संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप्स/कम्युनिटीज सारखी सुविधा \"समुदाय\" या माध्यमातून इथे उपलब्ध आहे. कोणत्याही उपक्रमाशी संबंधित लोकांना किंवा विशिष्ट विषयांमध्ये रस असणाऱ्या लोकांना समुदायाच्या रूपात एक मंच मिळतो. येथे सदस्य त्यांच्या सामायिक आवडीनिवडी किंवा ध्येय धोरणांवर लेख, चर्चा आणि प्रतिसादांच्या माध्यमातून माहितीचे आणि विचारांचे आदानप्रदान करू शकतात.\nऑर्कुटसारख्या संकेतस्थळांवर असणाऱ्या स्क्रॅपबुक सारखी सुविधा \"खरडवही\"च्या रूपात इथे उपलब्ध आहे. याशिवाय व्यक्तिगत निरोप, विरोपाने प्रसूचना (इमेल नोटिफिकेशन्स), RSS feeds अश्या सुविधा उपलब्ध आहेत.\nतुमचा 'उपक्रम'वरील वावर आनंददायक ठरेल अशी आशा आहे\nअधिक माहितीसाठी : साहाय्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3498", "date_download": "2018-08-21T13:52:10Z", "digest": "sha1:LRPYETKGEHXMSVNVLHOKEBNWLDP4L6HO", "length": 28505, "nlines": 95, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तीन सफरचंदांची कथा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआधुनिक मानवाच्या जडणघडणीत तीन सफरचंदांचा महत्वाचा वाटा आहे असे विधान जर मी केले तर बरीच मंडळी माझी गणना वेड्यात करतील अशी बरीच शक्यता आहे. मला मात्र असे ठामपणे वाटते आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे ही तिन्ही सफरचंदे पूर्णपणे काल्पनिक आहेत. बाजारात मिळणार्‍या व तोंडाला पाणी आणणार्‍या वॉशिंग्टन डिलाइट किंवा फुजी या सारख्या सफरचंदांच्या व्हरायटींशी या काल्पनिक सफरचंदांचा काडीचाही संबंध नाही. तरीही आधुनिक मानवाची विचार करण्याची पद्धत, त्याने केलेली शास्त्रीय प्रगती व आधुनिक जीवन यावर ही सफरचंदे अजूनही कमालीचा प्रभाव टाकत आहेत ही गोष्ट मोठी आश्चर्यजनकच म्हणावी लागेल.\nजगात ज्या प्रमुख धर्मांचे पालन केले जाते त्यापैकी ख्रिस्ती धर्म हा सर्वात जास्त अनुयायी असलेला धर्म आहे. जगाच्या लोकसंख्येच्या एक तृतियांशापेक्षा जास्त किंवा 220 कोटी लोक या धर्माचे अनुयायी आहेत. अमेरिका व युरोप या दोन्ही खंडात तर या धर्माचे अनुयायी बहुसंख्येने आहेत. तर या प्रमुख धर्माचा धर्मग्रंथ असलेल्या बायबल मध्ये, जेनेसिस हे नाव असलेला एक ओवी-संग्रह आहे. या जेनेसिस ओवी-संग्रहात, एक कथा दिलेली आहे. या कथेतील वर्णनाप्रमाणे, परमेश्वराने गार्डन ऑफ ईडन या नावाची एक अतिशय नयनरम्य बाग तयार करून त्यात दुष्ट व सुष्ट विचार, सारासार विचार व विज्ञान या सर्वांचे ज्ञान देऊ शकणारा एक विशाल वृक्ष लावला होता. परमेश्वराने प्रथम ऍडम किंवा आदमबाबा या पहिल्या मानवाची निर्मिती केली होती. या पहिल्या मानवाला परमेश्वराने या ज्ञान वृक्षाची फळे कोणत्याही परिस्थितीत न खाण्याची कडक ताकीद (कां व कशासाठी ते माहीत नाही.) देऊन ठेवलेली होती. यानंतर परमेश्वराने ईव्ह या स्त्रीची निर्मिती केली. आदमबाबा व ईव्ह हे या बागेत सुखाने कालक्रमणा करत होते. (म्हणजे काय करत होते तेही अज्ञानातच आहे.) ईव्हला या ज्ञान वृक्षाची फळे न खाण्याची आज्ञा माहितच नसल्याने, (आदमबाबाने ही ताकीद तिला का बरे सांगितली नाही तेही अज्ञानातच आहे.) ईव्हला या ज्ञान वृक्षाची फळे न खाण्याची आज्ञा माहितच नसल्याने, (आदमबाबाने ही ताकीद तिला का बरे सांगितली नाही) त्या बागेत वास्तव्यास असलेल्या एका सर्पाने, ईव्हला या झाडाचे फळ खाण्यासाठी मोहात पाडले. हे फळ खाल्ल्यावर ईव्ह एकदम ज्ञानी होईल असे या सर्पाचे तर्कशास्त्र होते. ईव्हने आपल्याबरोबर आदमबाबालाही हे फळ खाण्याच्या मोहात पाडले. (आदमबाबाला परमेश्वराची ताकीद माहित होती तरीही ईव्हच्या नादाने तो फसला.) आता हे फळ खाल्ल्याबरोब्बर आदमबाबा व ईव्ह यांना पहिले ज्ञान कसले झाले तर स्वत:च्या नग्नतेचे) त्या बागेत वास्तव्यास असलेल्या एका सर्पाने, ईव्हला या झाडाचे फळ खाण्यासाठी मोहात पाडले. हे फळ खाल्ल्यावर ईव्ह एकदम ज्ञानी होईल असे या सर्पाचे तर्कशास्त्र होते. ईव्हने आपल्याबरोबर आदमबाबालाही हे फळ खाण्याच्या मोहात पाडले. (आदमबाबाला परमेश्वराची ताकीद माहित होती तरीही ईव्हच्या नादाने तो फसला.) आता हे फळ खाल्ल्याबरोब्बर आदमबाबा व ईव्ह यांना पहिले ज्ञान कसले झाले तर स्वत:च्या नग्नतेचे. परमेश्वराला आपल्या कायद्याचा या मंडळींनी भंग केला आहे हे कळल्याने तो साहजिकच अतिशय रागावला. आदमबाबा, ईव्ह व तो सर्प या सर्वांची हकालपट्टी त्याने त्या बागेतून करून टाकली व त्यामुळे या सर्वांचे अमरत्वही गेले. आणखी शिक्षा म्हणून परमेश्वराने ऍडमला शेती करून पोट भरावे लागेल, ईव्हला भयंकर प्रसृतीवेदनांना तोंड द्यावे लागेल आणि ऍडमच्या आज्ञेतच तिला जन्मभर रहावे लागेल वगैरे वगैरे शाप दिले. सर्प मात्र शापांच्यातून सुटला. या गोष्टीतला हा ज्ञान वृक्ष सफरचंदाचा असल्याने आपल्या कथेतल्या तीन सफरचंदांच्यापैकी पहिले सफरचंद या गोष्टीत सापडते.\nकाही मंडळी असे म्हणतात की ऍडम व ईव्ह यांनी हे सफरचंद खाल्ले हे चांगलेच केले. नाहीतर नग्नतेची जाणीवच नसल्याने निरनिराळे कपडे, फॅशन हे सगळे मानवाला कधी करताच आले नसते. काही मंडळींचे तर विचार आहेत की सफरचंद खाण्याआधी ऍडम व ईव्ह यांची जी लाईफस्टाईल होती ती बघता, अमरत्व मिळूनही हे दोघे कशासाठी जगत होते तेच कळत नाही. तेंव्हा त्यांनी सफरचंद खाल्ले हे आपले नशीबच. थोडक्यात म्हणजे आधुनिक मानवाची फॅशन, राहणी हे सगळे या एका सफरचंदामुळे मानवाला मिळाले आहे. आणि स्त्री-पुरुष आकर्षणच नाही म्हणजे कथा, कादंबर्‍या, सिनेमे, नाटके व टीव्ही सिरियल्स संपल्याच की म्हणजे कथा, कादंबर्‍या, सिनेमे, नाटके व टीव्ही सिरियल्स संपल्याच की 1975 साली इंदिराबाईंनी जेंव्हा देशात आणीबाणी जाहीर केली होती त्या वेळेचे दूरदर्शन वरचे कार्यक्रम सुद्धा या मानाने मनोरंजक म्हणता येतील इतके नीरस कार्यक्रम हे सफरचंद या ऍड्म-ईव्हनी खाल्ले नसते, तर आपल्याला बघत बसावे लागले असते.\nआपल्या कथेतील दुसरे सफरचंद आहे सतराव्या शतकातल्या इंग्लंडमधल्या एका झाडावरचे. ऍडम-ईव्ह यांनी खालेल्या सफरचंदासारखे विशेष काही असे हे सफरचंद नव्हते तर अगदी साधे सुधे नेहमी सफरचंदाच्या झाडाला लागतात तसलेच हे फळ होते. या सफरचंदाची विशेषता एवढीच होती की पिकल्यावर ते जे खाली गळून पडले ते झाडाखाली बसलेल्या एका मनुष्याच्या डोक्यावर. बरं हा माणूस कोणीसाधासुधा पांथस्थ नव्हता किंवा ऍडम-ईव्ह सारखा बागेत फिरणाराही नव्हता. अत्यंत विख्यात आणि सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाणारा आयझॅक न्यूटनच त्या झाडाखाली बसलेला होता. हे सफरचंद डोक्यावर पडल्यावर न्यूटनचे विचार चक्र जे सुरू झाले ते त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधून काढल्यावरच थांबले. गुरुत्वाकर्षणाबरोबरच त्याने वस्तूंच्या चलनासंबंधीचे नियम व केपलच्या नियमांचा सैद्धांतिक पुरावाही सादर केला. या नंतर इंग्लंडमध्ये जी शास्त्रीय व औद्योगिक क्रांती घडून आली त्याचे पुष्कळसे श्रेय या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आणि पर्यायाने आपल्या या दुसर्‍या सफरचंदाला देता येते.\nआपल्या गोष्टीतले तिसरे सफरचंद मात्र तसे नवीन आणि आधुनिक कालातले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातल्या स्टीव्हन जॉब्स या एका 21 वर्षाच्या तरूणाला, वैयक्तिक उपयोगाचा संगणक या नवीन कल्पनेने पूर्णपणे भारून टाकले होते. कॉलेज शिक्षण घेत असलेला जॉब्स या कल्पनेने इतका पछाडला होता की आपले कॉलेज शिक्षण सोडून देऊन त्याने अटारी या इलेक्ट्रॉनिक गेम्स बनवणार्‍या कंपनीत नोकरी सुरू केली. याच वेळेला तो हेवलिट पॅकार्ड कंपनीने आयोजित केलेल्या व्याख्यानांना आपली नियमित उपस्थिती लावत असे. या ठिकाणी त्याला स्टीफन वॉझनिआक हा त्याच्याहून 3 वर्षांनी लहान असलेला तरूण भेटला. जॉब्सने वैयक्तिक उपयोगाच्या संगणकाची आपली कल्पना या वॉझनिआकच्या गळ्यात उतरवली. दोघांनी स्वत:चे वाहन व एक कॅल्क्युलेटर विकून 1300 डॉलर्स जमा केले व जॉब्स कुटुंबाच्या गराज मध्ये 1976 साली आपली कंपनी चालू केली. या कंपनीला त्यांनी नाव दिले ऍपल कॉम्प्यूटर्स व आपल्या गोष्टीतले तिसरे सफरचंद आकाराला आले. याच वर्षी या दुक्कलीने आपण बनवलेले व एकाच सर्किट बोर्डावर असलेले 50 संगणक माऊंटन व्ह्यू मधील ‘बाईट शॉप‘ या डीलरला प्रत्येकी 666 डोलर्स या किंमतीला विकले व ऍपल कंपनीची दैदिप्यमान कारकीर्द सुरू झाली.\n1977 मधल्या ऍपल 2 या संगणकामुळे वैयक्तिक संगणकाची शक्ती ग्राहकांच्या चांगलीच लक्षात आली. हा संगणक अतिशय प्रसिद्ध झाला व आयबीएम सारख्या कंपनीच्या उत्पादनांना अतिशय यशस्वी असा एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला. या नंतर कोणत्याही धंद्यात होतात तसे चढ उतार ऍपल कंपनीलाही बघावे लागले. परंतु गेल्या 34 वर्षात या कंपनीने उत्पादनांची जी अद्वितीय मालिका जगभरच्या ग्राहकांसमोर आणली त्याला खरोखरच तोड नाही. 1984 मधला ‘मॅकिन्टॉश‘, 1998 मधला ‘आयमॅक‘ हे कंपनीने ग्राहकांना सादर केलेले अजोड वैयक्तिक संगणक होते तर 2001 मधल्या ‘आयपॉड‘ मुळे सोनीच्या वॉकमन व डिस्कमन या कधीही व कोठेही संगीत ऐकवू शकणार्‍या गॅजेट्सना एक अतिशय लहान आकारातला जबरदस्त प्रतिस्पर्धी निर्माण झाला. 2007 मध्ये ऍपल कंपनी मोबाईल फोनच्या क्षेत्रात ‘ आयफोन‘ द्वारे उतरली व अतिशय निराळ्या डिझाईनमुळे एक नवीन क्रांतीच या क्षेत्रात आणली गेली. या पाठोपाठ मागच्या वर्षी परत एकदा संगणक क्षेत्रात ‘आयपॅड‘ हा टॅबलेट संगणक आणून, ऍपल कंपनीने ग्राहकांच्या मनावर आपले संपूर्ण राज्य असल्याचे सिद्ध करून दिले आहे.\nऍपल कंपनीचा प्रणेता स्टीव्ह जॉब्स हा कर्करोगाने बरीच वर्षे आजारी होता. तरी सुद्धा त्याच्या नेतृत्वाखाली ऍपल कंपनी नवीन नवीन उत्पादने बाजारात आणतच गेली. काही दिवसांपूर्वी स्टीव्ह जॉब्स या आजाराला शेवटी बळी पडला. मात्र त्याने कल्पिलेले व साकारलेले हे तिसरे सफरचंद, आपला प्रभाव जगभर पुढे सुद्धा गाजवतच राहील असे ऍपल प्रेमींना मनापासून वाटते आहे.\nया तीन काल्पनिक सफरचंदांनी, आधुनिक मानवाच्या आयुष्यावर व जडण घडणीवर एवढा मोठा परिणाम केला आहे की या तीन सफरचंदाना विसरणे कोणालाही शक्य होणार नाही.\nवरल्या तीन सफरचंदाचे फॉरवर्डेड इमेल माझ्या इमेल बॉक्समध्ये आहेत. :-) चंद्रशेखरांची शैली उत्तमच परंतु त्यांच्याकडून यापेक्षा बरे काही वाचायला मिळेल या अपेक्षेत आहे.\nचंद्रशेखर, तीन सफरचंदांची गुंफण आवडली. 'मूळ कल्पना परकीय' असे एक साधे डिस्क्लेमर टाकले असते तर 'निकलना खुल्दसे आदमका सुनते आयें हैं लेकिन, बहोत बे-आबरु होकर तेरे कूचेसे हम निकले' असे म्हणण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. असो, तुम्ही काय करायला हवे होते हे सांगणे म्हणजे दादागिरी होईल या भयाने इथेच थांबतो.\n'ऍन ऍपल अ डे, कीप्स अ डॉक्टर अवे'\nपरवा गप्पा मारत असताना माझ्या एका मित्राने मला ही कल्पना सांगितली. मला ती आवडल्याने त्याला लेखस्वरूप दिले. दुर्दैवाने किंवा सुदैवाने मला असले एसएमएस कोणीच पाठवत नसल्याने असा काही एसएमएस फिरतो आहे ही कल्पनाच नव्हती. आधी माहीत असते तर तसे लेखात म्हणण्याला काहीच अडचण नव्हती. त्यामुळे संजोप राव म्हणतात तशी ' ' मूळ कल्पना परकीय' घोषणा आता लेखात करणे शक्य नसल्याने येथे प्रतिसादातच ती करतो.\nप्रियालीताईंना एवढेच सांगणे की प्रत्येक वेळेस बांगडा किंवा सुरमई करीच मिळते असे नाही काही वेळेस दुध्या भोपळ्याची भाजीही खावी लागते.\n' मूळ कल्पना परकीय' घोषणा आता लेखात करणे शक्य नसल्याने येथे प्रतिसादातच ती करतो.\nप्रियालीताईंना एवढेच सांगणे की प्रत्येक वेळेस बांगडा किंवा सुरमई करीच मिळते असे नाही काही वेळेस दुध्या भोपळ्याची भाजीही खावी लागते.\nबांगडा, पापलेट, बोंबिल, सुरमई करीही मिळू दे की लवकरच. पट्टीच्या शेफ कडून दुधी भोपळ्याची भाजी मिळाली तर कुरकुर होणारच. ;-)\nतीन सफरचंदे म्हटल्यावरच अंदाज आला होता.. -- तो खराही ठरला\nबाकी सध्या बर्‍याच महत्त्वाच्या घटना होऊनही तुमच्याकडून बर्‍याच दिवसांत परराष्ट्र धोरणासंबंधी वाचायला मिळाले नाहि.. खाहितरी खास वाचायला मिळायची प्रतिक्षा करतो\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nसफरचंद खाल्ल्यामुळे द्न्यान प्राप्त झाले हि ख्रिस्ती धर्मातील किती भाबडी समजूत होती अन् आहे नाही कां\nआत्ता-आत्तापर्यंत 'ऍन ऍपल अ डे किप डॉक्टर अवेअ' अशी परकिय म्हण हि चांगलीच प्रचलित होती/ आहे.\nजॉब्स देखील नेहमी सफरचंद खायचा, बिचार्‍याला तरीही कॅन्सर झाला, अन् त्यामुळे तो गेला.\nकाल परवाच वर्तमान पत्रात वाचले होते कि पेरू हे स्वस्त विकले जाणारे फळ ऍन्टीऑक्सीडेन्ट म्हणून सफरचंदापेक्शा सरस आहे.\n>>जॉब्स देखील नेहमी सफरचंद खायचा, बिचार्‍याला तरीही कॅन्सर झाला, अन् त्यामुळे तो गेला.\nबहुदा सफरचंद खाल्ल्यामुळे डॉक्टर त्याच्यापासून दूर राहिला व तो कॅन्सरला बळी पडला असेल \nकॅन्सर आहे हे कळल्यानंतर भलत्यासलत्या ट्रीटमेंट्सच्या मागे लागल्याने मृत्यु थोडा लवकर आला असे म्हंटल्या जाते आहे ...\nभल्याभल्यांना माया सोडत नाही\nमाझ्याकडे असे कुठलेही इ-पत्र आले नाही, सबब हा लेख रंजक वाटला.\nपण देव बहुदा सापाला देखील शिक्षा करतो - तू आयुष्यभर सरपटत राहशील असा शाप देतो. (, असो पौराणिक कथा सगळीकडेच रंजक असतात).\nआपल्याकडला आंबा किंवा गेलाबाजार पेरू नाही याचे (नेहमीप्रमाणेच\n(डुकृञ्करणे,डुकृञ्करणे,डुकृञ्करणे...पहा पाश्चात्यांनी आपले मूळ धातू चोरून त्यांची भाषा बनवली आहे.) ;)\nबाकी सगळं ठीक आहे, पण न्यूटनचे दुसरे सफरचंदही 'काल्पनिक' असल्याचे मला माहीत नव्हते. मला वाटत असे की ती सत्यकथा आहे.\nया नव्या माहितीची थोडीफार देवाणघेवाण झाल्याने (थोडासा) आनंद झाला. ;)\nन्यूटन झाडाखाली बसला असताना त्याच्या डोक्यावर पडलेले सफरचंद काल्पनिक आहे. सत्य एवढेच आहे की झाडाला लागलेली सफरचंदे गळताना बघून त्याच्या मनात गुरुत्वाकर्षाच्या बलाविषयी विचार सुरू झाले.\nन्यूटनबद्दलचा हा दुवा वाचनीय आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/health/", "date_download": "2018-08-21T13:50:13Z", "digest": "sha1:LGOSN5YXWCXILESBY7ZC3WQOYVINI2V3", "length": 17281, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Health News in Marathi | Marathi News | eJanshakti.com", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nगर्भवती महिलांना आदित्य बिर्ला रुग्णालयात मोफत उपचार\n20 Aug, 2018\tआरोग्य, ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nवायसीएमएचवरील रुग्णालयीन कामाचा ताण पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्व रुग्णालयातील गर्भवती महिलांना पुढील उपचारासाठी संत तुकारामनगर येथील ‘वायसीएमएच’ रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे वायसीएमवरील रुग्णालयीन कामाचा ताण येतो. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात रात्रीच्या वेळी दाखल होणार्‍या गर्भवती महिलांना आदित्य बिर्ला रुग्णालयात मोफत उपचार दिले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय …\nगोल्डसिटी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे उदघाटन\n कॉर्पोरेट दर्जाच्या मल्टीसुपर स्पेशालिस्ट गोल्डसिटी हॉस्पिटलचे उदघाटन दिंडोरी येथील गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्याहस्ते संपन्न झाले. गोल्डसिटी मल्टीसुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नामांकित तज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णांना आरोग्यविषयक सुविधा मिळणार आहेत. यात प्रामुख्याने हृदयविकार यात अँजिओप्लास्टी, बायपास अशा शस्त्रक्रिया, अ‍ॅक्सीडेन्ट पेशंट, किडनीचे विकार, कर्करोग य शस्त्रक्रिया अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध आहेत. अस्थिरोग उपचार …\nस्वतःची किडनी देऊन सासूने वाचवला सुनेचा जीव\n13 Aug, 2018\tआरोग्य, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nसूरत : गुजरातमधील भुत्रा कुटुंबातील सून आशा हिची किडनी निकामी झाली होती. तिची दुसरी किडनीही निकामी होत चालली होती. जीव वाचवण्यासाठी किडनी प्रत्यारोपण करणे हाच एकमेव पर्याय होता. पती, सासरे किंवा आईची किडनी तिला देता येईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण पती आणि सासर्‍याला मधुमेहाचा त्रास असून, आईचे वय …\nशहरामध्ये आढळले स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण\n13 Aug, 2018\tआरोग्य, ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nदक्षता घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात स्वाईन फ्लूची लागण झालेले तीन रूग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 1 जानेवारी 2018 पासून 7 लाख 55 हजार 127 रुग्णांची महापालिकेच्या …\nहडपसरमध्ये गुरुजन सन्मान सोहळा\n31 Jul, 2018\tआरोग्य, ठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nहडपसर : गुरुपौर्णिमेनिमित्त हडपसर मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित गुरुजन सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम अमनोरा पार्क टाऊन कल्ब येथील सभागृहात संपन्न झाला. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने हडपसर परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीमत्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर असोसिएशनच्या सभासदांच्या पाल्यांनी दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले त्यांचा गुणगौरव तसेच डॉक्टर्स डे, अवयवदान …\nएमआयमाईमरतर्फे केले महाआरोग्य शिबिराचे आयोजन\n31 Jul, 2018\tआरोग्य, ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे 0\nगुरूपौर्णिमेनिमित्त राबविला उपक्रम तळेगाव दाभाडे : एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या कार्यास गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन करण्यासाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामुळे गरजुंवरील मानसिक आणि आर्थिक भार कमी होईल. एमआयमाईमर मेडिकल कॉलेजमुळे तळेगाव आणि परिसरातील चांगल्या वैद्यकीय सेवेबरोबरच शिक्षण, रोजगार आणि सामाजिक कार्याची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे …\nराष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाचा शहरात निषेध\n30 Jul, 2018\tआरोग्य, खान्देश, जळगाव, ठळक बातम्या 0\nजळगाव : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयका विरोधात आयएमए जळगाव शाखेतर्फे 28 जुलै रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तपासणी बंद ठेऊन शांततेत धिक्कार दिन पाळण्यात आला. सकाळी 9 वाजता सर्व डॉक्टर्स आयएमए हॉल येथे एकत्रीत जमले. निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे या लोकशाही विरोधी विधेयकाचा (एनएमसी) शांततेत धिक्कार दिन पाळून निषेध …\nतिसऱ्या दिवशीही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे संप सुरु\nमुंबई : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशीही संपावर आहेत. बुधवारपासून इंटर्न डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी अशी प्रशिक्षणार्थींची प्रमुख मागणी आहे. राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला आहे. सगळीकडे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण प्रशासनाला संपावर तोडगा काढण्यास …\nदुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप कायम; रुग्णांचे हाल\n14 Jun, 2018\tआरोग्य, ठळक बातम्या, राज्य 0\nमुंबई : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. काल बुधवारपासून इंटर्न डॉक्टर संपावर आहे. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी अशी प्रशिक्षणार्थींची प्रमुख मागणी आहे. अचानक प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेला फटका बसला आहे. आजही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप सुरुच आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात खूप कमी विद्यावेतन दिले जाते. सर्वच …\nहृदयात जास्त स्टेंट टाकल्यास होऊ शकतो मृत्यू\n8 Jun, 2018\tआरोग्य, महामुंबई, मुंबई 0\nहृदय रोग्यांना सावधानतेचा इशारा मुंबई:- माणसाच्या हृदयातील नसामध्ये ब्लॉकेज कमी करण्यासाठी स्टेंट (stents) चा वापर करण्यात येतो. मात्र मर्यादेपेक्षा जास्त स्टेंटचा वापर केला तर मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात असल्याचे एका संशोधनातून समोेर आले आहे. सरकारी योजनेतून हृदयामध्ये स्टेंट टाकण्यात आलेल्या रूग्णांचा अभ्यास केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. रूग्णांना …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-business-war-america-and-chin-107615", "date_download": "2018-08-21T14:31:33Z", "digest": "sha1:J3RK7XM3NMSUDOEXZRLZXTCMYA6YPCBB", "length": 13075, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news business war america and chin व्यापार युद्धाचे सावट | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nअमेरिका-चीनकडून पुन्हा आयातीवर जादा कर\nबीजिंग - अमेरिकेच्या १०६ उत्पादनांवर चीनने २५ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला असून, अमेरिकेतून होणाऱ्या ५० अब्ज डॉलरच्या आयातीवर हा कर लागू असेल. यामुळे अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.\nअमेरिका-चीनकडून पुन्हा आयातीवर जादा कर\nबीजिंग - अमेरिकेच्या १०६ उत्पादनांवर चीनने २५ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला असून, अमेरिकेतून होणाऱ्या ५० अब्ज डॉलरच्या आयातीवर हा कर लागू असेल. यामुळे अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.\nट्रम्प प्रशासनाने चीनमधून आयात होणाऱ्या १ हजार ३०० उत्पादनांवर जादा कर आकारण्याची घोषणा केली आहे. या उत्पादनांची यादी अमेरिकेने जाहीर केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या १०६ उत्पादनांवर २५ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला. यात विमाने, मोटारीसह अन्य उत्पादनांचा समावेश आहे. चीनच्या सीमा शुल्क आयोगाने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतून आयात होणाऱ्या ५० अब्ज डॉलरच्या मालावर २५ टक्के लागू असेल. अमेरिका सरकार चीनच्या उत्पादनांवर ज्यावेळी कर आकारणी करेल, त्या वेळी चीनकडून हा कर लागू करण्याची तारीख निश्‍चित होईल.\nयाआधी अमेरिकेने चीनच्या पोलाद आणि ॲल्युमिनियमवर जादा कर आकारला होता. याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या ३ अब्ज डॉलरच्या आयातीवर जादा कर लागू केला. यामध्ये वाईन, पोर्कसह १२८ अमेरिकी उत्पादनांचा समावेश होता. यानंतर चीनने अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा कर आकारल्यास त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनच्या उत्पादनांवर जादा कर आकारण्याचे सूतोवाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते.\nचीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे, की चीनने विरोध करूनही अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवर जादा कर आकारला आहे. अमेरिकेचे हे धोरण एककल्ली असून, केवळ स्वहित रक्षणाचे आहे. याला चीनचा विरोध असून, आम्ही याचा निषेध करतो. याला जागतिक व्यापार संघटनेत (डब्लूटीओ) आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nचिनी उत्पादने अमेरिकी उत्पादने\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\n'भूकंपा'च्या धक्क्यांनी घारगाव परिसर हादरला\nसंगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-crime-leopards-skin-seized-54359", "date_download": "2018-08-21T14:58:42Z", "digest": "sha1:SCLVBG5B3W6BCIGQVL3BNS4SYATQIUOW", "length": 12440, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri news crime leopard's skin is seized पाच लाखांचे बिबट्याचे कातडे जप्त | eSakal", "raw_content": "\nपाच लाखांचे बिबट्याचे कातडे जप्त\nगुरुवार, 22 जून 2017\nरत्नागिरी - बिबट्याचे कातडे खरेदी करण्याच्या आमिषाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बिबट्याच्या कातड्याची तस्करी रोखली. बारदानात गुंडाळलेले सुमारे 5 लाखांचे कातडे विक्रीसाठी पाटण (ता. सातारा) येथून आले होते. या प्रकरणी एका संशयिताला जेरबंद केले. काल सायंकाळी पाचच्या सुमारास कुंभार्ली घाटात ही कारवाई केली. तसेच सात लाखांची मोटार जप्त केली. या मागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिस घेत आहेत.\nरत्नागिरी - बिबट्याचे कातडे खरेदी करण्याच्या आमिषाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बिबट्याच्या कातड्याची तस्करी रोखली. बारदानात गुंडाळलेले सुमारे 5 लाखांचे कातडे विक्रीसाठी पाटण (ता. सातारा) येथून आले होते. या प्रकरणी एका संशयिताला जेरबंद केले. काल सायंकाळी पाचच्या सुमारास कुंभार्ली घाटात ही कारवाई केली. तसेच सात लाखांची मोटार जप्त केली. या मागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिस घेत आहेत.\nदीपक हनमंत पावसकर (वय 41, रा. पद्मावती-धनकवडी, पुणे, मूळ सनबूर, पाटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सातारा येथून एक जण वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन कुंभार्ली घाटात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. कातड्याची ही तस्करी रोखण्यासाठी गुन्हे शाखेने संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचला. ते कातडे विकत घेणारेच ग्राहक म्हणून पोलिस पुढे आले. पाटणहून हे कातडे येणार होते. त्यामुळे पोलिस पथकाने कुंभार्ली घाटात सापळा लावला. प्रत्येक वाहनांची त्यांनी तपासणी केली. पाटणहून आलेल्या गाडीला (क्र. एमएच 12-एनएक्‍स-0112) अडवले. गाडीची तपासणी केली असता डिकीत वाघाचे कातडे बारदानामध्ये गुंडाळलेले आढळले. चालक दीपक पावसकर याच्याकडे या कातड्याबाबत चौकशी केली; परंतु त्याने असमाधानकारक उत्तरे दिली. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक केली. त्याच्याकडून 5 लाख किमतीचे एका बिबट्याचे कातडे, 7 लाखाची गाडी जप्त केली.\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pawana-dam-area-rain-water-131096", "date_download": "2018-08-21T14:31:46Z", "digest": "sha1:23MW2YGWJWGTNHF2DASKJR5LWC3ZEUEF", "length": 12687, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pawana dam area rain water पवना धरण परिसरात पावसाचा जोर | eSakal", "raw_content": "\nपवना धरण परिसरात पावसाचा जोर\nमंगळवार, 17 जुलै 2018\nपवनानगर - गेल्या दोन दिवसांपासून मावळ व परिसरामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.\nधरण परिसरात बारा तासांत १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासून १६८६ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. धरणाची पातळी २००७ फूट एवढी झाली असून धरणात ६९.३७ टक्के (पाच वाजेपर्यंत) पाणीसाठा झाला असल्याची माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी दिली.\nपवनानगर - गेल्या दोन दिवसांपासून मावळ व परिसरामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.\nधरण परिसरात बारा तासांत १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासून १६८६ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. धरणाची पातळी २००७ फूट एवढी झाली असून धरणात ६९.३७ टक्के (पाच वाजेपर्यंत) पाणीसाठा झाला असल्याची माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी दिली.\nगेल्या दहा ते बारा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे, नाले, ओहळ भरून वाहत असल्याने पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवार (ता. १५) संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती.\nबाजारपेठ असलेल्या पवनानगर चौकामध्ये तुरळक गर्दी दिसत होती. परिसरामध्ये पावसाचे व वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांनी भातलावणीचे काम बंद करणे पसंत केले. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत धरणात केवळ ५८.८३ टक्के पाणीसाठा झाला होता. पावसाचा जोर असाच राहिला तर येत्या चार दिवसांत धरण १०० टक्के भरण्याची शक्‍यता आहे.\nजोरदार पाऊस व वाऱ्यामुळे येळसे येथे पवनानगर कामशेत रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर येळसे येथील तरुणांनी हे झाड बाजूला केले. येळसेचे पोलिस पाटील सतीश ठाकर, सागर ठाकर, मनीष ठाकर, निखिल कालेकर, पंडित सावंत, नीलेश ठाकर यांनी झाडाच्या फांद्या तोडून ते बाजूला केले. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/lockers-deposit-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:28:04Z", "digest": "sha1:ADMT5JAJWP2HFXB7EGMWZ5UED37GWEUM", "length": 4116, "nlines": 79, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank | Present Chairman Marathi", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nआपल्या बँकेत विविध प्रकारच्या लॉकर आहेत. लॉकरचा वापर ग्राहकांनी बँकिंग वेळेत करावा व सुरक्षेतीची काळजी लॉकरचा वापरताना घ्यावी. लॉकरची वेळ सोमवार ते शुक्रवार ११ ते ५, शनिवार ११ ते २\n१. लॉकर साईज ६’’* ८’’ रु.५०००/- ठेवीस व्याज नाही\n२. लॉकर साईज १०’’* ८’’ रु.७०००/-\n३. लॉकर साईज १०’’* १६’’ रु.१५०००/-\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१२-२०१३ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/industries/supari/", "date_download": "2018-08-21T14:33:19Z", "digest": "sha1:XIKDFYAFJVVR3RCCEXLBELNJ6DW6HSM7", "length": 8749, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "सुपारी (पोफळी) - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nनारळाच्या उत्पादनाबरोबरच रत्नागिरीत सुपाऱ्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. दापोली, गुहागर, रत्नागिरी येथे सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आढळते. घरांवर वाळत घातलेल्या नारंगी पिवळ्या सुपाऱ्या हे कोकणी वाड्यांचं एक खास वैशिष्ट्य आहे.\nभारतीय संकृतीमधे शतकानुशतके सुपारी या फळाला अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. कुठल्याही मंगलकार्याची सुरुवात करताना सुपारीलाच श्री गणेश मानून तिची प्रतीकात्मक पूजा केली जाते. समारंभातील लज्जतदार भोजनानंतर रंगत वाढविणारे सुपारी घातलेले मसाल्याचे पान ही तर एक आवर्जून खाण्याची गोष्ट आहे. जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून खाल्ली जाणारी मसाला सुपारी घराघरांतून आढळते. अशा अनेक गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये सुपारीचे महत्त्व अधोरेखित करतात.\nश्री महागणपती मंदिर, गणपतीपुळे\nश्री लक्ष्मीकेशव मंदिर, कोळिसरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/senseks-colaps-95-number/", "date_download": "2018-08-21T13:49:21Z", "digest": "sha1:YDOCWAZ5QWWJUNWLZS6S65P2ZEYKJ7TK", "length": 7801, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सेन्सेक्स ९५ अंकांनी कोसळले! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nसेन्सेक्स ९५ अंकांनी कोसळले\nप्रदीप चव्हाण 10 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली- जागतिक बाजाराकडून मिळालेल्या संकेतानुसार आणि व्यापार युद्ध वाढल्याने तसेच अमेरिकेकडून ग्लोबल मार्केट से मिले संकेतों और ट्रेड वार बढ़ने के साथ अमेरिका द्वारा रूसची निर्यात बंदी केल्याने आज घरगुती शेअर बाजारात कमजोरी पाहावयास मिळाली. त्यामुळे सेन्सेक्स २६ अंकांनी वाढून ३८ हजार ०५० अंकावर खुलला तर निफ्टी ४ अंकाने वाढून ११ हजार ४७५ अंकावर पोहोचले. परंतू काही मिनिटात बाजारातील पडझडला सुरुवाट झाली. त्यात सेन्सेक्स ९५ अंकांनी खाली आले दरम्यान निफ्टी देखील ११ हजार ४५० अंकाच्या खाली आले.\nबँकिंग, फायनान्शियल सर्विसेस, मेटल आणि रियल्टी शेअर कोसळले आहे.\nPrevious भुसावळात उद्या रोटरीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम\nNext ३६ वर्षानंतर पाकिस्तानी जेलमधून परतणार गजेंद्र शर्मा\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/confluence-multilateral-equilibrium/", "date_download": "2018-08-21T14:42:07Z", "digest": "sha1:KFEBQ46GNAIB6MJ5GJZ74IBTYV6SIZ74", "length": 36724, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "To The Confluence Of The Multilateral Equilibrium ... | बहुपक्षीय समतेच्या जुळणीकडे... | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nसमता प्रस्थापित होऊ शकली का, हा प्रश्न खरे तर तसा अनुत्तरितच आहे.\nसमतेचा ध्वज हाती घेऊन छगन भुजबळ यांनी गतकाळात देशभर जे मेळावे घेतले त्यातून ‘ओबीसीं’च्या एकीला बळ भलेही लाभले असेल; पण समता प्रस्थापित होऊ शकली का, हा प्रश्न खरे तर तसा अनुत्तरितच आहे. तथापि, सरकारकडून भुजबळांवर अन्याय केला जात असल्याच्या मुद्द्यावर चक्क बहुपक्षीय समता साधली जाताना दिसून येत असल्याने त्यामागील कारणमीमांसा होणे गरजेचे ठरून गेले आहे.\nबेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व त्यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. निरनिराळ्या चौकशांचा ससेमिरा लावून राज्य शासन भुजबळांच्या जामिनावर सुटकेच्या मार्गात अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. याचबाबतचा रोष व्यक्त करण्यासाठी मागे ऑक्टोबरमध्ये नाशकात विराट मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात सत्याग्रह आंदोलन केले गेले, तर आता ‘अन्याय पे चर्चा’ असा कार्यक्रम घडवून आणत ठिकठिकाणी विविध पक्षीयांना त्यात सहभागी करून घेतले जात आहे. स्थानिक पातळीवरील या सामीलकीखेरीज मनसेचे नेते राज ठाकरे व भाजपातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचीही यासंदर्भात भेट घेतली गेली. भुजबळ आणि माझे दु:ख एकसारखेच असल्याची भावना खडसे यांनी या भेटीत व्यक्त केल्याचे सांगितले जात असल्याने समदु:खींची समता म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. या सर्व भेटीतून राजकीय अभिनिवेशाच्या पलीकडले मतैक्य समोर येत असून, बदलत्या राजकीय संदर्भात त्यातून नवे संकेत प्रसृत होणेही स्वाभाविक ठरले आहे.\nमुळात, भुजबळांमागे उभे असलेले सामान्य व खरे समर्थक कालही त्यांच्या पाठीशी होते व आजही आहेत. परंतु यासंबंधीच्या पहिल्या मोर्चात कुठेच न दिसलेल्या खुद्द राष्ट्रवादीचे नेते व पक्षांतर्गत विरोधकांसह भाजपा समर्थक आमदारही ‘मी भुजबळ’च्या टोप्या परिधान करून सत्याग्रह आंदोलनात उतरलेले दिसले तेव्हाच त्यांचा सहभाग भुजबळांसाठी की आगामी निवडणुकांतील मतांसाठी, असा प्रश्न उपस्थित होऊन गेला होता. त्यानंतर आता ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रमात काँग्रेस, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत जवळजवळ सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या अहमहमिकेने सहभागी होत असल्याचे पाहता, सामान्यजनांचे डोळे विस्फारले गेले आहेत. ही आश्चर्यकारकता यासाठी की, भुजबळांना तुरुंगात जावे लागल्यावर यातीलच अनेकांनी आनंद व्यक्त करीत राजकारणात स्वत:ची जागा शोधण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. परंतु भाजपाचा वारू असा उधळला की, अन्य पक्षीयांना राजकारणाच्या फेरमांडणीची गरज भासू लागलीच, शिवाय भाजपामध्ये अडगळीत पडलेल्यांनाही वेगळ्या वाटा खुणावू लागल्या. सुमारे दोन वर्षांनंतर भुजबळांवरील कथित अन्यायाची जाणीव संबंधितांना होण्यामागे हेच सूत्र असण्याची शक्यता नाकारता येऊ नये.\nमहत्त्वाचे म्हणजे, २०१२ मधील नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळवताना ‘मनसे’ने छगन भुजबळ यांनाच ‘टार्गेट’ केले होते. भुजबळांमुळे गुंडगिरी बोकाळली असून हे, म्हणजे भुजबळांचे पार्सल परत पाठवा असे आवाहन राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून केले होते. थेट मातब्बर नेत्यालाच शह देण्याची भाषा केली गेल्याने नाशिककरांनी त्यावेळी ‘मनसे’ला काहीशी जास्तीची पसंती दिली. त्यामुळे महापालिकेत मनसे सत्तेतही आली. पण त्यासाठी त्यांना पहिल्या अडीचकीच्या आवर्तनात भाजपाशी राजकीय घरोबा करावा लागला. अडीच वर्षांतच या दोघांत काडीमोड झाल्यावर मात्र राष्ट्रवादीचीच मदत घेऊन मनसेने सत्ता राखली होती. गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांचे ‘टार्गेट’ बदलले होते. भुजबळ कारागृहात व भाजपा फार्मात असल्याने टीकेच्या तोंडी भाजपाच होती. परंतु त्यांना रोखण्यात कुणाला यश आले नाही. आताही स्वबळाचे हाकारे झाले आहेतच. अशात ‘अन्याय पे चर्चा’ करण्यासाठी राज ठाकरे यांचीही भेट घेतली गेली. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा मुद्दा पुढे करीत त्यांनी याबाबत फारसा उत्साह दाखविला नाही हा भाग वेगळा; परंतु यानिमित्ताने राजकीय विरोधकांनाही सोबत घेऊ पाहण्याच्या प्रयत्नांमुळे राजकीय समतेचे नवे पर्व आकारास येण्याची शक्यता चर्चेत येऊन गेली आहे.\nअर्थात, हा काळाचा महिमा म्हणायला हवा. कारण एकेकाळी गृह खाते सांभाळणाऱ्या भुजबळांकडे अन्य नेते त्यांच्या सहकाºयांना सोडविण्याच्या मदतीसाठी जात असत. आज भुजबळांच्या समर्थनार्थ अन्य पक्षीयांचे उंबरठे झिजविण्याची वेळ भुजबळ समर्थकांवर आली आहे. ‘अन्याय पे चर्चा’ हे सर्वपक्षीय अभियान असल्याचे सांगत अजून अन्य पक्षीयांनाही यासंदर्भात भेटले जाणार आहे. तेव्हा राजकारणात आता कुणालाच कशाचे वावडे राहिले नसल्याचे पाहता, भुजबळांवर राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या कथित अन्यायानिमित्त बहुपक्षीय समतेची नवी गुढी उभारण्याचे काम घडून येऊ पाहत असेल तर काय सांगावे देशात एकपक्षीय व एकचालकानुवर्ती शासनव्यवस्था लादण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर कसल्या का निमित्ताने होईना अशी बहुपक्षीय समतेची जुळणी घडून येणार असेल, तर ते राजकारणाच्या नवीन समीकरणांची चाहूल देणारेच म्हणता यावे.\nशरियतमध्ये हस्तक्षेप चालणार नाही; ओवेसी यांचा इशारा\nजयंतरावांच्या करेक्ट कार्यक्रमासाठी भाजपची खेळी : विलासराव शिंदेंशी जवळीक\n‘नाव छापले’..पण.... राज ठाकरेंना आमंत्रणच मिळाले नाही..\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nआणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना\nप्लॅस्टिक बंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही - रामदास कदम\nपेंडॉल ठोकायचा तरी कुठे\nउदारमतवादी नेत्याची उणीव आज जाणवते\nदाभोलकरांची भीती का वाटली\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/padman/", "date_download": "2018-08-21T14:42:09Z", "digest": "sha1:PBAFAKQVB5UHSD333HBKWVXF4L4XCLJX", "length": 30994, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Padman News in Marathi | Padman Live Updates in Marathi | पॅडमॅन बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nमासिक पाळीतील ‘वेस्ट मॅनेजमेन्ट’वर ‘नीरी’त कार्यशाळा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘सीएसआयआर-नीरी’तर्फे मासिक पाळीच्या दिवसात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार १२ जून रोजी आयोजित या कार्यशाळेला महापौर नंदा जिचकार या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मासिक पाळीदरम्यान ... Read More\nहा आहे पुण्याचा 'पॅडमॅन'\nहा २५ वर्षांचा तरुण-तडफदार शिलेदार... जुने कपडे जमवून, त्यावर प्रक्रिया करून पर्यावरणपूरक कापडी ‘सॅनिटरी पॅड’ बनवण्याचा प्रकल्प त्यानं सुरू केला आहे. ... Read More\nनागपुरात ‘सॅनिटरी पॅड्स’ची ‘इकोफ्रेंडली’ विल्हेवाट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘सॅनिटरी पॅड्स’बाबत जनजागृती वाढत असतानाच त्याची शास्त्रशुद्धपणे विल्हेवाट लावण्याचे आव्हानदेखील समोर उभे ठाकले आहे. या ‘पॅड्स’मध्ये असणारे प्लास्टिक पर्यावरणाला घातक असते. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून ‘नीरी’ने इतर सहयोगी संस्थांसोबत मिळून विधायक संशोधन ... Read More\nजळगावातील ८०० विद्यार्थिनी पाहणार ‘पॅडमॅन’ चित्रपट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व अनुभूती स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १३ रोजी सकाळी ११ ते २ या वेळात कांताई हॉल येथे शहरातील ८०० किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी ... Read More\nकोल्हापूर : शाळकरी मुलींचा ‘पॅडमॅन’ला प्रतिसाद, पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचा उपक्रम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआपलीच होणारी कुचंबणा थेट पडद्यावर पाहायला मिळाल्याने शाळकरी मुलींनी अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाला गुरुवारी चांगला प्रतिसाद दिला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने शुक्रवारी ५३५ मुली ... Read More\nनागपुरात मनपा शाळेतील मुलींसाठी ‘ते’ ठरले ‘पॅडमॅन’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या बहुतेक मुली या गरीब कुटुंबातून आलेल्या असतात. त्यांच्या संवेदनेची जाणीव असलेल्या डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी मनपाच्या विवेकानंदनगर माध्यमिक शाळेत सॅनिटरी नॅपकीन वेन्डींग मशीन दोन वर्षापूर्वी भेट दिली. विशेष म्हणजे तेव्ह ... Read More\n'आम्हालाही मासिक पाळी येते', पॅडमॅन चित्रपटावर बंदी घातल्याने पाकिस्तानमधील महिलांचा संताप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएकीकडे भारतात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील फेडरल सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ... Read More\nPadman Movie Review : पॅडमॅन... एका झपाटलेल्याचा झंझावाती अन् प्रेरणादायी प्रवास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'चीनी कम', 'पा', 'शमिताभ', 'की अँड का' यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केल्यानंतर आता आर. बाल्की यांचा पॅडमॅन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ... Read More\nPadmanAkshay KumarRadhika ApteTwinkle Khannaपॅडमॅनअक्षय कुमारराधिका आपटेट्विंकल खन्ना\nसोनम कपूरने शाळकरी मुलींना वाटले 'सॅनिटरी नॅपकिन'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'पॅडमॅन'च्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमारच्या हाती अभाविपचा झेंडा, नेटीझन्स म्हणाले-वेलकम इन पॉलिटिक्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार आपला आगामी सिनेमा 'पॅडमॅन'चं प्रमोशन करण्यात सध्या व्यस्त आहे. ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agrowon-news-papaya-agro-51992", "date_download": "2018-08-21T14:44:36Z", "digest": "sha1:JLCVMYMQNMLB55UT3QVBCQGNWO5IIDCX", "length": 32132, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news Papaya agro पपईपासून बनवा पेपेन, पेक्टिनसह मूल्यवर्धित उत्पादने | eSakal", "raw_content": "\nपपईपासून बनवा पेपेन, पेक्टिनसह मूल्यवर्धित उत्पादने\nडॉ. आर. टी. पाटील\nसोमवार, 12 जून 2017\nपपईतील काढणीपश्चात प्रक्रियेसाठी काढणी करताना योग्य पक्वतेची फळे काढणे आवश्यक असते. त्यासाठी प्रथम पपईच्या पक्वतेच्या लक्षणांविषयी माहिती घेऊ.\nफळाच्या सालीच्या रंगावरून पपईची पक्वता ठरवली जाते. गडद हिरव्या रंगापासून फिक्कट हिरवा रंग होत असताना सुमारे ६ टक्के रंग पिवळा झाल्यानंतर ते फळ काढणीयोग्य झाल्याचे मानले जाते. त्यातही बाजारपेठेच्या अंतरानुसार पिवळ्या रंगाचे प्रमाण ठरवले जाते. उदा. दूरवरच्या अंतरावरील बाजारपेठेसाठी एक चतुर्थांश पिवळा रंग असताना, तर जवळच्या किंवा स्थानिक बाजारपेठेसाठी अर्धा किंवा तीन चतुर्थांश फळ पिवळे झाल्यानंतर त्याची काढणी करावी.\nपपईतील काढणीपश्चात प्रक्रियेसाठी काढणी करताना योग्य पक्वतेची फळे काढणे आवश्यक असते. त्यासाठी प्रथम पपईच्या पक्वतेच्या लक्षणांविषयी माहिती घेऊ.\nफळाच्या सालीच्या रंगावरून पपईची पक्वता ठरवली जाते. गडद हिरव्या रंगापासून फिक्कट हिरवा रंग होत असताना सुमारे ६ टक्के रंग पिवळा झाल्यानंतर ते फळ काढणीयोग्य झाल्याचे मानले जाते. त्यातही बाजारपेठेच्या अंतरानुसार पिवळ्या रंगाचे प्रमाण ठरवले जाते. उदा. दूरवरच्या अंतरावरील बाजारपेठेसाठी एक चतुर्थांश पिवळा रंग असताना, तर जवळच्या किंवा स्थानिक बाजारपेठेसाठी अर्धा किंवा तीन चतुर्थांश फळ पिवळे झाल्यानंतर त्याची काढणी करावी.\nचिकाची घनताही दुधाप्रमाणे न राहता पाण्याप्रमाणे पातळ झाल्यानंतर फळ काढणीसाठी तयार झाल्याचे ओळखतात. मात्र, फळांच्या सालीवर नख लावणे किंवा इजा करण्याचे प्रकार टाळावेत.\nफळ काढण्यासाठी धारदार चाकूचा वापर करावा. दांड्यासह कापलेल्या फळाचा दांडा नंतर फळापर्यंत कापून घ्यावा.\nअलीकडे फळ काढणीसाठी बांबूवर लावलेले रबर सक्शन कप उपलब्ध झाले आहेत. हे कप फळाच्या खाली येतील अशा प्रकारे धरावे. त्यानंतर बांबूच्या साह्याने दांडा कापावा. दांड्यातून गळणाऱ्या चिकामुळे काढणाऱ्या व्यक्तींच्या त्वचेचा दाह होऊ शकतो. त्यामुळे काढणीच्या वेळी योग्य त्या प्रकारचे हातमोजे आणि प्रतिबंधात्मक कपडे यांचा वापर करावा.\nकाढणीनंतर येणारे रोग :\nकाढणीनंतर फळावर ॲन्थ्राक्नोज, स्टेमएन्ड रॉट, फ्रुट रॉट आणि फायप्टोप्थोरो स्टेम एन्ड रॉट इ. रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी योग्य काळजी घ्यावी.\nकाढलेली फळे स्वच्छ धुवून, त्यांची आकारमान व रंगानुसार प्रतवारी करावी. खराब फळे काढून टाकावीत.\nयोग्य आकारमानामुळे कन्व्हेअर प्रकारच्या यंत्रामध्ये पुढील प्रक्रिया सोपी होते. काढणीनंतर काही काळ थंड वातावरणामध्ये (प्री कुलींग) फळे ठेवल्यास ती अधिक काळ टिकतात.\nजवळच्या बाजारपेठेतील विक्रीसाठी फळे पिकवताना, काडावर किंवा भुश्श्यावर एका थरामध्ये ठेवावीत.\nदूरच्या अंतरावर फळे पाठवताना वाहतुकीमध्ये घासून इजा होऊ नये, यासाठी वर्तमान पत्रे किंवा टिश्यु पेपरने गुंडाळावीत. फळे शक्यतो एक थराच्या आणि फळामध्ये कुशन असलेल्या बॉक्समध्ये पाठवावीत.\nयोग्य पक्वता आल्यानंतर २० अंश सेल्सिअस तापमानामध्ये फळे दोन आठवड्यांपर्यंत साठवता येतात.\n१२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानामध्ये फळांना इजा होतात. पक्व हिरव्या पपया ह्या शीतकरणासाठी अधिक संवेदनशील असतात. मात्र, ५० टक्के व त्यापेक्षा अधिक पिवळ्या पपया ४ ते १२ अंश सेल्सिअस तापमानामध्ये साठवता येतात. त्यांना शीतकरणाची इजा फारशी होत नाही.\n३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानामध्ये अधिक उष्णतेमुळे पपयांना इजा होते.\nपपईच्या साठवणीसाठी आदर्श तापमान हे १३ ते १६ अंश सेल्सिअस मानले जाते.\nतीन चतुर्थांश पिकलेल्या अवस्थेत काढणी केलेली असल्यास फळे १० अंश सेल्सिअस तापमानामध्ये २१ दिवसांपर्यंत साठवता येतात.\nपूर्ण पक्व आणि पिकलेल्या पपईपासून गर वेगळा केला जातो. तसेच त्यापासून त्वरित तयार करता येणारी पेये बनवता येतात. त्यासाठी पूर्ण पक्व फळे काढल्यानंतर स्वच्छ केली जातात. त्यांची साल काढून यांत्रिक फ्रूट क्रशर किंवा घरगुती मिक्सरद्वारे गर बारीक करून घेतला जातो. चाळणीतून गाळून घेत त्यातील तंतूमय पदार्थ वेगळे काढले जातात. या ताज्या गराचा वापर विविध पदार्थांच्या निर्मिती साठी केला जातो. हा गर अधिक काळ टिकवण्यासाठी त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करणे किंवा गोठवणे किंवा कॅनिंग करणे या प्रक्रिया केल्या जातात.\nभारतामध्ये पेपेन निर्मितीसाठी CO-2 आणि CO-6 या दोन जाती शिफारशीत आहेत.\nपेपेन काढण्यासाठी अर्ध पक्व फळे (९० ते १०० दिवसांच्या कालावधीतील) निवडली जातात.\nफळांच्या चारही बाजूने खालून वरपर्यंत बांबूला लावलेल्या धारदार चाकू किंवा खास अवजाराद्वारे ०.३ सेमी खोल रेषा मारल्या जातात. ही क्रिया सकाळी ९ वाजण्याच्या आत केली जाते. त्यातून बाहेर पडणारा चिक हा काचेच्या भांड्यामध्ये किंवा अॅल्युमिनिअमच्या ट्रेमध्ये गोळा केला जातो. तीन ते चार दिवसांच्या अंतराने अशाच खोल रेषा फळांवर अन्य ठिकाणी तीन वेळा मारल्या जातात.\nगोळा झालेला चिक हा पंधरा मिनिटांमध्ये घट्ट होतो.\nया चिकाचा साठवण कालावधी वाढण्यासाठी चिक द्रवरूप अवस्थेमध्ये असताना त्यात ०.०५ टक्के पोटॅशिअम मेटा बायसल्फेट मिसळावे.\nसाधारण ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये स्प्रे ड्राईंग किंवा सूर्यप्रकाशामध्ये हे द्रवरूप चिक वाळवावा.\nवाळवलेल्या चिकापासून पावडर तयार करून १० मेश जाडीच्या चाळणीतून गाळून घ्यावी.\nभुकटीच्या स्वरुपामध्ये असलेल्या पेपेनची साठवण पॉलिईथीलीन पिशव्यामध्ये किंवा हवाबंद अशा काचेच्या भांड्यामध्ये करावी.\n१० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ही भुकटी सहा महिन्यांपर्यंत टिकू शकते.\nपेपेन निर्मितीसाठी व्हॅक्युम सेल्फ ड्रायर, डिह्युमिडीफायर, हॅमर मिल, ब्लेंडर आणि प्रयोगशाळेतील उपकरणे आवश्यक असतात. त्यामध्ये काचेची भांडी, वजनकाटा, हवाबंद करणारे यंत्र, शीतकरण यंत्र यांचा समावेश होतो.\n२० किलो प्रति दिन पेपेन निर्मिती उद्योगासाठी ५० वर्गमीटरची इमारत आवश्यक असून, प्रकल्पाची किंमत १५ लाखांपर्यंत जाते. मनुष्यबळ चार जण, ८ किलोवॉट वीज आणि दोन हजार लिटर पाणी या प्रकल्पासाठी आवश्यक आहे.\nकच्ची हिरवी फळे किंवा चिक काढल्यानंतर राहणारी फळे ही पेक्टिन निर्मितीसाठी वापरता येतात. हिरव्या पपईमध्ये कोरड्या वजनाच्या आधारावर पेक्टिनचे प्रमाण १० टक्के असते. टाकाऊ ठरलेल्या हिरव्या पपईच्या सालीपासूनही पेक्टिन मिळवता येते. पेक्टिनचे खाद्य आणि औषध उद्योगामध्ये अनेक उपयोग आहेत.\nपपईपासून अनेक मूलवर्धित उत्पादने तयार करता येतात. त्यामध्ये जॅम, मार्मालेड, टुटी फ्रुटी, लोणचे, पापड, चॉकलेट, कॅनड् पपया, गोठवलेले कोरडे पपया यांचा समावेश होतो.\nपपईचा गर किंवा साल यामुळे त्वचेची हानी भरून काढणे किंवा त्वचेवरील मृत पेशी कमी करणे शक्य होते. त्वचेवरील छिद्रे मोकळी करण्याचे काम पपईद्वारे केले जाते. पपईची फळे, बिया, साल, पाने यामध्ये आवश्यक विकरांचे प्रमाण मोठे असून, त्याचा त्वचेच्या आरोग्यासाठी फायदा होतो.\nपपईच्या पानामध्ये असलेली अल्कोलाईड कॅपेन, बियामधील सेरीसीन आणि फळामध्ये असलेली प्रथिने आरोग्यासाठी लाभदायक आहेत.\nकच्च्या पपईचा रस हा चेहऱ्यावरील मुरूमाच्या उपचारामध्ये लाभदायक आहे. तसेच मुरूमामध्ये पू होण्याची प्रक्रिया टाळली जाते.\nपेपेनमुळे सूर्यप्रकाशाने पडलेले त्वचेवरील तपकिरी ठिपके कमी होण्यास मदत होते. त्याच प्रमाणे त्वचेचा दाह कमी होतो. जळलेल्या त्वचेची भरून येण्यास पेपेन मदत करते. पेपेनमधील विकरे ही त्वचेतील मेदांचे प्रमाण कमी करण्यासोबतच त्वचा मऊ करण्यास मदत करते. त्वचा उजळ करण्यासाठीही काही प्रमाणात फायदा होतो.\nपपई उद्योगासाठी भविष्यातील धोरणे :\nनिर्यातीमध्ये पपईसाठी अत्यंत काटेकोर नियमांमुळे फळे नाकारली जाण्याचे प्रमाण ३० टक्क्यापर्यंत आले आहे. अशा स्थितीमध्ये स्थानिक बाजारात फळे आल्यानंतर त्यांच्या किमतीमध्ये मोठी घसरण होते. त्याऐवजी स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारणीला चालना दिली पाहिजे.\nपपईच्या मूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादनासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत.\nपपईपासून गर किंवा भुकटी तयार करण्याचे तंत्रज्ञान सोपे असून, त्याला पेय उद्योगामध्ये मोठी मागणी आहे.\nज्या विभागामध्ये पपईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, अशा ठिकाणी अशा प्रक्रिया उद्योगांचे क्लस्टर तयार करणे गरजेचे आहे.\nकाढणीनंतर येणारे रोग :\n१) अॅन्थ्राक्नोज ः पपई फळामध्ये काढणीनंतर येणारा महत्त्वाचा नुकसानकारक रोग आहे. अपक्व फळावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फळे पिकल्यासारखी दिसतात. प्राथमिक स्थितीमध्ये पपईचा दांडा काढणीची खूण ही लहान, तपकिरी असते, त्यानंतर त्यामध्ये पाणी शोषल्याप्रमाणे वाढून २.५ सेमी किंवा त्यापेक्षा मोठी होते.\n२) स्टेम एन्ड रॉट ः पहिली लक्षणे फळाच्या देठाजवळ दिसून येतात. लहान असलेली खुण वाढून गडद तपकिरी किंवा काळी पडते.\n३) फ्रुट रॉट ः काही लक्षणे वरील प्रमाणे असतात. किंवा फळाच्या सालीवर इजा दिसून येते. हा रोग पक्व फळामध्ये वेगाने वाढतो. त्यामुळे फळांचे साल व आतील गर मऊ होऊन किचिंतसा गडद होतो.\n४) फायटोप्थोरो स्टेम एन्ड रॉट : अधिक पाणी शोषल्याप्रमाणे दिसणारे भाग तयार होऊन त्यात पांढऱ्या मायसेलियमची वाढ होते. त्यात वेळेनुसार वाढ होते.\nकाळजीपूर्वक हाताळणी करून फळांना होणाऱ्या इजा कमीत कमी राहतील, याची काळजी घ्यावी.\nकाढणीनंतर त्वरित शीतकरण करणे आणि त्यानंतर संपूर्ण काढणीपश्चात हाताळणीवेळी तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांचे प्रमाण योग्य ठेवावे.\nशिफारशीप्रमाणे योग्य बुरशीनाशकांचा वापर करणे.\nफळे ४९ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यामध्ये २० मिनिटे ठेवावीत.\nपपईच्या झाडाचा प्रत्येक भाग हा उपयोगात येतो. त्यामुळे त्याला कल्पवृक्ष म्हणता येऊ शकेल.\nफळे धरल्यानंतर ७५ ते ९० दिवसांच्या कालावधीमध्ये हिरव्या फळातून निघणारा चिक गोळा केला जातो. या कच्च्या चिकापासून कॅन्डी किंवा टूटी फ्रुटी तयार करता येते.\n१३० दिवसांनंतरच्या पक्व फळातून मिळवलेल्या चिकातून जॅम, जेली, टॉफी, बार, स्क्वॅश, सॉफ्ट ड्रिंक, पपई गर भुकटी इ. तयार करता येते.\nकच्चे व पक्व फळांची पाने, दांडे, साली व अन्य टाकाऊ घटक पल्व्हरायझरमध्ये टाकून, त्यापासून पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य तयार केले जाते. या पशु किंवा पोल्ट्री खाद्याचा वापर केल्यानंतर कोंबड्यापासून अंड्याच्या उत्पादनामध्ये वाढ होते.\nपपईच्या वाळवलेल्या पानांचा चहा हा ह्रद्य रोग आणि कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो.\nअन्य वार्षिक किंवा द्विवार्षिक पिकांच्या तुलनेमध्ये पपई झाडापासून अधिक बायोमास उपलब्ध होते. त्याचा उपयोग कागद निर्मिती उद्योगासाठी होऊ शकतो.\nमुळातून स्त्रवणाऱ्या विशिष्ठ सेंद्रिय घटकांमुळे सूक्ष्मजीवांच्या संख्येत वाढ होते. त्याच प्रमाणे तणांच्या वाढीवर मर्यादा येतात.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nमित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस\nबेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/drama-ekach-pyala-entertainment-esakal-news-49745", "date_download": "2018-08-21T14:43:48Z", "digest": "sha1:NPTOHVTO7TUMRX76HNZLMXGDEBQPNZEU", "length": 12627, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "drama ekach pyala entertainment esakal news अत्रेंचा पहिला 'प्याला' पुण्यात | eSakal", "raw_content": "\nअत्रेंचा पहिला 'प्याला' पुण्यात\nशुक्रवार, 2 जून 2017\nपुणे : गडकऱ्यांनी लिहिलेले एकच प्याला हे नाटक तुफान लोकप्रिय ठरले. यातील सुधाकर, तळीराम, रामलाल, सिंधू या सर्वच पात्रांवर महाराष्ट्रातील रसिकांनी प्रेम केले. कालांतराने आचार्य प्र.के. अत्रे यांनी याच नाटकाचे विडंबन करत एकच प्याला लिहिले. प्रायोगिक मंचावर याचे सादरीकरण झाले. आता व्यावसायिक मंचावर याचे सादरीकरण होणार आहे. सतीश पुळेकर हे याचे दिग्दर्शन करत असून, यात सुधाकराच्या भूमिकेत सुशांत शेलार काम करत आहे. याचा पहिला प्रयोग पुण्यात होणार आहे.\nपुणे : गडकऱ्यांनी लिहिलेले एकच प्याला हे नाटक तुफान लोकप्रिय ठरले. यातील सुधाकर, तळीराम, रामलाल, सिंधू या सर्वच पात्रांवर महाराष्ट्रातील रसिकांनी प्रेम केले. कालांतराने आचार्य प्र.के. अत्रे यांनी याच नाटकाचे विडंबन करत एकच प्याला लिहिले. प्रायोगिक मंचावर याचे सादरीकरण झाले. आता व्यावसायिक मंचावर याचे सादरीकरण होणार आहे. सतीश पुळेकर हे याचे दिग्दर्शन करत असून, यात सुधाकराच्या भूमिकेत सुशांत शेलार काम करत आहे. याचा पहिला प्रयोग पुण्यात होणार आहे.\nया नाटकाची तालीम सध्या मुंबई येथे सुरू आहे. याची माहिती देताना अभिनेता सुशांत शेलार म्हणाले, अत्रे यांनी कमालीच्या पद्धतीने एकच प्याला या नाटकावर विडंबन लिहिले आहे. या निमित्ताने सतीश पुळेकर जवळपास 12 वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनात उतरले आहेत. यानिमित्ताने अशी एक भूमिका साकारायला मिळणे ही खरेच आनंदाची गोष्ट आहे.\nया नाटकात रामलालची भूमिका साकारत आहेत, स्वप्नील राजशेखर. या नाटकाबद्दल बोलताना ते म्हणाले, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. पण प्रमाणात कोणतीही गोष्ट केली तर ती चालते. हे त्यांना सांगायचे आहे. या नाटकात रामलाल दारूबंदीबद्दल आग्रही आहे. तर तळीराम हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्याच्यामध्ये सुधाकर अडकला आहे. म्हणजे अतिमद्य प्राशन वाईट आहेच. पण त्यावर सरसकट बंदीही अयोग्य आहे. अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.\nया नाटकाचा पहिला प्रयोग 9 आणि 10 जूनला पुण्यात होणार आहे.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nअभिनेता अर्शद वारसीचे ट्विटर अकाऊंट हॅक\nमुंबई : अभिनेता अर्शद वारसी याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती त्याने स्वत: दिली आहे. 'माझ्या नकळत ट्विटर अकाऊंटवरून काही मेसेज पाठवण्यात...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/vijaykumar-deshmukh/", "date_download": "2018-08-21T14:41:57Z", "digest": "sha1:K3CJXUVFVUWMSSE5BNIBXJOPWDYDL2TV", "length": 32390, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Vijaykumar Deshmukh News in Marathi | Vijaykumar Deshmukh Live Updates in Marathi | विजयकुमार देशमुख बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nसोलापूर शहरातील ९१ रस्ते होताहेत चकाचक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकामे प्रगतिपथावर: २५ कोटी विशेष निधीतून हद्दवाढला फायदा ... Read More\nSolapurSolapur Municipalroad transportVijaykumar DeshmukhSolapur Collector Officeसोलापूरसोलापूर महानगरपालिकारस्ते वाहतूकविजयकुमार देशमुखसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय\nसोलापूर ; सहकारमंत्री, पालकमंत्री यांच्या घरासमोर मराठा समाजाचे आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ यावेळी पालकमंत्री व सहकारमंत्री यांनी त्वरीत राजीनामा देण्याची मागणी मराठा ... Read More\nSolapurMaratha Kranti MorchaVijaykumar DeshmukhSubhash Deshmukhसोलापूरमराठा क्रांती मोर्चाविजयकुमार देशमुखसुभाष देशमुख\nगजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात आगमन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोलापूर : टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सोलापुरात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आगमन झाले़यावे ... Read More\nSolapurShegaonVijaykumar DeshmukhSolapur Collector Officeसोलापूरशेगावविजयकुमार देशमुखसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय\nसोलापूरात महापालिकेच्या झोन कार्यालयांना काँग्रेसने ठोकले कुलूप, भाजपाविरोधात निर्देशने\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोलापूर : सोलापूर मगापालिकेतील सत्ताधाºयांच्या अनागोंदी कारभार विरोधात १ ते ८ झोन कार्यालयास टाळे ठोकून झोन कार्यालयासमोर सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने निदर्शने करण्यात आले.यावेळी भाजपच्या विरोधात भाजप हटाव सोलापूर बचाव, रोज स्वच्छ पाणीप ... Read More\nSolapurSolapur MunicipalcongressBJPVijaykumar DeshmukhSubhash Deshmukhसोलापूरसोलापूर महानगरपालिकाकाँग्रेसभाजपाविजयकुमार देशमुखसुभाष देशमुख\nसोलापूर बाजार समितीत रंगला सहकारमंत्री देशमुख विरुद्ध पालकमंत्री देशमुख सामना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच महाआघाडी झाल्याचा दावा ... Read More\nSolapurAPMCSubhash DeshmukhVijaykumar Deshmukhसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसुभाष देशमुखविजयकुमार देशमुख\nस्वच्छता, सुरक्षा आणि भाविकांना सुविधांवर भर - पालकमंत्री\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआषाढी वारी सोहळा आढावा बैठकीत पालकमंत्री विजय देशमुख यांची ग्वाही ... Read More\nSolapurPandharpur Vitthal Rukmini TemplePandharpurVijaykumar Deshmukhसोलापूरपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरपंढरपूरविजयकुमार देशमुख\nसोलापूर बाजार समितीच्या आखाड्याकडे जिल्ह्यातील नेत्यांचे लागले लक्ष \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके कोणते डावपेच खेळणार \nSolapurAPMCElectionSubhash DeshmukhVijaykumar Deshmukhसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनिवडणूकसुभाष देशमुखविजयकुमार देशमुख\nसोलापूरात पालकमंत्र्याच्या विरोधात बहुजन समाज पार्टीचे आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोलापूर : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी थांबविल्याबद्दल पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली आहे़ याचा निषेध नोंदविण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्यावतीने मंगळवारी सकाळी जिल ... Read More\nसोलापूरात संगणकीकृत सातबाराचे वितरण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआॅनलाईन सातबारा योजनेमुळे याबाबत होणाºया गैरव्यवहाराला आळा बसेल, असा विश्वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला. ... Read More\nSolapurSolapur Collector OfficeVijaykumar Deshmukhसोलापूरसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयविजयकुमार देशमुख\nमहामार्गांच्या कामातून मिळेल सोलापूरच्या विकासाला चालना : पालकमंत्री विजय देशमुख\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्य ... Read More\nSolapurMaharashtra DayVijaykumar DeshmukhSolapur Collector Officeसोलापूरमहाराष्ट्र दिनविजयकुमार देशमुखसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vashim/dangerous-hour-alarming-decline-bhujal-level-washim-district/", "date_download": "2018-08-21T14:41:54Z", "digest": "sha1:RFC5MOJ6RF7ZEWMZMZANPOX7UY6UID2K", "length": 33797, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dangerous Hour: An Alarming Decline In The Bhujal Level In Washim District! | धोक्याची घंटा : वाशिम जिल्हय़ात भुजल पातळीत चिंताजनक घट! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nधोक्याची घंटा : वाशिम जिल्हय़ात भुजल पातळीत चिंताजनक घट\nवाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा तालुक्यांच्या भूजल पातळीत लक्षणीय घटली आहे.\nठळक मुद्देपाच वर्षांत सरासरी १.७६ मीटरने खालावली पाणीपातळी\nवाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा तालुक्यांच्या भूजल पातळीत लक्षणीय घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत मागील पाच वर्षांत सरासरी १.७६ मीटरने अर्थात पाच फुटाहून अधिक घटली आहे. अनिबर्ंध पाणी उपशामुळे भूजल पातळी घटत असल्याचे मत तज्ज्ञांचे आहे.\nजिल्ह्यात सरासरी ७९८.७0 मिलीमिटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी कमी-अधिक होऊ लागली. मात्र सर्व धरणांमध्ये पाणीसाठा पुरेसा होत असल्याने फारशी पाणी टंचाई जाणवत नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: दख्खन बस्तर लाव्हा या प्रकारच्या खडकाचे आहे; पूर्णपणे बेसॉल्टने आच्छादित असलेल्या या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तराची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा होण्यास मदत होते; परंतु पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या ५ वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस फारसा जिल्ह्यात पडलेला नाही. पडणार्‍या पावसाचा कालावधी कमी झाल्याने, तसेच पडलेल्या पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे.\nजिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मिळून प्रायोगिक तत्वावर ७९ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २0१३ ते २0१८ ची सरासरी पाणी पातळी आणि जानेवारी २0१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात भूजल पातळी सरासरी १.७६ मीटरने घटल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामध्ये कारंजा २.४१, रिसोड १.१८, मंगरुळपीर १.५३, वाशिम १.९३, मालेगाव १.३३ आणि मानोरा २.२३ असे भूजल पातळीचे तालुकानिहाय घटलेले प्रमाण आहे. भूजलपातळी वाढवण्यासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अभियानाबरोबरच पाणी उपशावर निबर्ंध घालण्याची आवश्यकता आहे. भूजल पातळी घटल्याचा सर्वाधिक फटका बोअरवेल खोदाईला बसला आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या कोणत्याही भागात सरासरी १५0 ते २00 फुटांपर्यत बोअरवेल खोदाई केली जात होती, पण गेल्या दोन वर्षांपासून ही खोदाई ३00 फुटांपयर्ंत पोहोचली आहे.\nकारंजातील स्थिती सर्वात गंभीर\nशासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासह कारंजा तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने गतवर्षी अर्थात २0१७ मध्ये लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची मोठय़ा प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. तथापि, याच तालुक्यातील भूजल पातळी ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात घटली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष जानेवारी २0१८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार या तालुक्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षांत सरासरी २.४१ मीटरने घटली आहे. त्यामुळे या तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे उपयुक्त आहेत की नाही, ही बाब विचार करण्यास भाग पाडणारी आहे.\nसेल्फीच्या नादात सहस्रकुंड धबधब्यात पडले दोन तरुण; पोहता येत असल्याने बालंबाल बचावले\nमालेगाव वनपरीक्षेत्रात शंभर हेक्टर जमिनीवर होणारा वृक्ष लागवड \nऔरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक व लक्झरी बसची धडक; तीन जन गंभीर\n उभे राहून पाणी पिताय, होऊ शकतात हे भयंकर त्रास\nखासदार भावना गवळी यांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी \nवाशिम जिल्ह्यातील २५ गावांमध्ये राबविले जाणार कृषी यांत्रिकीकरण उपअभियान\nमंगरुळपीर पंचायत समितीच्या आवारात नागरिकांची गैरसोय\nवाशिम जिल्ह्यात पाझर तलाव फुटले, विहिरी खचल्या\nनवीन विहीर, विहीर दुरुस्ती, शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अर्ज प्रक्रिया\nवाशिम जिल्ह्यात सहाव्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम\nरिसोड बाजार समितीत नव्या मुग खरेदीला प्रारंभ\nविद्यार्थ्यांनी घेतले सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/goa/goa-former-chief-minister-ravi-naiks-son-roy-next-sit-probe/", "date_download": "2018-08-21T14:41:50Z", "digest": "sha1:T5KI6ORHWI6WXRXC4TER4WIBRVONTHTA", "length": 30108, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Goa: Former Chief Minister Ravi Naik'S Son Roy Is Next To Sit Probe | गोवा : माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांची एसआयटीच्या चौकशीला बगल | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nगोवा : माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांची एसआयटीच्या चौकशीला बगल\nकाँग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांनी खाण घोटाळा प्रकरणात एसआयटीच्या चौकशीला बगल दिली. एसआयटीने समन्स काढून काल शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.\nपणजी : काँग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांनी खाण घोटाळा प्रकरणात एसआयटीच्या चौकशीला बगल दिली. एसआयटीने समन्स काढून काल शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ते फिरकलेच नाहीत. उपस्थितीसाठी आणखी पाच दिवसांची मुदत त्यांनी मागितली असून एसआयटीने आता त्यांना येत्या बुधवारी हजर राहण्यास बजावले आहे.\nसमन्स पाठवून काल सकाळी ११ वाजता त्यांना एसआयटीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले होते. परंतु त्यांच्यावतीने त्यांचे वकील अ‍ॅड. सतीश पिळगांवकर हे हजर राहिले आणि आपल्या अशिलासाठी पाच दिवसांची मुदत त्यांनी मागितली. ती दिलेली आहे आणि बुधवारी त्यांना बोलावले आहे, असे एसआयटीचे पोलिस अधिक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले.\nरॉय नाईक यांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची खाण नाही. तसेच ते खनिज वाहतूकदारही नाहीत. परंतु काही गब्बर खनिज ट्रेडर्सशी त्याचा संबंध असल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. तसेच खाण घोटाळ्यातील प्रकरणातच त्याचा सहभाग आढळून आल्याचा दावाही एसआयटीने केला आहे.\nदरम्यान, तब्बल ३५ हजार कोटी रुपयांच्या खनिज घोटाळ्याची चौकशी करणाºया एसआयटीने आजपावेतो सहा प्रकरणांमध्ये आरोपपत्रे दाखल केलेली आहेत. मुख्य प्रकरणातही गेल्याच आठवड्याते आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील केवळ १३५ कोटी रुपयांच्या बाबतीत हे आरोपपत्र असून नंतर टप्प्याटप्प्याने इतर प्रकरणे जोडली जाणार आहेत.\nरॉय नाईक यांचा संबंध कोणत्या खाणीच्या बाबतीत आलेला आहे, हेही एसआयटीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. वाळपई मतदारसंघात गेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत रॉय हे विश्वजीत राणे यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे रिंगणात उतरले होते त्यात त्यांचा पराभव झाला होता.\nगोव्यात बहरले वर्षा पर्यटन\nआयपीएस सुनील गर्गना खंडपीठाचा दिलासा, गुन्हा नोंदविण्याचा आदेश रद्दबातल\nवाद थांबवा, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांना सल्ला\nम्हादई वॉटर राफ्टिंग येत्या २८ पासून, गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून घोषणा\nआणीबाणीविषयक अडवाणींच्या त्या विधानातून प्रेरणा - भाजप\nगोव्यात आता ‘अ‍ॅप’व्दारे टॅक्सी बुकिंग\nलेखाधिकारी पदांसाठीचे सर्व 8 हजार उमेदवार नापास\nलुइझिन फालेरो यांच्याकडे पुन्हा ईशान्येतील सात राज्यांचे काँग्रेस प्रभारीपद\nअंमली पदार्थ, वाहतूक नियमांविषयी शिवसेनेची जनजागृती\nमांडवी व जुवारी नदीत वाजपेयींच्या अस्थींचे शुक्रवारी विसर्जन\nगोव्याचे चार मंत्री विदेशात, दोघे उपचारांसाठी\nकर्नाटकविरुद्ध गोव्याची लवादाकडे याचिका सादर\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/art-and-culture/jakhadi-dance/", "date_download": "2018-08-21T14:33:35Z", "digest": "sha1:JJFJYW7XOGJXVL5H7TTCYRNXEGD5RCUA", "length": 11323, "nlines": 258, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "जाखडी किंवा बाल्या नृत्य - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nजाखडी किंवा बाल्या नृत्य\nकोकणात आषाढ महिना सरत आला की पाऊस थोडा विश्रांती घ्यायला लागतो. सर्वत्र श्रावणातील प्रसन्न वातावरणात असते. मनासारखा पाऊस झाल्याने शेतकरीही समाधानी असतो आणि नुकतीच भातलावणी पार पाडून विसावा घेत असतो. या उत्साही वातावरणात मनही प्रसन्न होते आणि आबालवृद्धांपासून सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे.\nमनावर वेगळीच धुंदी पसरू लागते आणि मनाला नवी ऊर्जा देणाऱ्या पारंपरिक `जाखडीचे` स्वर सगळीकडे घुमू लागतात. ढोलकीवर जोरदार थाप पडल्यावर, उजव्या पायात चाळ बांधून, भरजरी कपड्यांनी सजलेले नर्तक गाणाऱ्या बुवाने नमनाला `गणा धाव रे, मला पाव रे` अशी सुरुवात केल्यावर उत्साहाने नृत्याला सुरुवात करतात. त्या ठेक्यावर श्रोतेगणही तल्लीन होऊन त्यांची पाऊले आपोआपच ताल धरू लागतात. कोकणवासीयांना जगण्याची उमेद देणाऱ्या जाखडीची श्रावण महिन्यात ढोलकीवर पडलेली थाप ही शिमाग्यानंतरच विसावते.\nसर्वत्र `बाल्या नृत्य` किंवा `चेऊली` म्हणून परिचित असणारा हा नृत्यप्रकार रत्नागिरीत मात्र `जाखडी` लोकनृत्य म्हणून जास्त परिचित आहे. या शब्दप्रयोगामागेही सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. जे गोलाकार पद्धतीने `खडी` म्हणजे उभं राहून केलं जातं ते नृत्य म्हणजे जाखडी.\nया नृत्याचे सादरीकरणही वैशिष्ट्यपूर्ण असते. ढोलकीवादक, झांजवादक, मृदंगवादक, गायक हे सर्वजण मध्यभागी बसतात व त्यांच्याभोवती शक्ती व तुरेवाले या दोन्ही प्रकारचे नर्तक शिवाचे स्तवन व कृष्णाच्या लीलांचे नृत्यातून सादरीकरण करतात. अतिशय रंजक तालांनी व घुंगरांच्या मधुर नादामुळे वेधक बनणारा जाखडी हा नृत्यप्रकार नर्तकांबरोबरच श्रोत्यांनाही नाचायला लावतो.\nविशेष म्हणजे आता महिलाही पुरुषांप्रमाणे ह्या नृत्यात सहभागी होतात व त्यांचेही नृत्य आता प्रसिध्द होऊ लागले आहे. नव्या पिढीने कालानुरूप या पारंपरिक नृत्यांत आपलेही रंग भरले असून पूर्वीइतक्याच जोमाने आजही हा नृत्यप्रकार आबालवृद्धांपासून सर्वांचे मनोरंजन करतो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/33?page=14", "date_download": "2018-08-21T13:49:56Z", "digest": "sha1:32RAQPUGYQNUMOGEMOG7SRWCYNGZMKK6", "length": 8486, "nlines": 189, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बातमी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआज महाराष्ट्र टाइम्सने कात टाकून नवीन आकर्षक रचना असलेले संकेतस्थळ चालू केले आहे. त्यावर उपक्रम बाबत खालील लेख छापण्यात आलेला पाहीला. त्याबद्दल उपक्रम त्याचे कर्ते आणि संपदकांचे अभिनंदन\nडेटाबेस म्हणजे काय रे भाऊ\nरिलेशनल डेटाबेस असे म्हटले की दचकुन मागे फिरणा-यांची संख्या खूप आहे.\nमराठी माया - दिवाळी अंक\nमराठी सिने-नाट्य सृष्टीचा प्रसार व्हावा\nआणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत\nपोचावी ह्या उद्देशाने आम्ही \"मराठी माया\"\nही वेबसाईट सुरु केली.\nह्या वेबसाईट वर मराठी चित्रपट, नाटकं, आणि\nदीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती\nचला बोलू या - भाग २\nआयोजकांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला.\nचला बोलू या - भाग १\nआज येथे, महाराष्ट्रापासून दहा हजार मैलांवर, अनेक मराठी लोकांना आपापल्या जीवनात कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी उपयोगात पडेल असा एक अगळा वेगळा कार्यक्रम पार पडला.\nचार महाराज व एक कर्नल - पहिल्या कसोटीसाठी भारताचे पाच संघनायक\nखुलासा:- हा लेख माझा नाही. माझे एक स्नेही श्री. सुनील आणावकर हे क्रिकेटसंबंधी अनेक मजेशीर गोष्टी जाणतात आणि सातत्याने लेखन करतात.\nमुंबईत ठाणे येथे नवरात्रीनिमित्त शारदोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात उद्या म्हणजे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी, शनिवारी रुईया महाविद्यालयातर्फे एक संस्कृत एकांकिका सादर केली जाणार आहे.\nतिकडे उत्तर प्रदेशात पोलिसनिवडी बद्दल आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चाललेला कालगितुरा रंगात आलेला असतानाच इकडे आपल्या आदर्श म्हणवल्या जाणार्य़ा महाराष्ट्रातही खुद्द गृहमंत्रीच पोलिसांच्या मारेकयांना सामिल झाल्याने अधिच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bhandara/cleanliness-village-hands-villagers/", "date_download": "2018-08-21T14:42:43Z", "digest": "sha1:VQP7L76IEWLSWDNYQOWFEF7HTGOFTARD", "length": 31892, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Cleanliness Of The Village Is In The Hands Of The Villagers | गावाची स्वच्छता ग्रामस्थांच्या हातात | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nगावाची स्वच्छता ग्रामस्थांच्या हातात\nगावाचा विकास, शिक्षण, स्वच्छता असो वा आरोग्य हे सर्व काही ग्रामस्थांच्याच हातात आहे. स्वत:च्या मुलांच्या शैक्षणिक कामाची माहिती, मुलांशी मैत्री, राग आलाही असेल थोडावेळ शांत बसा यामुळे तंटा भांडण होणार नाही.\nठळक मुद्देअनिता तेलंग : अड्याळ येथे महिला मेळावा, लाभले मार्गदर्शन\nअड्याळ : गावाचा विकास, शिक्षण, स्वच्छता असो वा आरोग्य हे सर्व काही ग्रामस्थांच्याच हातात आहे. स्वत:च्या मुलांच्या शैक्षणिक कामाची माहिती, मुलांशी मैत्री, राग आलाही असेल थोडावेळ शांत बसा यामुळे तंटा भांडण होणार नाही. दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा स्वत:चे दोष दूर करणे आवश्यक असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी अनिता तेलंग यांनी व्यक्त केले.\nग्रामपंचायत अड्याळ कार्यालयातर्फे एकदिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी तेलंग बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अड्याळ येथील सरपंच जयश्री कुंभलकर तर अतिथी म्हणून चकारा येथील सरपंच हेमलता ढवळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, तारा कुंभलकर, मुख्याध्यापिका मंगला आदे , जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील समुपदेशक प्राजक्ता पेठे, शुभांगी पवार, सुमन मुनिश्वर, विस्तार अधिकारी आर.एच. पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रभाकर लेपसे ग्रामपंचायतील महिला सदस्यगण मंचकावर उपस्थित होते.\nया कार्यक्रमात महिलांना व ग्रामस्थांना आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. दरवर्षी होणाºया महिला मेळाव्यापेक्षा यावर्षी मात्र या कार्यक्रमासाठी वेगळीच कल्पना समोर आली ती म्हणजे या मेळाव्यात आलेल्या महिलांची नावे वॉर्ड नंबर निहाय नोंदणीकृत करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला ग्रामस्थांना भेटवस्तू दरवर्षी देण्यात येते.\nयावेळी मात्र हजारोच्या संख्येने उपस्थिती असल्याने कार्यक्रम शांततेत पार पडावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित नाव नोंदणी केल्या असलेल्या महिला ग्रामस्थांच्या घरोघरी ही भेटवस्तू पाठवणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते.\nयामुळे या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर काही नाराजही झाले. परंतु एवढ्या मोठ्या गर्दीत एकही गालबोट तथा कार्यक्रमाची शांतता भंग झाली नसल्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे यांनी केले. अड्याळ व परिसरातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांचा या मेळाव्यात सहभाग होता.\nग्रामपंचायत कार्यालय अड्याळतर्फे आयोजित महिला मेळाव्यात उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे व महिला ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी अड्याळ व परिसरातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी नाटक, नृत्य, स्वच्छता अभियान पर नाट्य कला सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. यात जिल्हा परिषद शाळा ते विद्यालयातील लहान मोठ्या विद्यार्थीनींनी कला सादर करून सर्वांची मने जिंकली.\nलहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केला गेला असल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथील सरपंच जयश्री कुंभलकर यांनी सांगितले. या सांस्कृतीक कार्यक्रमामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले. या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी यांनी सहकार्य केले.\nभंडाऱ्यामध्ये घराची भिंत कोसळून पती-पत्नीसह मुलीचा मृत्यू\nतंटामुक्त समिती सक्षम असावी\nकरडी आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेगा\nकेंद्र सरकारने अघोषित आणीबाणी सुरू केली\nधुवाधार पावसात घर कोसळले\nजिल्हा रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/beed-shoe-stealing-in-marriage-and-marriage-break-289378.html", "date_download": "2018-08-21T14:44:02Z", "digest": "sha1:272IA3UGULPOX7RYR3PRLFU3UAR3BCFI", "length": 13160, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'जूते दो पैसे लो...'अन् मांडवात झाली तुफान हाणामारी, लग्नही मोडलं", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n'जूते दो पैसे लो...'अन् मांडवात झाली तुफान हाणामारी, लग्नही मोडलं\nचित्रपटात हा प्रसंग अत्यंत आनंदाने पाहणारे प्रत्यक्षात मात्र हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा मात्र एकमेकांवर लाठ्या-काठ्याने मारहाणीवर उतरले.\n07 मे : लग्नात नवरदेवाचा बुट पळवणे हा एक शुभ शकुन मानतात, एका चित्रपटात तर या प्रसंग अत्यंत सुंदर दाखवला, त्या नंतर तर ही एक फॅशनच झाली. परंतु हीच फॅशन बीड जिल्ह्यातील कुंबेफळ येथील एका लग्नात लग्न मोडण्यासाठी कारण बनली.\nकुंबेफळ येथील लग्न लागल्या नंतर नवरदेवाचा बूट लपविण्यासाठी नवरीकडची मंडळी गेली होती परंतु सुरुवातीला थट्टेवार गेलेली कुरबुर ही नंतर मात्र एकमेकांच्या अंगावर जाऊन लाठ्या काठ्याने मारहाण करण्यापर्यंत गेली यात नवरदेव हे जखमी झाले तर नवरीकडील एक लहान मुलगा हा जखमी झाला.\nचित्रपटात हा प्रसंग अत्यंत आनंदाने पाहणारे प्रत्यक्षात मात्र हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा मात्र एकमेकांवर लाठ्या-काठ्याने मारहाणीवर उतरले.\nया मारहाण प्रकरणी केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्थानकात दोन्ही बाजूने परस्पर विरुद्ध तक्रार दिली असून पोलीस तपास करत आहेत.\nदरम्यान, लग्न होऊन आयुष्यभराची साथ देणाऱ्या वधु-वरांना मात्र काही क्षणातच हा विवाह मोडून आयुष्यभराची साथ काही क्षणा पुरतीच अनुभवावी लागली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/cm-takes-selfie-46336", "date_download": "2018-08-21T14:54:16Z", "digest": "sha1:YBVOLTNCTMUIBZPFBKTO2IPFQV4DHTSA", "length": 10277, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "CM takes a selfie मुख्यमंत्र्यांचा 'सेल्फी वुईथ बंधारा'... | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांचा 'सेल्फी वुईथ बंधारा'...\nशुक्रवार, 19 मे 2017\nपोलिसांनी गणशोत्सव मंडळांना आवाहन करून डॉल्बी मुक्त उत्सव केला शिल्लक रक्कम मंडळांनी पोलिसांकडे जमा केली. त्यातून हा बंधारा साकारला. त्यात म्हैसाळ योजनेतून कृष्णा नदीचे पाणी सोडण्यात आले आहे\nसांगली - पोलिसांनी डॉल्बी मुक्त योजनेतून बांधलेला बंधारा कालव्याच्या पाण्याने ओसंडून वाहताना पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही . त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सह छायाचित्र घेतले . हा बंधारा साकारण्यात शिंदे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.\nमिरज शहराच्या पूर्वेला १0 किमी अंतरावर मल्लेवाडी गावातील रामनगर येथे हा बंधारा बांधला आहे . पोलिसांनी गणशोत्सव मंडळांना आवाहन करून डॉल्बी मुक्त उत्सव केला शिल्लक रक्कम मंडळांनी पोलिसांकडे जमा केली. त्यातून हा बंधारा साकारला. त्यात म्हैसाळ योजनेतून कृष्णा नदीचे पाणी सोडण्यात आले आहे\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/temples/yakutbaba-darga-kelshi/", "date_download": "2018-08-21T14:36:00Z", "digest": "sha1:HDK4T37NA2SDUFHOHOQTGHD7UDN6H7DV", "length": 10228, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "याकूतबाबा दर्गा, केळशी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकोकणाचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारे अनेक दर्गे व मशिदी. हजारो हिंदू व मुसलमान भाविकांच्या मनात या दर्ग्‍यांप्रति श्रध्दा असून येथे होणार्‍या ऊरुसांमधे ते भक्तीभावाने सहभागी होत असतात. केळशीमधील `हजरत याकूतबाबा सरवरी रहमतुल्ला दर्गा’ हा एक असाच इतिहासप्रसिध्द दर्गा असून तो ३८६ वर्षे जूना आहे.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - वर्षभर\nयाकूतबाबा ज्यांना याकूबबाबा असंही संबोधलं जातं ते १६१८ साली हैद्राबाद सिंध प्रांतातून बाणकोटमार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून याकूतबाबा यांचे केळशीत वास्तव्य होते व त्यांच्या धर्मनिरपेक्ष आचरणातून त्यांनी जनमानसाच्या मनांत स्थान मिळविले.\nदरवर्षी ६ डिसेंबर रोजी येथे मोठा उरूस असतो. हजारोंच्या संख्येने बाबांचे हिंदू व मुसलमान भक्त या दर्ग्यावर येतात. याकूतबाबांचं जीवन, त्यांचे आचरण आणि बाबांवर श्रध्दा असणारे त्यांचे भक्त पाहिले की कुठल्याही जातीधर्मापेक्षा माणूसधर्म कधीही श्रेष्ठ असतो हीच भावना इथे आल्यावर जाणवते.\nछत्रपती शिवाजीमहाराजांची दाभोळ मोहिमेची तयारी चालू असताना त्यांची व याकूतबाबांची भेट झाली होती असे सांगितले जाते. महाराजांनी केळशीत या ठिकाणी दर्गा बांधण्याची इच्छा व्यक्त केली.त्याप्रमाणे एका दगडी चौथऱ्यावर अत्यंत रेखीव अशा मुसलमानी पद्धतीच्या कमानी बांधून दर्गा उभा राहिला. दर्ग्याच्या खर्चासाठी ५३४ एकर जमीन इनाम दिली गेली.\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\nश्री दशभुजा गणेश, हेदवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641318.html", "date_download": "2018-08-21T13:45:43Z", "digest": "sha1:VICX227NWEXMVHCXREWNIPPPXN7VW22M", "length": 3183, "nlines": 70, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - परत एकदा शाळेतच गेलो ...", "raw_content": "\nपरत एकदा शाळेतच गेलो ...\nपरत एकदा शाळेतच गेलो ...\n\"परत एकदा शाळेतच गेलो\"\nपरत एकदा शाळेतच गेलो\nपरत एकदा शाळेतच गेलो....\nपरत एकदा शाळेतच गेलो....\nपरत एकदा शाळेतच गेलो....\nसुरु होताच तास गणिताचा\nखाली मान घालून बसलो\nसर म्हणाले उत्तर सांग\nपरत एकदा शाळेतच गेलो....\nपरत एकदा शाळेतच गेलो....\nमि स्वतहा: राजाच बनलो\nरेतींचे गड जिकंतच सुटलो\nपरत एकदा शाळेतच गेलो....\nपरत एकदा शाळेतच गेलो....\nमि पावसात चिंब भिजलो\nपरत एकदा शाळेतच गेलो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/bcci-rools-changing/", "date_download": "2018-08-21T13:47:17Z", "digest": "sha1:7XD3OZIYJKKDDEHKZBSZQO6YA7CXL444", "length": 8638, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "बीसीसीआयच्या घटनेमध्ये बदलांना मान्यता! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nबीसीसीआयच्या घटनेमध्ये बदलांना मान्यता\nप्रदीप चव्हाण 9 Aug, 2018\tfeatured, क्रीडा, ठळक बातम्या, राज्य तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली-सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) घटनेमधील काही बदलांना मान्यता दिली आहे. तसेच यापूर्वी दिलेल्या आदेशामध्ये बदल करत सर्वोच्च न्यायालयाने सौराष्ट्र, विदर्भ, मुंबई क्रिकेट असोसिएशन, रेल्वे, सेनादल आणि विद्यापीठ यांना पूर्णवेळ सदस्यचा दर्जा दिला आहे.\nबीसीसीआयने सुचवल्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या ‘एक राज्य, एक मत’ ही शिफारस रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त क्रिकेट संघटना आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ या तीन क्रिकेट संघटनांनाही दिलासा मिळाला आहे. एखाद्या राज्यात अनेक सदस्य असतील, तर त्यापैकी एकाला राज्याचे प्रतिनिधी म्हणून नेमावे, तर अन्य सदस्य संलंग्न संघटना म्हणून कार्यरत असतील. ३० दिवसांमध्ये नवे नियम लागू व्हावेत असे आदेश बीसीसीआयला देण्यात आले आहेत. आदेशांचं पालन न केल्यास कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.\nPrevious केरळमध्ये दरड कोसळल्याने १८ जण ठार\nNext सगळ्यांनी मिळून २०१९ मध्ये मोदींचा पराभव करूया-राहुल गांधी\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/farmers-diwali-start-accumulating-amount-debt-waiver-bank-account/", "date_download": "2018-08-21T14:40:25Z", "digest": "sha1:L3LCHV4VNKI77L2QV7M5IFS3STXEIV6I", "length": 30837, "nlines": 483, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\n बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात\nराज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस बुधवारपासून ( 18 ऑक्टोबर )सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 10 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांचा केला गेला सन्मान\nदिवाळीनंतर महिनाभरात सर्वच पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले\nदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी करण्यात आली\nनिवडक शेतक-यांचा मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र, साडी-चोळी देऊन सपत्नीक सत्कार\nनिकषांमध्ये बसणारा शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, अशी ग्वाहीदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली\nशेतकरी देवेंद्र फडणवीस भाजपा महाराष्ट्र सरकार\nIndependence Day : सीएसएमटी इमारतीला तिरंग्याची रोषणाई\nखमंग - दिल्लीत या स्ट्रीट फूडची चव घ्यायलाच हवी\n26 July Mumbai Floods: 'त्या' जलप्रलयाच्या आठवणींनी आजही घाबरते मुंबई\n'दुग्धाभिषेक' - दुध आंदोलनाची व्हायरल छायाचित्रे...\nशिरोडकर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी 'असे' कल्पकतेने रंगवले वर्ग\nजलमय मुंबई, जिकडे तिकडे पाणीच पाणी....\n​​विना वातानुकूलित शयनयान एसटी आली रं...\nमुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान\nChartered Plane Crashed In Mumbai : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून 5 जणांचा मृत्यू\nMumbai Rains : मुंबईत 'पाणीबाणी'... धो-धो पावसाने रस्ते गेले पाण्याखाली\nमुंबईचा पाऊस पाऊस मान्सून 2018 पनवेल नवी मुंबई हवामान\n#Monsoon2018 गाडीच्या छत्रीपासून ते बॅगच्या कव्हरपर्यंत, पावसाळ्यात विविध वस्तूंनी सजल्या बाजारपेठा\nफॅशन मानसून स्पेशल मान्सून 2018\nInternational Yoga Day 2018 : जागतिक योग दिनाचा नागरिकांमध्ये उत्साह\nआंतरराष्ट्रीय योग दिन योग\nडान्सिंग अंकलचं स्वप्न झालं पूर्ण, गोविंदासोबत लावले ठुमके\nगोविंदा सोशल मीडिया करमणूक टेलिव्हिजन बॉलिवूड\n... तर हे कलाकार झाले असते 'व्हिलन'\n९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला दिग्गजांची उपस्थिती\nलालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनं राबवला अनोखा उपक्रम\nMumbai Rain : मुंबईची झाली तुंबई\nरजनीकांतच्या 'काला'चे गॉगल्स ट्रेंडमध्ये\nमुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग\n'मिशन मान्सून'... मुंबईच्या रक्षणासाठी एनडीआरएफ जवान सज्ज; बघा त्यांची तयारी\nमुसळधार पावसाने मुंबईत धुमशान, पाणी तुंबले, वाहतूक मंदावली\nमुंबईत पावसाची दणक्यात एन्ट्री\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nपर्यटन निसर्ग गोंदोडा गुंफा\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nमहाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत.\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nजगभरातील 'ही' घरं पाहाल तर नक्कीच चक्रावून जाल\nश्रावणात 'या' ठिकाणी आवर्जून फिरायला जा \nमामी 'ऐश्वर्या राय'हून भाची 'नव्या नवेली'च्या अदा आहेत हॉट\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-3/", "date_download": "2018-08-21T13:46:36Z", "digest": "sha1:KGYM2GGHK7ULJDOY2LM4NMXMWZ44PVLQ", "length": 9913, "nlines": 98, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मुंबई - आग्रा महामार्गावर अपघात ; एक जण ठार | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nमुंबई – आग्रा महामार्गावर अपघात ; एक जण ठार\nMahadev Gore 10 Aug, 2018\tखान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, धुळे तुमची प्रतिक्रिया द्या\nधुळे : मुंबई -आग्रा महामार्गावरील आर्वी गावाजवळ सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्रकने दोघांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.या अपघाता नंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको केला.या दरम्यान तेथून जाणाऱ्या जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.\nमुंबई आग्रा महामार्गावरील धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर उभे असलेले दोन ग्रामस्थांना ट्रकने चिरडले . ही अपघाताची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. यात एक जण जागीच ठार झाला तर एकास गंभीर दुखापत झाली. यामुळे आर्वी ग्रामस्थांनी एकत्र आले. परिणामी महामार्गावरील दोनही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती. त्याचवेळेस जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे नाशिक येथील बैठकीसाठी जात होते. जिल्हाधिकाऱ्यांचे एमएच १८ एजे ७२७१ या क्रमांकाचे वाहन बघताच वाहनावर कोणीतरी दगड भिरकाविला त्यात वाहनाचा काच फुटल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी समयसुचकता पाहून वाहन थांबविले आणि घटना काय घडली आहे, ग्रामस्थांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\nअपघातातील मयत आणि जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.गंभीर असलेल्या रुग्णावर उपचार सुरु आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची माहिती मिळताच तातडीने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शांतता राखण्याचे आवाहन केले.\nPrevious टेनिसपटू सानिया बनली हिरॉईन \nNext उद्यानाच्या मुरमाड जागेत बहरली रानफुले\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/farmers-strike-pune-news-marathi-breaking-news-marathi-news-narayangaon-50026", "date_download": "2018-08-21T15:02:55Z", "digest": "sha1:JZMMRCGQKZBPZSZD3L2N4PBLSESZDXII", "length": 16047, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers strike Pune news marathi breaking news marathi news Narayangaon टोमॅटो खरेदीवरून नारायणगावमध्ये शेतकरी-व्यापार्‍यांमध्ये वाद | eSakal", "raw_content": "\nटोमॅटो खरेदीवरून नारायणगावमध्ये शेतकरी-व्यापार्‍यांमध्ये वाद\nशनिवार, 3 जून 2017\nनारायणगाव : शेतकरी संपाबाबत शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याने किसान क्रांती संघटनेने संप मिटल्याचे जाहीर करुनही आज सलग तिसऱ्या दिवशी नारायणगाव येथील टोमॅटो व मेथी, कोंथबिरीचे लिलाव बंद ठेवण्यात आले. संप मिटल्याचे जाहीर झाल्याने आज शेतकऱ्यांनी येथील उपबाजारात टोमॅटो विक्रीसाठी आणले. मात्र व्यापाऱ्यांनी खरेदी करण्यास नकार दिल्याने टोमॅटो उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे उपबाजारात तणाव निर्माण झाला होता.\nनारायणगाव : शेतकरी संपाबाबत शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याने किसान क्रांती संघटनेने संप मिटल्याचे जाहीर करुनही आज सलग तिसऱ्या दिवशी नारायणगाव येथील टोमॅटो व मेथी, कोंथबिरीचे लिलाव बंद ठेवण्यात आले. संप मिटल्याचे जाहीर झाल्याने आज शेतकऱ्यांनी येथील उपबाजारात टोमॅटो विक्रीसाठी आणले. मात्र व्यापाऱ्यांनी खरेदी करण्यास नकार दिल्याने टोमॅटो उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे उपबाजारात तणाव निर्माण झाला होता.\nएक जूनपासून शेतकरी संपावर गेल्याने गेले दोन दिवस जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगाव, आळेफाटा, ओतूर येथील फळ, भाजीपाल्याचे उपबाजार बंद ठेवले होते. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर किसान क्रांती संघटनेने संप मिटल्याचे जाहीर केले होते. यामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यातील टोमॅटो उत्पादकांनी आज सकाळपासूनच टोमॅटोची तोडणी करण्यास सुरवात केली. आज दुपारी बारानंतर उत्पादकांनी टोमॅटोचे क्रेट येथील उपबाजारात विक्रीसाठी आणले होते. टोमॅटो खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे आग्रह धरला. मात्र व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी करण्यास नकार दिला.\nसहायक पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, बाजार समितीचे कार्यालयीन प्रमुख यांनी व्यापारी व शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी न करण्याची भूमिका घेतल्याने शेतकरी टोमॅटो घेऊन माघारी गेले. यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.\n'शेतकरी संपा'विषयीच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nशेतकरी संघटनांच्या दुटप्पी भूमिकेबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत व्यापारी जालिंदर थोरवे, सारंग घोलप, किसन कुतळ म्हणाले, ''31 मे रोजी खरेदी केलेले तीन हजार क्रेट टोमॅटो फेकून दिले. टोमॅटोच्या गाड्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवून क्रेटसह टोमॅटो रस्त्यावर टाकून दिल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकरी संप मिटल्याबाबत अजूनही शेतकरी संघटनांमध्ये एकवाक्‍यता नाही. महामार्गावर काही शेतकरी संघटनांच्या वतीने शेतमालाचे ट्रक अडवले जात आहेत. यामुळे टोमॅटोची वाहतूक करायला ट्रक चालक व मालक तयार नाहीत. नुकसान टाळण्यासाठी वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोमॅटोसह इतर भाजीपाला खरेदी न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.``\nसहायक पोलिस निरीक्षक मुजावर यांनी आज येथील स्थानिक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतमाल व दूध वाहतूक करणाऱ्या मालट्रक अडवल्यास कारवाई करण्याचा इशारा मुजावर यांनी दिला.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या\nजय महाराष्ट्रबद्दल MSRTC च्या वाहक, चालकावर बेळगावात गुन्हे दाखल\nCBSE परीक्षेत जळगावची आयुषी पायघन राज्यात प्रथम\nकाश्‍मीरींना 'व्हिलन' ठरवू नका\nवराडला आता प्रतिक्षा आयर्लंडच्या पंतप्रधानांची \nसर्जिकल स्ट्राईकनंतर घुसखोरीत 45 टक्क्यांनी घट\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/lg-oled77g6t-19558-cm-77-inch-oled-4k-tv-price-pr7W9M.html", "date_download": "2018-08-21T13:40:16Z", "digest": "sha1:HIRRH4Y7EAK5L2YAR7LPFJDPHH2FJ7TT", "length": 14432, "nlines": 378, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव किंमत ## आहे.\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव नवीनतम किंमत Aug 19, 2018वर प्राप्त होते\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तवटाटा Cliq उपलब्ध आहे.\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 9,35,900)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव दर नियमितपणे बदलते. कृपया लग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 77 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 3840 x 2160 Pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स Dolby Digital Decoder\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स DivX HD\nइन थे बॉक्स Main Unit\nइतर फेंटुर्स webOS 3.0\nलग ओलंड७७ग६त 195 58 कमी 77 इंच ओलंड ४क तव\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/state/", "date_download": "2018-08-21T13:49:35Z", "digest": "sha1:ZLG5CU3WRG3PPWGDSP2ALGZYFETCGXVG", "length": 17444, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "News from Maharashtra state | Marathi Latest News | Maharashtra News", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, राज्य 0\nमुंबई : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रिजनल जिरॅएट्रिक सेंटर स्थापन करण्यास आणि त्याअनुषंगाने सामंजस्य करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या केंद्रामुळे वृद्धांसाठी आरोग्यविषयक सर्वंकष सोयीसुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध करण्यास मदत होणार आहे. जीवनशैली तसेच आरोग्यमानात सुधारणा झाल्याने नागरिकांचे …\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, राज्य 0\nमुंबई: राज्याला बियाणे उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासह आगामी हंगामात शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसे बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रमाणित व पायाभूत बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत व कृषी उत्पन्न बाजार समितीने घोषित केलेला सरासरी दर यामधील फरकाची रक्कम देण्यासाठी नवी योजना लागू …\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, राज्य 0\nमुंबई: खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी राज्य शासनाकडून अशा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याबाबतच्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू असलेल्या परदेशी शिष्यवृत्तीच्या धर्तीवर …\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, राज्य 0\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या सुधारणांमुळे अधिकाधिक ग्रामपंचायती योजनेच्या लाभास पात्र ठरणार असून त्यांना स्थानिक प्रशासनासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. स्वतंत्र प्रशासकीय …\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, राज्य 0\nरासायनिक खते, किटकनाशकांचा अतिवापर रोखणार मुंबई:राज्यातील शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर तसेच किटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे. त्यानुसार सेंद्रिय शेती-विषमुक्त शेतीच्या राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या …\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, राज्य 0\nऔरंगाबाद-अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याच्या औरंगाबादेतील मित्राकडून ७.६५ बोअरचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. या पिस्तुलाद्वारेच दाभोलकर यांची हत्या केल्याचा संशय सीबीआय आणि एटीएस या तपास पथकांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने औरंगाबादमधून सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी …\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, राज्य 0\nअलिबाग: पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावणारे नीरव मोदीचा यांचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्यात येणार आहे, असे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. एवढेच नाही अलिबागमधील एकूण १२१ अनधिकृत बंगले आणि मुरुडमध्ये १५१ अनधिकृत बंगले आहेत, असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले. पर्यावरण …\n‘सनातन’ वर बंदी आणू देणार नाही : हिंदू जनजागृती समिती\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर, राज्य 0\nपुणे :डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाशी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा संबंध नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत सनातन व आमच्या संस्थेवर बंदी आणू देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी दिला. पुण्यात मंगळवारी सनातन …\nअन्यथा १ डिसेंबर पासून पुन्हा मराठा मोर्चा \nमुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. मात्र, यावर अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचे सांगत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 1 डिसेंबरपासून पुन्हा मोर्चे, आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठा क्रांती ठोक मोर्चाची आढावा बैठक …\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे–केसरकर\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, राज्य 0\nमुंबई: डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सुरु असणाऱ्या सनातन साधकांच्या अटक सत्रामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे, तर दुसरीकडे सरकार सनातन सारख्या कट्टर हिंदू संघटनांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आधीच केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचं राज्यचे गृहराज्यमंत्री दीपक …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/fineproposal-hockers-47411", "date_download": "2018-08-21T14:56:21Z", "digest": "sha1:6F2NSVN3HUFXULNUYWYHFQMMXZJS7QRN", "length": 14357, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "fineproposal for hockers दहापट दंड करण्याचा प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nदहापट दंड करण्याचा प्रस्ताव\nबुधवार, 24 मे 2017\nरस्त्यावर बेकायदा दुकाने मांडणाऱ्यांच्या विरोधात पाऊल\nपुणे - रस्त्यावर बेकायदा दुकाने मांडून अतिक्रमण करणाऱ्याच्या दंडाच्या रकमेत आता दहापट वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अशा व्यावसायिकांकडून पाच ते ३५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. दंडाच्या रकमेत वाढ केल्याने अतिक्रमणे करणाऱ्यांवर वचक बसण्याची आशा महापालिका प्रशासनाला आहे.\nरस्त्यावर बेकायदा दुकाने मांडणाऱ्यांच्या विरोधात पाऊल\nपुणे - रस्त्यावर बेकायदा दुकाने मांडून अतिक्रमण करणाऱ्याच्या दंडाच्या रकमेत आता दहापट वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अशा व्यावसायिकांकडून पाच ते ३५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. दंडाच्या रकमेत वाढ केल्याने अतिक्रमणे करणाऱ्यांवर वचक बसण्याची आशा महापालिका प्रशासनाला आहे.\nवर्दळीच्या रस्त्यांवर बेकायदा हातगाडी पथारी आणि फेरीवाल्यांना बंदी असताना अनेक रस्त्यांवर सर्रास अतिक्रमणे झाली आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करून महापालिकेच्या वतीने त्यांना दंड केला जातो. सध्या पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. मात्र, ही रक्कम फारच कमी असल्याने कारवाईनंतर पुन्हा दुकाने थाटली जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना धडा शिकविण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार अतिक्रमणाचे स्वरूप आणि त्यासाठी व्यापलेल्या जागेचा विचार करून दंडाची रक्कम ठरविण्यात आली आहे. त्यात हातगाडी व्यावसायिकांना पाच हजार, तर अवजड वाहनांकरिता ३५ हजार रुपये दंड असेल, असे प्रस्तावात म्हटले आहे.\nमहापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संध्या गागरे म्हणाल्या, ‘‘अतिक्रमणविरोधी कारवाईत संबंधितांचे साहित्य ताब्यात घेतले जाते. ठराविक दंड आकारून ते परत दिले जाते. मुळात, दंडाची रक्कम कमी असल्याने अतिक्रमणे होतात. त्यात छोट्या व्यावसायिकांचा सर्वाधिक समावेश आहे. दंडाच्या रकमेत वाढ केल्यास अतिक्रमणे होणार नाहीत. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव नव्याने तयार केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच अंमलबजावणी सुरू केली जाईल.’’\nमहापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत प्रभागरचना बदल्याने या काळात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. नव्या प्रभागानुसारच्या हद्दीमुळे चौका-चौकात हातगाड्या आणि पथारी व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. या व्यावसायिकांवर प्राधान्याने कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/route-restaurant-restaurant-was-finally-finished/", "date_download": "2018-08-21T14:39:16Z", "digest": "sha1:HG4WDKD6T63RO2F54H33LIJLYTUU3Z4W", "length": 29245, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Route To The Restaurant In The Restaurant Was Finally Finished | गच्चीवरील रेस्टॉरंटचा मार्ग अखेर झाला मोकळा | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nनागपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान, दोन नद्यांना पूर\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nगच्चीवरील रेस्टॉरंटचा मार्ग अखेर झाला मोकळा\nकमला मिल कंपाउंडमधील आगीच्या दुर्घटनेने गच्चीवरील रेस्टॉरंटचा धोका दाखवून दिला. त्यामुळे पालिका महासभेत हे धोरण अंतिम मंजुरीसाठी आल्यानंतर त्यास जोरदार विरोध होईल, असे बोलले जात होते. मात्र,\nमुंबई : कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या दुर्घटनेने गच्चीवरील रेस्टॉरंटचा धोका दाखवून दिला. त्यामुळे पालिका महासभेत हे धोरण अंतिम मंजुरीसाठी आल्यानंतर त्यास जोरदार विरोध होईल, असे बोलले जात होते. मात्र, पहारेकºयांचा लटका विरोध आणि विरोधकांच्या गोंधळानंतर हे धोरण मंजूर करण्यात आले. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी यापूर्वीच गच्चीवरील रेस्टॉरंटच्या धोरणाला मंजुरी दिल्याने त्यावर चर्चेची गरज नाही, अशी भूमिका घेत, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा प्रस्ताव झटपट मंजूर केला. यामुळे वादग्रस्त ठरलेल्या गच्चीवरील रेस्टॉरंटचा मार्ग मोकळा झाला आहे.\nगच्चीवरील रेस्टॉरंटचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळल्यानंतर, याबाबतचे धोरण पालिकेच्या महासभेपुढे प्रलंबित होते. मात्र, यावर ९० दिवसांमध्ये सभागृहाने निर्णय न घेतल्यास हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी तरतूद आयुक्त अजय मेहता यांनी केली होती. त्यानुसार, १ नोव्हेंबर रोजी आयुक्तांनी धोरण मंजूर करीत, तत्काळ लागू करण्याचे परिपत्रकही काढले.\nशिवसेनेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने, या धोरणावर राजकीय पक्षांना चर्चा करून न देण्याची भूमिका सत्ताधाºयांनी घेतली. सुधार समितीत विरोध केल्यानंतर मूकसंमती देऊन अडचणीत आलेल्या भाजपाने पुन्हा यावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यानुसार, हा प्रस्ताव पालिका महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी आला असता, भाजपाने बोलण्याची संधी मागून आमचा या प्रस्तावाला विरोध असल्याचे दाखवत, आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपाच्या लटक्या विरोधामुळे काँग्रेस पक्षाचे बळही कमी पडले. हा प्रस्ताव यापूर्वीच आयुक्तांनी मंजूर केल्याने, यावर महापौरांनी चर्चा नाकारली. त्यामुळे गच्चीवरील रेस्टॉरंटच्या धोरणाला अखेर अंतिम मंजुरी मिळाली.\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nअपडेट करा फेसबुक अॅप, झुकरबर्गने युजर्संना दिलयं 'गिफ्ट खास'\nमुंबईत आल्यास सिद्धूचे हात-पाय तोडू, भाजपा नेत्याचा इशारा\nअंधेरी पूल दुरुस्तीला पालिकेकडून निधी मिळेना\nसुविधांअभावी नवीन विमानतळे बंद; सामान्यांचे कोट्यवधी पाण्यात\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nविद्यापीठात ‘जीएसटी’ भरण्यावरून प्रवेशाचा गोंधळ; तीन लाख विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती रखडली\nमराठवाड्यात नदी जोड प्रकल्प मार्गी लागणार; सहा अधिकाऱ्यांचा अभ्यास गट स्थापन\nनागपुरात ‘ट्रिपल सीट’ जीवाहून प्यारी\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nमाणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/inactive-maratha-mla-statue-burn-133703", "date_download": "2018-08-21T14:23:20Z", "digest": "sha1:RGQRMFKB7TPSIZ74FL4UL75LYYI7HMSE", "length": 12319, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "inactive Maratha MLA Statue Burn निष्क्रिय मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन | eSakal", "raw_content": "\nनिष्क्रिय मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nगुरुवार, 26 जुलै 2018\nगेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे राहिले आहे. राज्यात मराठा समाजातील आमदारांची संख्या लक्षणीय आहे. तरीदेखील ते आवाज उठवत नाहीत. त्यामुळे आंदोलनकर्त्यात त्यांच्याविषयी असंतोष पसरत चालला आहे.\nलातूर : राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन सुरु असताना राज्यातील मराठा समाजाचे आमदार मात्र गप्प आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यात त्यांच्याविषयी असंतोष पसरला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथील मराठा क्रांती भवनच्या समोरच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यातील निष्क्रिय मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक\nपुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निषेधही करण्यात आला.\nगेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे राहिले आहे. राज्यात मराठा समाजातील आमदारांची संख्या लक्षणीय आहे. तरीदेखील ते आवाज उठवत नाहीत. त्यामुळे आंदोलनकर्त्यात त्यांच्याविषयी असंतोष पसरत चालला आहे. ठिकठिकाणी त्यांचे निषेधही होऊ लागले आहेत. जिल्ह्यात सध्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरु आहे.\nगुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथील अशोक हॉटेल परिसरात असलेल्या मराठा क्रांती भवन कार्यालयासमोर आंदोलनकर्ते एकत्र आले. त्यांनी राज्यातील निष्क्रिय मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यांचा निषेधही नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निषेध व्यक्त केला. 'जय जिजाऊ, जय शिवराय', 'एक मिशन, मराठा आरक्षण', 'देवेंद्र फडणवीस यांचा धिक्कार असो' अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nउस्मानाबाद : मातंग समाजाकडून आक्रोश मोर्चा\nउस्मानाबाद : मातंग समाजावरील अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून...\nश्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा\nजुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-government-office-lock-farmer-organisation-50849", "date_download": "2018-08-21T14:47:58Z", "digest": "sha1:S7QM2L3OGV3T3XU34FA226H44RPQC3HA", "length": 11250, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news government office lock by farmer organisation सरकारी कार्यालयांना नगर जिल्ह्यात टाळे | eSakal", "raw_content": "\nसरकारी कार्यालयांना नगर जिल्ह्यात टाळे\nबुधवार, 7 जून 2017\nनगर - जिल्ह्यात शेतकरी संपाची तीव्रता मंगळवारी थोडी कमी झाल्याचे दिसले. जिल्ह्यातील विविध भागांत शेतकरी व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय, तलाठी व मंडलाधिकारी कार्यालये, पंचायत समिती, कृषी कार्यालये यांना टाळे ठोकले. दूध, भाजीपाला घेऊन जाणारी वाहने काही ठिकाणी अडविण्यात आली.\nनगर - जिल्ह्यात शेतकरी संपाची तीव्रता मंगळवारी थोडी कमी झाल्याचे दिसले. जिल्ह्यातील विविध भागांत शेतकरी व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय, तलाठी व मंडलाधिकारी कार्यालये, पंचायत समिती, कृषी कार्यालये यांना टाळे ठोकले. दूध, भाजीपाला घेऊन जाणारी वाहने काही ठिकाणी अडविण्यात आली.\nअनेक गावांचे आठवडे बाजार बंद राहिले. नगर तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे नेते अजय महाराज बारस्कर यांनी कीर्तन करून सरकारचा निषेध केला. पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्‍वर येथे पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वडनेर येथे एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न झाला. चालक-वाहकांसह गावकऱ्यांच्या दक्षतेने अनर्थ टळला.\n- विविध सरकारी कार्यालयांना कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले\n- राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे उपोषण मागे\n- पारनेर तालुक्‍यात एसटी बस जाळण्याचा प्रयत्न\n- अनेक गावांचे आठवडे बाजार बंद\n- बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\n'बोरामणी'च्या निधीचा होटगी रोड विमानतळासाठी वापर\nसोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या...\nपुणे : राज्यातील अनेक भागात दडी मारलेल्या पावसाचे श्रावणाच्या सुरवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज (ता. 21) सकाळी 18 हजार...\nबेळगावात गेल्या 6 वर्षात 71 डीएड महाविद्यालये बंद\nबेळगाव : शिक्षक भरतीस होत असलेला विलंब, विद्यार्थ्यांची दरवर्षी कमी होणारी संख्या आणि सरकरच्या विविध नियमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील 71 डीएड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-pradip-raysoni-suresh-jain-130516", "date_download": "2018-08-21T14:23:47Z", "digest": "sha1:XTBB6XPY2556RIOOJP4AH5BGMMOEL2FY", "length": 17570, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon pradip raysoni suresh jain यार हमारा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो..! | eSakal", "raw_content": "\nयार हमारा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो..\nशनिवार, 14 जुलै 2018\nजळगाव : यार हमारा था वो.. उडती पतंग सा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो.. \"थ्री इडियट्‌स' या गाजलेल्या चित्रपटातील हे गीत आजही गुणगुणताना तेवढेच मधूर वाटते. चित्रपटातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असलेले दोघे मित्र त्यांच्या असामान्य व्यक्तित्व असलेल्या मित्राच्या शोधात निघता तेव्हा हे गाणं \"बॅकग्राउंड'ला वाजतं. सध्या महापालिका निवडणूक नावाची राजकीय पक्षातील विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंगची परीक्षा आहे अन्‌ या परीक्षेचे \"मॅनेजमेंट गुरू' समजल्या जाणाऱ्या प्रदीप रायसोनींबाबत \"कहॉं गया उसे ढूंढो...' असे म्हणण्याची त्यांच्या शिष्यावर नक्कीच वेळ आलीय.\nजळगाव : यार हमारा था वो.. उडती पतंग सा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो.. \"थ्री इडियट्‌स' या गाजलेल्या चित्रपटातील हे गीत आजही गुणगुणताना तेवढेच मधूर वाटते. चित्रपटातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असलेले दोघे मित्र त्यांच्या असामान्य व्यक्तित्व असलेल्या मित्राच्या शोधात निघता तेव्हा हे गाणं \"बॅकग्राउंड'ला वाजतं. सध्या महापालिका निवडणूक नावाची राजकीय पक्षातील विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंगची परीक्षा आहे अन्‌ या परीक्षेचे \"मॅनेजमेंट गुरू' समजल्या जाणाऱ्या प्रदीप रायसोनींबाबत \"कहॉं गया उसे ढूंढो...' असे म्हणण्याची त्यांच्या शिष्यावर नक्कीच वेळ आलीय.\nप्रदीप रायसोनी. अनेक वर्षे नगरसेवक, नगराध्यक्ष, तत्कालीन पालिकेच्या उच्चाधिकार समितीचे सभापती, 2001 ते 2008 च्या काळात सक्रिय पालिका राजकारणातून थोडी विश्रांती.. अन्‌ पुन्हा 2008 मध्ये निवडणूक रिंगणात... विजयी होऊन महापालिका सभागृहात \"एन्ट्री'... महापौरपद... असा रायसोनींचा पालिकेच्या राजकारणातील राजकीय प्रवास. सुरेशदादा जैनांचे कट्टर समर्थक, नव्हे तर उजवे हातच.\nजैनांच्या सर्व राजकीय लढाया मग त्या पालिकेच्या असोत की, विधानसभेच्या... सर्व रायसोनींच्या अधिपत्याखालीच लढल्या जायच्या. किंबहुना जैनांच्या सर्वच राजकीय लढायांचे ते \"मॅनेजमेंट गुरू'. शहराच्या प्रत्येक भागाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक सर्व प्रकारच्या रचनेची खडान्‌खडा माहिती. प्रतिकूल स्थितीतही पालिकेचा गाडा कसा हाकायचा, कोणत्या भागात किती व कशी विकासकामे करायची यापासून तर न्यायालयीन लढायापर्यंतच्या सर्व मोहिमांचे नेतृत्व रायसोनींकडेच असायचे. या वाटचालीत त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. त्यांच्या कार्यशैलीने असंख्य कार्यकर्ते जसे जोडले गेले, तसे काही जैनांपासून दूरही गेले. तरीही रायसोनींच्या नावाभोवतालचे \"वलय' काही कमी झाले नाही.\n2012 नंतर पुन्हा अज्ञातवास\nअसे असताना घरकुल प्रकरणात जैनांच्या आधी रायसोनींना अटक झाली, ती 2012 मध्ये. आणि तेव्हापासून ते अज्ञातवासात गेले. नंतर मग 2013 ची निवडणूकही जैन आणि रायसोनींच्या अनुपस्थितीतच रमेश जैन व नितीन लढ्ढांच्या नेतृत्वात लढविण्यात आली. घरकुल प्रकरणातील अटकेनंतर कारागृहात असताना एकदाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न होणारा पहिला राजकीय नेता असावा हा... या प्रकरणानंतर मात्र त्यांच्या राजकीय भूमिकेला वळण मिळाले आणि ते अज्ञातवासात गेले. आता जामिनावर बाहेर असतानाही ते पालिका निवडणुकीच्या धामधुमीपासून खूप दूर आहेत, त्यांनी स्वत:च दूर राहणं स्वीकारलंय.\nसर्वसामान्यांना मात्र रायसोनी कुठे आहेत, हे माहीत नाही. मात्र, त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि स्नेह असलेल्यांची संख्याही कमी नाही. पालिकेच्या राजकारणात खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंग करणारे प्रदीप रायसोनींबाबत \"वो खूद अपनी राह बनाता..' असे म्हणणेही उचित ठरते. ज्या स्नेहिजनांना ते भेटत नाहीत त्यांच्या तोंडी या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र \"यार हमारा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो..' हे बोल आपसूकच येत आहेत.\nघरकुल प्रकरणातील खटल्याचा पूर्ण निकाल लागून दिलासा मिळत नाही तोवर राजकीय वर्तुळात यायचे नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. तरीही या निवडणुकीच्या निमित्ताने काही इच्छुक निकटवर्तीय त्यांना जाऊन भेटत आहेत.. काय करायचे, कुठून उभे राहायचे यापासून तर आता कसे लढायचे, नियोजन कसे करायचे, याबाबत त्यांच्याकडून ते सल्ला घेताहेत.\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nमाचणूर येथे श्रावण मासानिमित्त सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल\nब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली...\nपालीत अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्ष आणि नागरीकांनी वाहिली श्रद्धांजली\nपाली - तालुका भाजपच्या वतीने पालीत सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. येथील गुजराती समाज हॉलमध्ये आयोजित शोकसभेत अटलबिहारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/subscribe-for-quarterly-publication/", "date_download": "2018-08-21T14:33:32Z", "digest": "sha1:RCHKPSIPUXEQIJS3FM3T42YD7YVWL4BS", "length": 3140, "nlines": 36, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "subscribe-for-quarterly-publication - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nश्रीवासुदेव निवास त्रैमासिकाची दशवार्षिक सदस्यता\nश्री वासुदेव निवास प्रकाशनातर्फे गेल्या एकेचाळीस वर्षांपासून ‘श्रीवासुदेवनिवास’ हे त्रैमासिक प्रकाशित केले जाते. शक्तिपात साधना, श्रीदत्त परंपरा, भक्ती मार्ग यांविषयी अभ्यासपूर्ण लेखन यात प्रकशित केले जाते. प्रदिर्घ परंपरा असलेल्या ‘श्रीवासुदेवनिवास’ त्रैमासिकाची दशवार्षिक सदस्यता केवळ एक हजार रुपयांना उपलब्ध आहे. त्रैमासिक पोस्टाने घरपोच मिळेल. त्रैमासिक सदस्य नोंदणीसाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध आहे अथवा नोंदणीसाठी ‘श्रीवासुदेव निवास’ कार्यालयात संपर्क साधावा.\nऑनलाइन नोंदणी आणि पेमेंट करा\nज्या वर्गणीदारांचे पत्ते बदलले आहेत तसेच ज्यांना दोन अंक पाठवले जात आहेत त्यांनी कृपया श्रीवासुदेव निवास कार्यालयाशी संपर्क साधावा.\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/327", "date_download": "2018-08-21T14:34:04Z", "digest": "sha1:XP4KFVM34QCC333XK6OFX22XYPAUTTR4", "length": 2333, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भवानी तलवारीचे रहस्य (धारावाहिक कादंबरी)| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभवानी तलवारीचे रहस्य (धारावाहिक कादंबरी) (Marathi)\nसदर कादंबरी दर सोमवारी क्रमशः प्रसिद्ध करण्यात येते. आपण जर आमचे Android App फोन वर install करून ठेवले तर आम्ही तुम्हाला दर भाग इमेल द्वारे पाठवू.\nभाग एक : रत्नागिरीची देवराई आणि महाराजांचे हेर\nकोंढाण्याकडे कूच : भाग ५\nभवानी तलवारीचे रहस्य (धारावाहिक कादंबरी)\nपाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-marathwada-nrega-labors-six-times-more-49180", "date_download": "2018-08-21T15:01:02Z", "digest": "sha1:DOYQKFAT7PVXGOCLRJCWGZENJGWJU3YB", "length": 12516, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news marathwada nrega labors six times more 'रोहयो' : मराठवाड्यात मजुरांच्या संख्येत सहापटीने वाढ | eSakal", "raw_content": "\n'रोहयो' : मराठवाड्यात मजुरांच्या संख्येत सहापटीने वाढ\nबुधवार, 31 मे 2017\n1 लाख 21 हजार मजूर\nमराठवाड्यातील 6 हजार 643 पैकी 1 हजार 288 ग्रामपंचायतीने कामे सुरू केली आहेत. यामध्ये 9 हजार 370 कामे सुरू झालेली आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यात मार्च अखेर केवळ 17 हजार असलेली रोहयो मजुर उपस्थितीत आता मे अखेर दोन महिन्यानंतर 1 लाख 21 हजार 748वर पोहचली आहे. दोन महिन्यात मजुरांच्या संख्येत सहा पटीने वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून रोहयो, जलयुक्त शिवार तसेच चला गावाकडे जाऊ या योजनांच्या माध्यमातून शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरु केले आहे. अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालुन काम केल्याने मजुरांच्या उपस्थितीत वाढ झालेली दिसते.\nया वर्षी रोहयोच्या कामात विभागीय आयुक्तांनी वैयक्तिक लाभांच्या योजना शेतकऱ्यांना कशा मिळतील यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात दौरा करुन बैठका सुद्धा घेतल्या आहेत. त्यामुळे रोहयोमध्ये शोषखड्डे, शेततळे, शौचालये, गांडुळ कंपोस्ट खत सारख्या वैयक्तिक लाभांच्या योजनांना प्राधान्य मिळाले.\nमराठवाड्यातील 6 हजार 643 पैकी 1 हजार 288 ग्रामपंचायतीने कामे सुरू केली आहेत. यामध्ये 9 हजार 370 कामे सुरू झालेली आहे. यात बीड जिल्ह्यातील 303 गावात 3 हजार 643 कामे सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील 282 ग्रामपंचायतीमध्ये 2090, नांदेड मधील 169 ग्रामपंचातीत 1094, जालना जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतीत 552, परभणीतील 89 ग्रापंचायतीमध्ये 604, उस्मानाबादच्या 124 ग्रामपंचायतीत 832 तर औरंगाबाद जिल्ह्यातील 203 ग्रापंचायतींमध्ये 1 हजार 342 कामांची संख्या आहेत.\nमराठवाड्यातील जिल्हानिहाय रोहयो मजूर उपस्थिती\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/adventure-sports/cycling-and-biking/", "date_download": "2018-08-21T14:35:12Z", "digest": "sha1:KHGA6XKW4DMW4RALASGM7GYY36BA4IOT", "length": 10205, "nlines": 257, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "सायकलिंग व बायकिंग - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्याची सायकलीवर सफर करणे हा एक विसरता न येणारा अनुभव आहे. नोव्हेंबर ते मार्च हा काळ सायकलीवरून भटकंतीसाठी उत्तम असतो. गुलाबी थंडी... धुक्यात लपेटलेली सकाळ.. कधी दाट झाडीतून, तर कधी प्रशस्त जांभ्याच्या सड्यांवरून, कधी दमछाक करणाऱ्या घाटरस्त्याने, तर कधी अथांग समुद्राला साक्षी ठेवत केलेली ही भटकंती संस्मरणीय ठरते. येथील बहुरंगी समाजजीवन अनुभवत, निसर्गाशी संवाद साधत सायकलीवरून रत्नागिरी जिल्ह्याची भटकंती एकदातरी करायलाच हवी.\nवाटेतील अनेक प्राचीन मंदिरे, गड-किल्ले, वेड लावणारे सागरतीर, कोळीजीवन, नारळी-सुपारीच्या बागा, टुमदार कोकणी गावं हे सर्व कॅमेऱ्यात साठवून आठवणींचा खजिना बरोबर घेऊन आपापल्या घरी परतावं....पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठीच\nवळणावळणाचे घाटरस्ते, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, कमी वर्दळीचे अंतर्गत रस्ते, वाटेत लागणाऱ्या खाडीपुलांवरून दिसणारे विहंगम दृश्य हे सर्व आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याच्या मोटरसायकलवर केलेल्या भटकंतीमध्ये अनुभवता येईल. आपल्याला अचानक आलेल्या कोणत्याही अडचणीच्या वेळी इथला स्थानिक माणूस मदतीसाठी सदैव तत्पर असतो.\nतुमच्याकडे एक चांगली मोटारसायकल असेल, निसर्गाची आवड असेल, थोडा वेळ व पैसे असतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे साहसी वृत्ती असेल तर मग वाट कशाची पाहाताय बाईकवर स्वार व्हा आणि या रत्नागिरीला बाईकवर स्वार व्हा आणि या रत्नागिरीला बायकिंग आवडणाऱ्या साहसवेड्यांसाठी रत्नागिरी जिल्हा म्हणजे जणू स्वर्गच\nमहर्षी कर्वे स्मृती स्मारक, मुरुड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/history/keshavsoot-smarak-malgund/", "date_download": "2018-08-21T14:39:03Z", "digest": "sha1:CJR7GSCHIT45D5ROPJY7447MKVX43XJQ", "length": 10296, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "केशवसुत स्मारक, मालगुंड - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nआधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत ऊर्फ श्री. कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म १३० वर्षांपूर्वी १८८६ साली मालगुंडला झाला. गणपतीपुळ्यापासून अवघ्या २ किमी अंतरावर असलेल्या मालगुंड येथे `कोकण मराठी साहित्य परीषदेने` कवी केशवसुत यांचं स्मारक उभारलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कुसुमाग्रज यांनी या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी ‘हे स्मारक म्हणजे मराठी कवितेचं तीर्थक्षेत्र, तर मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे,’ असे गौरवोद्गार काढले आहेत.\nबस स्थानक - गणपतीपुळे\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - वर्षभर\nआद्य कवी केशवसुत यांनी आपल्या ३९ वर्षांच्या अल्पायुष्यात लिहिलेल्या १०३ कविता मराठी साहित्यात अजरामर झाल्या असून, त्यांचे मोल अपूर्व आहे. उदरनिर्वाहासाठी केशवसुतांनी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली परंतु कविता व काव्य त्यांच्या रोमारोमांत भिनले होते. काव्य म्हणजे केशवसुत व केशवसुत म्हणजे काव्य असे म्हंटले तर वावगे ठरू नये. त्यांच्या `तुतारी’, `नवा शिपाई’ या कविता विशेष प्रसिद्ध आहेत.\nकेशवसुत हे मराठी साहित्यिकांना व कवींना कायमच प्रेरणास्थानी राहिलेले आहेत. १९०५ साली त्यांचा मृत्यू झाला परंतु आजही त्यांच्या मूळ कौलारू घरातील स्मारकात केशवसुतांच्या अनेक वस्तू, शंभर वर्षांपूर्वीची तांब्या पितळ्यांची भांडी जतन केली आहेत. त्यातील पंचपाळे, तस्त, मूदपात्र अशा शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वी वापरात असलेल्या परंतु आता कालबाह्य झालेल्या वस्तू आवर्जून पाहण्यासारख्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/rahul-patil", "date_download": "2018-08-21T14:04:28Z", "digest": "sha1:EEB4RFJJ7OYKCYCGEGLLL7VMJVM2O4SJ", "length": 12680, "nlines": 361, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक राहुल पाटील यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nराहुल पाटील ची सर्व पुस्तके\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nसंपूर्ण भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह\nकपिल हांडे, राहुल पाटील\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/beaches/anjarle-beach/", "date_download": "2018-08-21T14:38:32Z", "digest": "sha1:2NTKSC2MWFWYTSCR3NQGMGGBYWKXLXYR", "length": 9621, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "आंजर्ले समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nदापोलीच्या दक्षिणेस हर्णे गावाच्या अलीकडे वळसा घालून एक रस्ता डोंगरमाथ्यावरून आंजर्ले गावाच्या दिशेने जातो. डोंगरमाथा पार केल्याकेल्या स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nकिनाऱ्याला खेटून उभ्या असलेल्या गच्च नारळी पोफळींच्या बागा, या उंच माडांमधून येणारे विविध पक्ष्यांचे आवाज, झाडीत लपलेली टुमदार कोकणी घरं आणि कानावर सतत येणारी समुद्राची गाज... अशा ठिकाणी मन हरवून जाईल नाहीतर काय\nआंजर्ल्याच्या किनार्‍याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या किनार्‍यावर न चुकता अंडी घालण्यासाठी येणार्‍या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या. अंड्यातून बाहेर पडलेल्या चिमुकल्या कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यासाठी इथे दरवर्षी अनेक पर्यटक त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांसह आवर्जून हजेरी लावतात. एखाद्या माहितीपटात अंड्यातून बाहेर पडलेली अंगठ्याएवढी चिमुकली कासवांची पिल्लं घाईघाईने पाण्याकडे धावतानाचा प्रसंग जरी आपण पाहिला असला तरी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचा हा अनुभव खूप वेगळा, जिवंत व कायम लक्षात राहणारा असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/fire-broke-out-navrang-studio-mumbai/", "date_download": "2018-08-21T14:40:59Z", "digest": "sha1:FZ7WTJLU5FUPZYLJLXCBZNGLEUMMRFVQ", "length": 29508, "nlines": 482, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबई : लोअर परळमध्ये पुन्हा अग्नितांडव नवरंग स्टुडिओ जळून खाक\nलोअर परळ येथील तोडी मिलमध्ये असलेल्या नवरंग स्टुडिओला (19 जानेवारी) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.\nया अग्नितांडवात स्टुडिओचा चौथा मजला जळून खाक झाला आहे.\nहा स्टुडिओ अनेक वर्षापासून बंद असल्याने सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nमात्र आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.\nआग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या\nIndependence Day : सीएसएमटी इमारतीला तिरंग्याची रोषणाई\nखमंग - दिल्लीत या स्ट्रीट फूडची चव घ्यायलाच हवी\n26 July Mumbai Floods: 'त्या' जलप्रलयाच्या आठवणींनी आजही घाबरते मुंबई\n'दुग्धाभिषेक' - दुध आंदोलनाची व्हायरल छायाचित्रे...\nशिरोडकर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी 'असे' कल्पकतेने रंगवले वर्ग\nजलमय मुंबई, जिकडे तिकडे पाणीच पाणी....\n​​विना वातानुकूलित शयनयान एसटी आली रं...\nमुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान\nChartered Plane Crashed In Mumbai : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून 5 जणांचा मृत्यू\nMumbai Rains : मुंबईत 'पाणीबाणी'... धो-धो पावसाने रस्ते गेले पाण्याखाली\nमुंबईचा पाऊस पाऊस मान्सून 2018 पनवेल नवी मुंबई हवामान\n#Monsoon2018 गाडीच्या छत्रीपासून ते बॅगच्या कव्हरपर्यंत, पावसाळ्यात विविध वस्तूंनी सजल्या बाजारपेठा\nफॅशन मानसून स्पेशल मान्सून 2018\nInternational Yoga Day 2018 : जागतिक योग दिनाचा नागरिकांमध्ये उत्साह\nआंतरराष्ट्रीय योग दिन योग\nडान्सिंग अंकलचं स्वप्न झालं पूर्ण, गोविंदासोबत लावले ठुमके\nगोविंदा सोशल मीडिया करमणूक टेलिव्हिजन बॉलिवूड\n... तर हे कलाकार झाले असते 'व्हिलन'\n९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला दिग्गजांची उपस्थिती\nलालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनं राबवला अनोखा उपक्रम\nMumbai Rain : मुंबईची झाली तुंबई\nरजनीकांतच्या 'काला'चे गॉगल्स ट्रेंडमध्ये\nमुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग\n'मिशन मान्सून'... मुंबईच्या रक्षणासाठी एनडीआरएफ जवान सज्ज; बघा त्यांची तयारी\nमुसळधार पावसाने मुंबईत धुमशान, पाणी तुंबले, वाहतूक मंदावली\nमुंबईत पावसाची दणक्यात एन्ट्री\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nपर्यटन निसर्ग गोंदोडा गुंफा\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nमहाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत.\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nजगभरातील 'ही' घरं पाहाल तर नक्कीच चक्रावून जाल\nश्रावणात 'या' ठिकाणी आवर्जून फिरायला जा \nमामी 'ऐश्वर्या राय'हून भाची 'नव्या नवेली'च्या अदा आहेत हॉट\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/zp-palghar-recruitment/", "date_download": "2018-08-21T14:34:37Z", "digest": "sha1:U2M3Y2CHGYTDRLMHYAWJYGMLMD44H2PG", "length": 12167, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Palghar Zilla Parishad, ZP Palghar Recruitment 2018- ZP Teachers Bharti", "raw_content": "\n(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती [Reminder]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -2018 [414 जागा]\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती [Reminder]\nIBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 839 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(ZP Palghar) पालघर जिल्हा परिषदेत ‘सहाय्यक शिक्षक’ पदांची भरती\nसहाय्यक शिक्षक (इंग्रजी): 08 जागा\nसहाय्यक शिक्षक (विज्ञान): 08 जागा\nसहाय्यक शिक्षक (गणित): 15 जागा\nपद क्र.1: 50% गुणांसह BA.BEd (इंग्रजी)\nपद क्र.2: 50% गुणांसह B.Sc.BEd (विज्ञान)\nपद क्र.3: 50% गुणांसह B.Sc.BEd (गणित)\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2018 (05:00 PM)\nNext (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\n(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\nधुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 413 जागांसाठी भरती\n(MTNL) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदांची भरती\n(Federal Bank) फेडरल बँकेत अधिकारी & लिपिक पदांची भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये 147 जागांसाठी भरती\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर\nजिल्हा न्यायालय भरती निकाल\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n» (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगाभरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल मेगा भरती\n» (NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n»UPSC – N.D.A. & N.A.(II) 2018 परीक्षा प्रवेशपत्र » इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट' भरती प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक टंकलेखक & कर सहाय्यक (पूर्व) परीक्षा 2018 निकाल\n» भारतीय सैन्य भरती ARO पुणे & ARO अहमदाबाद निकाल\n» (SID) महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग भरती परीक्षा सुधारित उत्तरतालिका\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\n» शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-08-21T13:40:30Z", "digest": "sha1:EC4Q3YB6GBYN72ZNQJBMK3E77IPHXOZO", "length": 4851, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १८८० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १८८० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८५० चे १८६० चे १८७० चे १८८० चे १८९० चे १९०० चे १९१० चे\nवर्षे: १८८० १८८१ १८८२ १८८३ १८८४\n१८८५ १८८६ १८८७ १८८८ १८८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १८८० चे दशक\nइ.स.च्या १९ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/temples/ganesh-temple-ganeshgule/", "date_download": "2018-08-21T14:36:37Z", "digest": "sha1:FJE6IEBIR2LUOLBEZDTJL46BTSLPI5PH", "length": 11126, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गणेश मंदिर, गणेशगुळे - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीहून फक्त २२ कि. मी. अंतरावर व पावसपासून पूर्णगडकडे जाताना पुढे उजव्या हातास एक फाटा फुटतो. तिथून पुढे ४ कि. मी. वर गणेशगुळ्याचे हे प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिर सुमारे ४०० वर्षे जुने असून मंदिर बांधणी जांभ्या दगडातील आहे. सध्या त्यावर पांढऱ्या रंगाची रंगरंगोटी केलेली आहे.\nबस स्थानक - रत्नागिरी\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - वर्षभर\nडोंगरउताराच्या बाजूने बघताना मंदिर सुमारे ४० फूट उंचीवर उभे असल्याचे दिसते. हे मंदिर शिवपूर्वकालीन असावे कारण इथल्या मंदिराची घुमटी वेगळ्याच प्रकारची आहे. घुमटीच्या प्रवेशद्वारावर एका मोठ्या दगडाची शिळा असून त्यामुळे प्रवेशद्वार बंद झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात नेहमीप्रमाणे प्रचलित अशी गणेशमूर्ती नसून याच स्वयंभू शिळेला श्री गणेश मानून त्याची पूजा केली जाते.\nया मंदिर परिसरात आवर्जून बघण्यासारखं एक मानवनिर्मित आश्चर्य आहे. मंदिराजवळच सत्तर फूट लांबीची एक विहीर दगडांत खोदली असून ती बघण्यासारखी आहे. फार पूर्वी केव्हातरी ही विहीर इथल्या सड्यावर का बांधली तिचे पाणी किती खोलीवर लागले तिचे पाणी किती खोलीवर लागले त्याकाळी ही विहीर खणताना काय काय अडचणी आल्या त्याकाळी ही विहीर खणताना काय काय अडचणी आल्या हे सर्व प्रश्न आजतरी अनुत्तरीत आहे. विहीर मात्र बघण्यासारखी असून हे मानवनिर्मित आश्चर्य बघून स्तिमित व्हायला होते.\nपूर्वीच्या काळी या गणपतीच्या नाभीतून म्हणजेच या शिळेतून पाण्याची संततधार वाहात असे आणि ते तीर्थ एका गोमुखातून बाहेरच्या बाजूस पडत असे. एके दिवशी ते पाणी येणे अचानक बंद झाले. अर्थात त्याला काही तरी नैसर्गिक कारण असावे परंतु तेव्हापासून श्रध्दाळूंच्या मनात मात्र देवाने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला प्रस्थान केले अशी श्रध्दा बसली. गणेशगुळ्याच्या गणपतीला `गलबतवाल्यांचा गणपती` म्हणूनही ओळखतात. मंदिर परिसर अतिशय शांत असून मंदिराच्या आवारात उभे राहिल्यास समोर सुंदर वनश्री दिसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/beaches/ladghar-beach/", "date_download": "2018-08-21T14:38:28Z", "digest": "sha1:DCEYSDOJKP4IHSLFY33XNOQRUAQDMB7M", "length": 9046, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "लाडघर समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकर्दे किनाऱ्यपासून दक्षिणेस ६ किमी अंतरावर लाडघरचा वैशिष्ट्यपूर्ण किनारा आहे. इथे समुद्रात साहसी जलक्रीडा प्रकारांचा मनसोक्त आनंद घेता येतो. बनाना राईड, वॉटर स्कूटर, पॉवर बोट हे सगळं अनुभवायचं आणि तेही फेसाळणाऱ्या लाटांवर आरूढ होऊन पुनःपुन्हा आनंद घ्यावा असाच हा थरारक अनुभव असतो.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nकिनाऱ्याच्या सुरूवातीचा काही भाग हा लालसर रंगांच्या छोट्याछोट्या दगडांनी व्यापलेला आहे आणि नंतर वाळूची प्रशस्त पुळण सुरू होते.\nफेसाळणाऱ्या लाटांशी मनसोक्त खेळल्यावर पोटात उसळलेल्या भुकेचा आगडोंब शांत करण्याकरता मत्स्यप्रेमींसाठी खास कोकणी चवीचे मासळीचे विविध प्रकार आणि शाकाहारींसाठी डाळिंबीची उसळ, मोदक, तांदळाची भाकरी, सोलकढी असा घरगुती कोकणी मेन्यू सुध्दा सर्वत्र उपलब्ध आहे. जेवणावर यथेच्छ् ताव मारून सुस्त झोपावं ते सकाळी परत समुद्रात उतरण्यासाठीच\nवीर देवपाटचा धबधबा, चिपळूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/reliance-jio-launches-new-calling-plans-for-postpaid-users-international-calls-start-at-50-paise-per-minute-289755.html", "date_download": "2018-08-21T14:45:42Z", "digest": "sha1:4BV2MFHYSJGBXNT5VFOQF7CUZWSASAON", "length": 13590, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी सुरू करणार पोस्टपेड सेवा", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nरिलायन्स जिओ ग्राहकांसाठी सुरू करणार पोस्टपेड सेवा\nआतापर्यंत ग्राहकांना आकर्षक दरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओने पोस्टपेड सेवेची घोषणा करण्यात आली. या सेवेसाठी येत्या 15 तारखेपासून नोंदणीला सुरूवात होणार आहे.\n11 मे : आतापर्यंत ग्राहकांना आकर्षक दरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओने पोस्टपेड सेवेची घोषणा करण्यात आली. या सेवेसाठी येत्या 15 तारखेपासून नोंदणीला सुरूवात होणार आहे.\nरिलायन्स जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये झिरो टच सेवा, नॅशनल रोमिंग, इंटरनॅशनल कॉलिंग आणि रोमिंग या सुविधांसाठी आकर्षक असे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे जिओच्या पूर्वीच्या इंटरनेट सेवेप्रमाणेच या पोस्टपेड प्लॅनवर ग्राहकांच्या उड्या पडण्याचा अंदाज आहे.\nया प्लॅनमधील झिरो टच फिचरअंतर्गत जिओचा पोस्टपेड प्लॅन घेणाऱ्यांच्या पूर्वीच्या सेवाही तशाच सुरू राहणार आहेत. यामध्ये व्हॉईस, इंटरनेट, एसएमएस आणि इंटरनॅशलन कॉलिंग या सुविधांचा समावेश असेल.\n199 रूपयांच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना महिन्याला 25 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. याशिवाय, या ग्राहकांना जिओची सर्व अॅप्स मोफत वापरता येतील. याशिवाय, इंटरनॅशनल कॉलसाठी प्रतिमिनिट 50 पैसे इतका माफक दर आकारला जाणार आहे.\nसध्याच्या बाजारपेठेतील एअरटेल आणि व्होडाफोन या दोन मुख्य स्पर्धकांच्या तुलनेत जिओचा पोस्टपेड प्लॅन कमालीचा स्वस्त आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: RelianceReliance Jioreliance jio postpaidइंटरनेशनलइंटरनेशनल रोमिंगकॉलरिलायंसरिलायंस जियोरिलायंस डिजिटल\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर\nआता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत\nPHOTOS : भारतात iPhone होऊ शकतो बंद \nPHOTOS : भारतासाठी व्हॉट्सअॅपने घेतला मोठा निर्णय,'हे' फिचर बदलले\nही आहे जगातली सगळ्यात लांब बाईक, वजन आहे 450 किलो\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/other-places/aquarium-ratnagiri/", "date_download": "2018-08-21T14:35:32Z", "digest": "sha1:7CHAESCQMIIOSQFL4F4HW7D6PKPJZWEZ", "length": 8908, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "मत्स्यालय, रत्नागिरी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरी शहरात डॉ. बाबासाहेब सावंत कोकण विद्यापीठाच्या अधिपत्याखालील मत्स्य महाविद्यालयाचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नदुर्ग किल्ल्याजवळ आहे. येथे खाऱ्या व गोड्या पाण्यातील विविध प्रकारचे मासे व इतर जलचर यांचे संग्रहालय आहे.\nबस स्थानक - रत्नागिरी\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - वर्षभर\nघोडमासा, कोंबडामासा, ट्रिगरमासा, समुद्री काकडी, शेवंड, तारामासा, ऑक्टोपस, समुद्री कासवे, समुद्री साप अशा अनेक नमुन्यांबरोबरच सुमारे १३०० समुद्री जिवांचे नमुने असलेले हे मत्स्यालय पर्यटकांबरोबरच अभ्यासकांचेही आकर्षण ठरले आहे. त्या शिवाय शिंपल्यांचे २५० हून जास्त प्रकार इथे ठेवले आहेत.\nयेथील प्रमुख आकर्षण म्हणजे ५५ फूट लांबीचा आणि सुमारे ५ हजार किलोग्रॅम वजनाचा भीमकाय देवमाशाचा सांगाडा. सर्वांना आवडेल असे आवर्जून पाहाण्यासारखे हे ठिकाण आहे.\nश्री लक्ष्मीकेशव मंदिर, कोळिसरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/wonders/rajapurachi-ganga/", "date_download": "2018-08-21T14:39:16Z", "digest": "sha1:XIBQNUK4HJGDV7VLBNIQJ2VW5UCVWP3O", "length": 9394, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "राजापूरची गंगा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nराजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते. राजापूरच्या उन्हाळे गावातून गंगातीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे.\nबस स्थानक - राजापूर\nरेल्वे स्थानक - राजापूर रस्ता\nयोग्य काळ - वर्षभर\nगंगातीर्थाच्या चिरेबंदी घाटावर गंगेची चौदा कुंडं असून गंगा प्रकट होताच ही कुंडं भरून वाहू लागतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशी कुंड असून त्याशेजारील मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे.\nयेथील अजून एक आश्चर्य म्हणजे पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. इथल्या कुंडांना वरूण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्ण, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड अशी वेगववेगळी नावे असून त्यातील काशी कुंड सर्वात मोठे आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. येथे गंगा स्नानाचीही व्यवस्था आहे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते.\nसरपटणारे व उभयचर प्राणी\nप्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/anil-ambani-arrest-warrant/", "date_download": "2018-08-21T13:46:54Z", "digest": "sha1:RQIUIJUOYS4WQQYFENQN6MGZXFITJNTG", "length": 9474, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अनिल अंबानी यांना होणार अटक? | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nअनिल अंबानी यांना होणार अटक\nप्रदीप चव्हाण 5 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई-रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हिल कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला न दिल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.\nमधेपुरा जिल्ह्यातील बेहरी गावाचे रहिवासी सैनी साह यांचा १३ जुलै २०११ ला आसामच्या तिलोई गावात ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला होता. १६ ऑगस्ट २०११ रोजी सैनी यांची आई कौशल्या देवी यांनी मोबदल्यासाठी विमा कंपनीवर दावा दाखल केला होता. त्यावर कोर्टाने सैनी यांच्या कुटुंबियांस २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ लाख ८३ हजार रुपये आणि त्यावर ९% टक्के वार्षिक व्याज देण्यास सांगितले. पण तरीही मोबदला न मिळाल्याने कौशल्या देवी यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात कंपनीला दोनवेळेस नोटीस पाठवली होती परंतू उत्तर दिले नाही.\nत्यानंतर कंपनीचे चेअरमन अनिल अंबानी यांना अटक करण्याचा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला, तसेच न्यायालयाकडे महाराष्ट्राच्या डीजीपी यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती करण्यात आली. अखेर न्यायालयाने ही विनंती स्वीकारत अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.\nPrevious पावसाळ्यात धरणांच्या दुरुस्तीचा घाट\nNext भुसावळात 18 सप्टेंबर रोजी रेल्वे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी पेन्शन अदालत\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-08-21T13:38:20Z", "digest": "sha1:OFIDEXSCC5MQOPAZ3X7CHIODIWHKQXAA", "length": 4105, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५७० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५७० मधील जन्म\n\"इ.स. १५७० मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १५७० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१४ रोजी १७:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-08-21T13:40:41Z", "digest": "sha1:WO7QSEOBNAFBABP5JEFY3BQAAMRVSELS", "length": 5749, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:शिल्पकला - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► पुतळे‎ (२ क, ३ प)\n► भारतातील पुतळे‎ (५ प)\n► महाराष्ट्रातील लेणी‎ (४६ प)\n► लेणी‎ (४ क, ४ प)\n► शिल्पकार‎ (१ क, ९ प)\nएकूण २४ पैकी खालील २४ पाने या वर्गात आहेत.\nकातळ खोद शिल्प (चित्र)\nद आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई\nभारतातील सर्वात उंच पुतळ्यांची यादी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/all/dignitaries/", "date_download": "2018-08-21T14:37:01Z", "digest": "sha1:DHA3VU3RSKK7XMSMZDRP2HQEQ3BSNG6C", "length": 9634, "nlines": 285, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "प्रसिद्ध व्यक्ती - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nया जिल्ह्यांने देशाला ऊत्तमोत्तम नररत्ने व तीन भारतरत्ने बहाल केली आहेत. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले नाना फडणविस, दर्यासारंग कान्होजी आंग्रे, स्वराज्याचे प्रणेते लोकमान्य टिळक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य स्वातंत्रवीर सावरकर, जेष्ठ समाजसुधारक साने गुरुजी, भारतरत्न महामहोपाध्याय पां. वा. काणे, मराठीतील आद्य कवी केशवसूत ही सर्व यांच भूमीतील रत्ने आहेत.\nहा माझा जन्मसिद्ध हक्क आहे\nआणि तो मी मिळविणारच\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nजन्म - २३ जुलै १८५६\nशिकविणारा धर्म मला आवडतो.\nजन्म - १४एप्रिल १८९१\nमूळ गाव आंबडवे, मंडणगड\nमहर्षी धोंडो केशव कर्वे\nजन्म - १८एप्रिल १८५८\nकर्वे स्मृती स्मारक पहा\nतुजसाठी मरण ते जनन,\nतुजविण जनन ते मरण\nजन्म - २८ मे १८८३\nप्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे\nगोवळकोट उर्फ गोविंदगड, चिपळूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=127", "date_download": "2018-08-21T14:22:51Z", "digest": "sha1:WLO475XKK2UEEA7MLBN7NWXWGQAXEWSD", "length": 11397, "nlines": 122, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 128 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nकविता आजचा सवाल- ''\nसमीक्षा दहर में नक़्शे-वफ़ा, वजहे-तसल्ली न हुआ - ग़ालीब जयंत कुलकर्णी 10 24/11/2011 - 16:32\nकविता बहरलेली शेंग होते शेवग्याची छानशी 1234 7 24/11/2011 - 09:53\nकविता कला बघा कलाकारांची* पाषाणभेद 2 24/11/2011 - 09:30\nसमीक्षा रसग्रहण - आज जानेकी जिद ना करो ............सार... 20 24/11/2011 - 07:57\nमौजमजा अवसानघाताचे प्रकार ............सार... 9 24/11/2011 - 01:58\nकविता पाऊसगाणी हरवलेल्या जहाजा... 4 23/11/2011 - 21:24\nकविता अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे - विदेश 4 23/11/2011 - 18:39\nकविता बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा विदेश 2 23/11/2011 - 15:44\nललित ट्रक धिना धिन\nसमीक्षा अथातो प्राकृत जिज्ञासा\nचर्चाविषय पद्मभूषण रामचंद्र गुहा अशोक पाटील 3 23/11/2011 - 00:18\nकलादालन गुळाचा गणपती. आडकित्ता 18 22/11/2011 - 15:07\nकलादालन ऋतुचक्र - संधीकाळ राजेश घासकडवी 9 22/11/2011 - 14:58\nकलादालन प्रतिमा श्रावण मोडक 19 22/11/2011 - 09:47\nललित हेलिकॉप्टर सर्वसाक्षी 4 22/11/2011 - 02:44\nसमीक्षा अथातो प्राकृत जिज्ञासा\nसमीक्षा शटर परिकथेतील राजकुमार 5 21/11/2011 - 23:52\nकविता गुड मॉर्निंग वंकू कुमार 3 21/11/2011 - 22:32\nबातमी बृहन्महाराष्ट्र मंडळाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा चित्रा 5 21/11/2011 - 18:41\nकविता माणूस विदेश 21/11/2011 - 18:02\nसमीक्षा विश्राम बेडेकरः \"रणांगण\" रोचना 26 21/11/2011 - 15:07\nकविता आकांतांचे देणे हरवलेल्या जहाजा... 5 21/11/2011 - 11:39\nकलादालन दवबिंदु - पाकळ्यांवरचे सर्वसाक्षी 13 20/11/2011 - 18:34\nमौजमजा ऐसीअक्षरेच्या सभासदांसाठी खुषखबरः सदस्यभरती योजना खवचट खान 39 19/11/2011 - 20:27\nललित हरवलेल्या प्रवासातील भरकटलेली तरुणी लांब झग्यातली म... 27 19/11/2011 - 13:59\nमाहिती प्रथमोपचार पेटी - First Aid Box पाषाणभेद 28 19/11/2011 - 00:43\nचर्चाविषय परकीय शक्तींचा मोठ्या प्रमाणात शिरकाव\nचर्चाविषय ‘..और हम कर भी क्या कर सकते है.\nमौजमजा बारसे आडकित्ता 51 18/11/2011 - 11:09\nचर्चाविषय आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी\nकविता शब्द पाषाणभेद 3 18/11/2011 - 00:26\nचर्चाविषय नव्या राज्यांची निर्मिती: राजकीय की देशाच्या हिताची मच्छिंद्र ऐनापुरे 4 17/11/2011 - 10:52\nचर्चाविषय एक हे विश्व, शून्य हे विश्व धनंजय 14 17/11/2011 - 07:58\nकविता मिठीत कळी उमलली पाषाणभेद 17/11/2011 - 04:26\nचर्चाविषय (नेत्रपटलावरील चित्रांवेगळे) राजेश घासकडवी 8 17/11/2011 - 02:27\nचर्चाविषय भ्रष्टाचारासारखा प्रश्न मिटणार नाही. मच्छिंद्र ऐनापुरे 15 16/11/2011 - 23:03\nसमीक्षा मन्वंतर: एक दृष्यकथा मस्त कलंदर 12 16/11/2011 - 18:12\nकविता बिगारी पाषाणभेद 1 16/11/2011 - 09:17\nललित रांगणेकर सोनपरी 15 16/11/2011 - 06:38\nपाककृती पनीर पराठा सयुरी 12 14/11/2011 - 22:36\nललित संकेतस्थळांवरील सर्व पाट्या मराठीत-मनसेचे नवीन आंदोलन खवचट खान 64 14/11/2011 - 17:35\nसमीक्षा ‘हार्ड लेबर’ – आधुनिक जगण्याचा भयपट चिंतातुर जंतू 9 14/11/2011 - 07:42\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1155", "date_download": "2018-08-21T13:49:46Z", "digest": "sha1:3JOX5F3OOTP7S6ASYJPXOOXRETOJ73GU", "length": 16839, "nlines": 84, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सृजनशीलता - भाग २ - गेलेले परत मिळवणे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसृजनशीलता - भाग २ - गेलेले परत मिळवणे\nमागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सर्वसामान्य प्रौढ माणसांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच. हे कसे घडून येते\nमनुष्य लहान असतांना मेंदूच्या दोन्ही भागांचा व्यवस्थित वापर करीत असतो. रस्त्यावर गाडी चालवण्याची कल्पना करणारा मुलगा समोरून ट्रक येतांना दिसला तर बाजूला होतो. पण भोवतालची वडीलधारी माणसे, ज्यांच्यावर तो अवलंबून असतो, ते त्याच्या त्यांना अवास्तव वाटणार्‍या कल्पनांना फारसे उत्तेजन देतांना आढळून येत नाहीत. इतकेच नाही तर कित्येक वेळा त्याबद्दल तो इतरांच्या टीकेचा व उपहासाचा विषय होतो. अशा परिस्थितींत इतरांबरोबर टिकून राहण्यासाठी तो ज्या तडजोडी करतो त्यांत उजव्या मेंदूचा वापर न करणे ही एक तडजोड असते. जसजसा माणूस मोठा होत जातो तसतसे व्यावहारिकतेचे दडपण वाढत जाते. या वाढत्या दडपणाखाली कुठलीही नवीन कल्पना (पर्याय) अव्यवहार्य, वेळेचा अपव्यय करणारी, वाटून ती झिडकारली जाते. त्यामुळे माणसाचे जीवन चाकोरीबद्ध होऊन जाते; इतके की चाकोरीबाहेरच्या कल्पना/पर्याय त्याला सुचतही नाहीत. नेहमींच्या व्यवहारांतील उदाहरणे घेऊन सांगायचे तर रोज ऑफिसला जाणारा मनुष्य ठराविक रस्त्यानेच मार्गक्रमण करतो. परिस्थितीने लादल्याशिवाय आपणहून तो कधी बदल म्हणून दुसर्‍या मार्गाने जात नाही. घरांतील फर्निचर व जेवणाचे टेबल यांच्या जागा बदलण्याचा विचारही सहसा त्याच्या मनांत येत नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर तो काही ठराविक पदार्थांपैकीच पदार्थ मागवतो. मेनूकार्डावरील तीस चाळीस पदार्थांमधून कधी न चाखलेला पदार्थ मागवण्याचा तो विचार करीत नाही. (बरोबर असलेल्या त्याच्या लहान मुलाने वेगळा पदार्थ सांगितला तर त्याची प्रतिक्रिया काय असते ते वेगळे सांगायला नको). असे का करीत नाही म्हणून त्याला विचारल्यास आपल्या चाकोरीबद्ध निवडीचे तो काही तरी (चाकोरीबद्ध) समर्थनही देतो.\nअर्थात् ही परिस्थिति बदलता येणार नाही असे नाही. मात्र त्यासाठी सुस्त झालेल्या उजव्या मेंदूला कार्यप्रवण करावे लागेल. ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यांत अपघाताने कधीकधी तात्पुरती होत असते. पण प्रतिभावंतांप्रमाणे सृजनशीलता हा आपला स्वभाव व्हायला हवा असेल तर असे अपघाती अनुभव पुरेसे होणार नाहीत. त्यासाठी प्रयत्नाने ते कौशल्य पुनरुज्जीवित करावे लागेल.\nप्रतिभावंतांचे सृजन व्यवहारापलीकडे विचार न करणार्‍यांनाही पसंत पडते. ते तर्काला सोडून किंवा अव्यावहारिक असते तर तसे झाले नसते. याचा अर्थ सृजनशीलतेंत मेंदूच्या दोन्ही भागांचा सहभाग असला पाहिजे.\nस्वतःमधली सृजनशीलता विकसित करण्यासाठी मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करण्याचा सराव कसा करावा याचे तंत्र एडवर्ड् बोनो यांनी आपल्या 'सीरियस् क्रिएटिव्हिटी' या पुस्तकांत दिले आहे. त्याविषयी पुढील भागांत पाहू.\n«सृजनशीलता - भाग १ - उगमस्थान up सृजनशीलता - भाग ३ - मेंदूला व्यायाम»\nआनंदयात्री [09 Apr 2008 रोजी 09:27 वा.]\n>>त्यासाठी प्रयत्नाने ते कौशल्य पुनरुज्जीवित करावे लागेल.\nपुढिल भागाची वाट पाहातो आहे.\nछान चालू आहे.. पुढील भागांची वाट पाहतोय\nसुंदर लेखमाला. वाचत आहे. काहीसे याच प्रकारचे लिखाण काही दिवसांपूर्वी इथे वाचले होते.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nछान लिहित आहात. वाचते आहे. पुलेशु.\nसर्वसामान्य प्रौढ माणसांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच.\nउजवेखोर माणसांबद्दल बरोबर आहे मला वाटते हे. याउलट प्रक्रिया डावखुर्‍या माणसांमध्ये होते असे ऐकून आहे परंतु नक्की माहिती नाही. आपल्यास माहिती असल्यास वाचायला, समजून घ्यायला निश्चितच आवडेल.\nशरद् कोर्डे [11 Apr 2008 रोजी 06:16 वा.]\nउजवेखोर माणसांबद्दल बरोबर आहे मला वाटते हे. याउलट प्रक्रिया डावखुर्‍या माणसांमध्ये होते असे ऐकून आहे परंतु नक्की माहिती नाही. आपल्यास माहिती असल्यास वाचायला, समजून घ्यायला निश्चितच आवडेल.\nलिओनार्ड् दा विंचीने बरेचसे लिखाण डाव्या हाताने व उलटे (आरशांत सुलट दिसणारे) केले आहे असे मी ऐकून आहे. कदाचित त्यामुळे त्याचा उजवा मेंदू अधिक कार्यप्रवण झाला असावा व हे त्याच्या सृजनशीलतेचे रहस्य असावे.\nप्रतिसादाची दखल घेऊन त्यावरील आपले मत लिहिल्याबद्दल धन्यवाद.\nउजवेखोर माणसांमध्ये जर उजव्या मेंदूचा वापर नसल्यात जमा असेल तर तो डावखुर्‍या माणसांमध्ये डाव्या मेंदूच्या वापराबद्दल असावा असे कुठेतरी वाचल्यासारखे वाटते. आपण लिहित असलेली मालिका ही केवळ उजवेखोरांसाठी उपयुक्त होईल असे म्हटल्यास धाडसाचे विधान होणार नाही मग जगातील एकूण लोकसंख्येपैकी २०% लोक डावखुरे असतात म्हणे तर अशा डावखुर्‍यांसाठीही प्रस्तुत लेखमालेत काही लिहू शकलात तर बघा. :-)\nडावखुर्‍यांमध्येही दोन प्रकार असतात - एक सच्चे डावखुरे ( लिहिणे, जेवणे सारख्या गोष्टीही डाव्याच हाताने करणारे ) आणि एक अर्धुमुर्धे डावखुरे ( लिहिणे, वाचणे वगैरे गोष्टी उजव्या हाताने करायची सवय झालेले.. तरीही इतर गोष्टीतून डावखुरेपणा सिद्ध करणारे ) मग या लोकांमध्ये मेंदूच्या वापराबद्दल काही फरक होत असेल का ) मग या लोकांमध्ये मेंदूच्या वापराबद्दल काही फरक होत असेल का डावखुर्‍यांना जबरदस्तीने उजवेखोर बनवण्याचा प्रयत्न करू नये असेही कोणीतरी सांगितल्याचे स्मरते, त्यामागे असेच काही वैद्न्यानिक कारण असण्याची तर शक्यता नाही ना डावखुर्‍यांना जबरदस्तीने उजवेखोर बनवण्याचा प्रयत्न करू नये असेही कोणीतरी सांगितल्याचे स्मरते, त्यामागे असेच काही वैद्न्यानिक कारण असण्याची तर शक्यता नाही ना उजवेखोरांनी जर प्रयत्नपुर्वक डावखुरेपणा शिकला तर त्यांच्या मेंदूवापरात आपोआप फरक पडेल का\n:)) भरपूरच प्रश्न झाले मला वाटतं.. यांची उत्तरे शोधायचा यथावकाश मीही प्रयत्न करेनच, कोणाला माहिती असल्यास त्यांनी सांगितल्यास तर उत्तमच होईल \nडिस्क्लेमर : मी अर्धीमुर्धी डावखुरी असल्याने या विषयात मला जास्त रस आहे.\nबर्‍याच दिवसांनी चांगले वाचायला मिळते आहे.\nमी ही मालिका आज वाचायला घेतली. दोन्ही भाग खूपच आवडले.\nमला स्वतःला रेस्टॉरंटात गेल्यावर अमुक एक पदार्थ मागवायचीच सवय आहे. बरेचदा खाऊन उठल्यावर 'हे काय दरवेळेस आपण हेच खाऊन येतो' हे जाणवते किंवा घरातली एखादी लहानशी वस्तू एकदा जागेवर ठेवली की काही दिवसांनी तिच्यासाठी दुसरी कुठली चांगली जागा आहे का असा विचार डोक्यात आला तरी झिडकारला जातो हे जाणवले.\nसुप्त मनातील खजिन्याचा शोध\nसुप्त मनावर असलेली जागृत मनाची पकड ढिली पडली की नवनिर्मिती घडू लागते. माणसाचा मेंदू अल्फा-थीटा अवस्थामध्ये आंदोलित होतो तेव्हा सुप्त मनात दडलेल्या असंख्य गोष्टी बाहेर येउ लागतात. ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे त्यानी http://www.freewebs.com/yuyutsu/musictherapy.htm या लिंक वर जाउन् काही 'फुकट' असलेले ट्रॅक्स ऐकून पहावेत. सुप्त मनातील खजिन्याचा शोध घेण्यास ते नक्की उप्योगी पडतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-farmers-have-exhausted-134-crores-due-loan-waiver-51707", "date_download": "2018-08-21T14:54:29Z", "digest": "sha1:LLSA2HGFAWIDEYZO4RW2YICNFCFZXRJM", "length": 14888, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news Farmers have exhausted 134 crores due to the loan waiver धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी | eSakal", "raw_content": "\nधुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी\nशनिवार, 10 जून 2017\nसधन गावातून पीक कर्ज थकले\nजिल्हा बॅंकेच्या कार्यक्षेत्रातील धुळे, शिरपूर, शहादा अशा काही तालुक्‍यातील अनेक सधन गावांमधील सधन शेतकऱ्यांनीही शेती कर्जमाफीच्या आशेने गेल्या खरीप हंगामात दिलेले पीक कर्ज थकविले आहे. कर्जमाफी मिळेल या आशेतून थकबाकीदार सभासदांनी जिल्हा बॅंकेचे पीक कर्ज थकविल्यानंतर 31 मार्चपर्यंत केवळ 30 टक्के वसुली होऊ शकली. हे प्रमाण वाढीसाठी बॅंकेचे प्रयत्न सुरू आहेत.\nधुळे - जिल्ह्यातील इतर बॅंकांपेक्षा यंदा खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपात धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आघाडीवर आहे. यात 252 कोटींच्या उद्दीष्टापैकी आतापर्यंत 75 कोटी 33 लाखांपर्यंत पीक कर्जाचे वाटप झाले. ही प्रक्रिया जुलैपर्यंत सुरू राहील, अशी माहिती बॅंक व्यवस्थापनाने दिली. त्याचवेळी जानेवारीपासून सुरू झालेल्या कर्जमाफीविषयी वाऱ्यामुळे बॅंकेच्या कार्यक्षेत्रात तब्बल 134 कोटींचे पीक कर्ज थकले असून वसुलीला अल्प प्रतिसाद असल्याने व्यवस्थापन चिंतेत आहे.\nजिल्हा बॅंकेचे दोन्ही जिल्हे मिळून दोन लाख 95 हजार शेतकरी सभासद आहेत. त्यात सुरू झालेल्या खरीप हंगामात धुळे जिल्ह्यात 125 कोटी, तर नंदुरबार जिल्ह्यात 127 कोटी, असे मिळून 252 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट आहे. पैकी एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत दोन जूनपर्यंत धुळे जिल्ह्यातील 10 हजार 557 सभासदांना 52 कोटी 21 लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजार 489 सभासदांना 23 कोटी 12 लाख, असे 14 हजार 46 सभासदांना एकूण 75 कोटी 33 लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. हे प्रमाण उद्दीष्ट्याच्या 31 टक्के आहे.\nराज्यासह जिल्ह्यात जानेवारीपासून शेती कर्जमाफीविषयी वारे वाहू लागले आहेत. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांचा संपही सुरू आहे. असे असताना आज ना उद्या शेती कर्जमाफी होईल, या आशेने धुळे जिल्ह्यातील 17 हजार 736 सभासदांनी सुमारे 66 कोटी, तर नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार 498 सभासदांनी सुमारे 68 कोटी, असे एकूण 32 हजार 234 शेतकरी सभासदांनी सरासरी 134 कोटींचे पीक कर्ज थकविले आहे. त्यामुळे बॅंकेपुढे अडचणीचा डोंगर असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. यातून आज ना उद्या मार्ग निघेलच या आशेवर जिल्हा बॅंक स्थिती तारून नेत आहे.\nसधन गावातून पीक कर्ज थकले\nजिल्हा बॅंकेच्या कार्यक्षेत्रातील धुळे, शिरपूर, शहादा अशा काही तालुक्‍यातील अनेक सधन गावांमधील सधन शेतकऱ्यांनीही शेती कर्जमाफीच्या आशेने गेल्या खरीप हंगामात दिलेले पीक कर्ज थकविले आहे. कर्जमाफी मिळेल या आशेतून थकबाकीदार सभासदांनी जिल्हा बॅंकेचे पीक कर्ज थकविल्यानंतर 31 मार्चपर्यंत केवळ 30 टक्के वसुली होऊ शकली. हे प्रमाण वाढीसाठी बॅंकेचे प्रयत्न सुरू आहेत.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nबाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार\n#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​\n'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार\nजिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nउस्मानाबाद : मातंग समाजाकडून आक्रोश मोर्चा\nउस्मानाबाद : मातंग समाजावरील अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून...\nलातूर जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पाऊस\nलातूर- लातूर जिल्ह्यात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रीही जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत...\nभामटे सुसाट; फसणारे आतबट्ट्यात...\nकोल्हापूर - ‘तुमच्या मुलाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो, कमी व्याजदराने सहज गृहकर्ज देतो, अल्पावधीत रक्कम दामदुप्पटसह मोफत आरोग्य सुविधा देतो...\nआपण कर्तव्य करीत असतो. समोरचाही त्याच्या ऐपतीनं कर्तव्य निभावत असतो. मात्र, त्यात भावना होरपळतात. बॅंकेत होतो. कर्ज थकले की कर्जदारांवर केसेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-fire-lamkani-105057", "date_download": "2018-08-21T14:22:30Z", "digest": "sha1:JW7J3FTOERMZRKJJB2O5ZQOPXS2RFZFN", "length": 16571, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news fire in lamkani लामकानीतील आग प्रकरणी मंदिर विश्वस्त मंडळाला लाखाचा दंड | eSakal", "raw_content": "\nलामकानीतील आग प्रकरणी मंदिर विश्वस्त मंडळाला लाखाचा दंड\nशनिवार, 24 मार्च 2018\nपर्यावरणाचा -हास आणि घटनेबाबत संताप व्यक्त झाल्याने ग्रामसभेत जाब विचारून जबाबदार मंदिर विश्‍वस्तांना नुकसान भरपाईपोटी एक लाख अकरा हजारांचा दंड ठोठावण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. गोवर्धन डोंगरावरील संवर्धित 360 हेक्‍टर परिसरात चराईबंदी आणि कुऱ्हाडबंदीचा नियम लागू आहे. कुणी हा नियम मोडला तर त्यांना पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणून आणि नियमांचे पालन, नियंत्रणासाठी गावासह संयुक्त वनव्यवस्थापन समिती संबंधितांवर दंडात्मक कारवाई करते. येथील गोवर्धन डोंगरावर 21 मार्चला घडलेली आगीची घटना नुकसानकारक आणि श्रमदानावर पाणी फिरविणारी ठरली. त्याबाबत गावासह सर्वत्र संताप व्यक्त झाल्याने शुक्रवारी विशेष ग्रामसभा बोलाविण्याचा निर्णय झाला होता.\nलामकानी : आबालवृद्धांच्या श्रमदानातून बहरलेली आणि पोटच्या गोळ्यासारखी सांभाळलेली येथील गोवर्धन डोंगरावरील (जि. धुळे) वनसंपदा आगीत खाक झाली. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध जिल्हाभरात संतापाची लाट उसळली. त्यामुळे जनभावना लक्षात घेत संबंधितांवर दंडात्मक कारवाईच्या निर्णयासाठी येथे विशेष ग्रामसभा झाली. तीत संबंधितांना एक लाख 11 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.\nयेथील बाजारपेठेत विशेष ग्रामसभा झाली. डॉ. धनंजय नेवाडकर, सरपंच धनंजय कुवर, माजी सरपंच नानाभाऊ पाटील, डॉ. वाय. टी. चौधरी, सुरेश वाणी, माजी मुख्याध्यापक बी. सी. महाले, दीपक शिरोडे, छोटू पाटील, भटू पाटील, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरहर महाले, माजी उपसरपंच मनोहर तलवारे, भाजपचे गुलाब धनगर, बाजीराव महाले, पंकज मराठे, सुनील तलवारे, अशोक पानपाटील, जगन सोनार, आरभुजा देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश महाले व ग्रामस्थ उपस्थित होते.\nपर्यावरणाचा -हास आणि घटनेबाबत संताप व्यक्त झाल्याने ग्रामसभेत जाब विचारून जबाबदार मंदिर विश्‍वस्तांना नुकसान भरपाईपोटी एक लाख अकरा हजारांचा दंड ठोठावण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. गोवर्धन डोंगरावरील संवर्धित 360 हेक्‍टर परिसरात चराईबंदी आणि कुऱ्हाडबंदीचा नियम लागू आहे. कुणी हा नियम मोडला तर त्यांना पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणून आणि नियमांचे पालन, नियंत्रणासाठी गावासह संयुक्त वनव्यवस्थापन समिती संबंधितांवर दंडात्मक कारवाई करते. येथील गोवर्धन डोंगरावर 21 मार्चला घडलेली आगीची घटना नुकसानकारक आणि श्रमदानावर पाणी फिरविणारी ठरली. त्याबाबत गावासह सर्वत्र संताप व्यक्त झाल्याने शुक्रवारी विशेष ग्रामसभा बोलाविण्याचा निर्णय झाला होता.\nसंवर्धित गोवर्धन डोंगरावर आरभुजा देवी मंदिर परिसरात साफसफाईसाठी विश्‍वस्त मंडळाकडून नानाभाऊ ढिवरे व साहेबराव पाटील यांची नेमणूक झाली. त्यांनी कुठलाही सारासार विचार न करता, निष्काळजीपणातून संकलित कचऱ्याचा ढीग जाळण्यास सुरवात केली. हवेमुळे आग पसरली आणि तिने डोंगरावरील वनसंपदा भस्मसात केली. त्यात हजारो टन चाऱ्यासह विविध पक्षी, कीटक, ससे, सर्प जळून खाक झाले. जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले. सकाळी दहाला लागलेली आग रात्री बारापर्यंत चालली. तरुण, विद्यार्थी, शेतकऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून, चटके सहन करत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, वाऱ्याचा जोर आणि घनदाट गवतामुळे आगीने रौद्र रूप धारण करत वनसंपदा बेचिराख केली. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नेवाडकर आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून बोडका डोंगर पाणलोट क्षेत्र विकासातून हिरवागार झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह, चाऱ्या प्रश्‍न निकाली निघालेला असताना आणि कोरडवाहू गाव बागायती होऊन विकासाकडे झेपावत असताना ही घटना घडली. अशी घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांच्या अंमलबजावणीची गरज ग्रामसभेत व्यक्त झाली.\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/funeral-of-major-kaustubh-rane-shortly-after-his-death/", "date_download": "2018-08-21T13:47:58Z", "digest": "sha1:26H32RRP4POB33NTC77DAYPEOTHMJB4Z", "length": 8908, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nमेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार\nप्रदीप चव्हाण 9 Aug, 2018\tठळक बातम्या, नवी मुंबई, महामुंबई, मुंबई तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई-जम्मू-काश्मीरमधील गुरेज भागात दहशतवाद्यांशी लढतांना वीर मरण आलेले मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव आज मुंबईत आणण्यात आले आहे. आज मीरा रोड येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी नागरीकांनी घराबाहेर गर्दी करायला सुरूवात केली आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय लष्कराच्या चार जणांना वीरमरण आले. यात मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले. मेजर राणे हे मुंबईतील मीरा रोड येथील रहिवासी होते.\nथोड्याच वेळात त्यांच्यावर मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. कौस्तुभ राणे यांना नियंत्रण रेषेवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सेना शौर्यपदकाचा बहुमान मिळाला होता आणि मेजर या हुद्दय़ावर त्यांना बढतीही मिळाली होती. त्यामुळे त्यांच्याविषयी रहिवाशांच्या मनात प्रचंड अभिमान होता. मात्र त्यांच्या बलिदानानंतर मीरा रोडचा सुपुत्र गेल्याचे हळहळ व्यक्त होत आहे.\nPrevious आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा: दोन दिवसात ५ दहशतवादी यमसदनी\nNext महाराष्ट्र बंद : 10 ऑगस्टपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास 15 ऑगस्टपासून चूल बंद\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mirakee.com/posts/4moui674zg", "date_download": "2018-08-21T13:55:36Z", "digest": "sha1:ELVMFDQVHNG4KHQS5SDVYNMIBL5HALZQ", "length": 1525, "nlines": 35, "source_domain": "www.mirakee.com", "title": "को... | Mirakee", "raw_content": "\nकोणत्या शब्दात सांगू आई ,तू माझ्यासाठी काय आहेस\nदेवाने दिलेला साक्षात्कार तू\nमाझ्या जीवनाचा आधार तू\nमाझ्या जीवनाची पहिली हाक तू\nहृदयाचा ठोका अन पहिला श्वास तू\nमायेच्या पदराने राखण करणारी हिरकणी आहेस\nकोणत्या शब्दात सांगू आई ,तू माझ्यासाठी काय आहेस\nमाझ्या अस्तित्वाची सृष्टी तू\nअंधारमयी जीवनातील दृष्टी तू\nनिष्पाप अस माझं प्रेम तू\nकाळजीचा अनोखा नेम तू\nन संपणारा अध्याय आहेस\nकोणत्या शब्दात सांगू आई , तू माझ्यासाठी काय आहेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2018-08-21T13:38:29Z", "digest": "sha1:JAYLABFOBRCOZP4XCWJNANSSMC44XLFK", "length": 5108, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १२२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १४० चे - पू. १३० चे - पू. १२० चे - पू. ११० चे - पू. १०० चे\nवर्षे: पू. १२५ - पू. १२४ - पू. १२३ - पू. १२२ - पू. १२१ - पू. १२० - पू. ११९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nल्यु ॲन, चिनी राजकुमार, भूगोलिक व cartographer [मराठी शब्द सुचवा] (जन्म:इ.स.पू. १७९)\nइ.स.पू.चे १२० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी ०९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/adventure-sports/trekking/", "date_download": "2018-08-21T14:35:20Z", "digest": "sha1:RFSV4VJ4NPNPW6LB7XU2WAG47QY54EID", "length": 8631, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गिरीभ्रमण - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nगिरीभ्रमण व पदभ्रमणासाठी रत्नागिरी जिल्हा हा एक उत्तम पर्याय आहे. पूर्वेला असणारा विशाल सह्याद्री पर्वतप्रेमींना कायम आव्हान देत असतो. रत्नागिरी जिल्ह्यात महिपतगड, सुमारगड, रसाळगड, प्रचीतगड असे अनेक डोंगरी किल्ले आहेत. तसेच लांजा तालुक्यातील नव्याने विकसित होत असलेले माचाळ हे ठिकाण तर पावसाळ्यात चुकवून चालत नाही. हिरव्या डोंगरराजीत धुक्याने वेढलेले माचाळ अवर्णनीय दिसते.\nपावसाळ्यात पाचू हिरवा सह्याद्री पांढऱ्याशुभ्र जलधारा लेऊन जणू स्वर्गीयच भासतो. मात्र या भटकंतीसाठी स्थानिक माहीतगार माणूस बरोबर असणे महत्त्वाचे. रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग माऊंटेनियर्स किंवा कोल्हापूरमधील कोल्हापूर हायकर्ससारख्या काही संस्था या भागात कायम पदभ्रमणाचे कार्यक्रम आयोजित करत असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/shree-dattatraya-kavishwar-maharaj/", "date_download": "2018-08-21T14:32:54Z", "digest": "sha1:PV37MAZLJBP7X5ULD5LNTVPA5Z7SJM2E", "length": 8212, "nlines": 40, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "shree-dattatraya-kavishwar-maharaj - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज चरित्र सारांश\nप.पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांचा जन्म २ मार्च १९१० रोजी श्रीक्षेत्रनृसिंहवाडी येथे झाला. त्यांचे आजोबा प.पू. श्रीवक्रतुंड महाराज आणि वडील प.पू. श्रीधुंडिराज महाराज दोघेही अधिकारी सत्पुरुष होते. प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजाचे कृपाछत्र कवीश्वर घराण्यावर होते. प.पू. श्रीदत्तमहाराज यांचा जन्म झाल्यावर त्यांना मांडीवर घेवून स्वामी महाराजांनी सांगितले की या ‘बालकाच्या रुपात आजोबांनीच म्हणजे प.पू. श्रीवक्रतुंड महाराजांनी पुन्हा जन्म घेतला आहे.’ प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या शिष्य पंचायतानापैकी एक प.प. श्रीदिक्षित स्वामी महाराजांचा निकटचा दीर्घकाळ सहवास प.पू. श्रीदत्त महाराजांना लाभला. त्यांच्या देखरेखीतच महाराजांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.\nवयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी प.प. श्री दिक्षित स्वामिमहाराजांच्या आज्ञेने त्यांनी पहिला भागवत सप्ताह औरवाड येथील श्रीअमरेश्वर मंदिरात केला. पं. नागेश्वरशास्त्री उप्पनबेट्टीगिरी यांच्या धारवाड येथील वेदपाठशाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते वेदशास्त्र, धर्मशास्त्र, काव्यशास्त्र, न्यायशास्त्र, मीमांसाशास्त्र, व्याकरण या विषयांतील प्रकांड पंडित होते. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प.पू. श्रीदत्तमहाराजांनी प्रदीर्घकाळ अध्यापनाचे कार्य केले.\nयाच दरम्यान ते प.पू. योगीराज श्रीगुळवणी महाराजांच्या संपर्कात आले. सज्जनगडावर प.प. श्री श्रीधरस्वामींच्या सानिध्यात प.पू. दत्त महाराज असताना प.पू. श्रीगुळवणी महाराजांनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली. प.पू. श्रीगुळवणी महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या संपूर्ण वाड्मयाचे १२ खंडांत संपादन केले.\nप.पू. श्री दत्तमहाराजांनी वयाच्या ८२ वर्षांपर्यंत भारतभर भागवत सप्ताह केले. हजारो मुमुक्षूंना शक्तिपात दीक्षा दिली, भारतच नव्हे तर परदेशांतील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. भारत सरकारकडून त्यांना राष्ट्रीय पंडित या बहुमानाने चार राष्ट्रपतींकडून सन्मानित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी त्यांना ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी बहाल केली. त्याच बरोबर द्वारकेच्या शंकराचार्य महाराजांनी महामहोपाध्याय, प्रयागच्या विद्वत् सभेने ब्रह्मश्री, वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे यांनी न्यायचूडामणी या पदव्यांनी त्यांना सन्मानित केले आहे. कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्य महाराजांनी त्यांना सुवर्णकंकण देवून सन्मानित केले आहे.\nश्री वासुदेव निवासचे संस्थापक प. पू. श्रीगुळवणी महाजारांनी त्यांना श्रीवासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त म्हणून नियुक्त केले होते. देश-विदेशातील हजारो साधकांना त्यांनी शक्तिपात दीक्षा दिली. प.पू. श्रीगुळवणी महाराजांनी लावलेल्या वटवृक्षाची जोपासना व संवर्धन श्री दत्त महाराजांनी आजीवन केले.\nवयाच्या ८९ व्या वर्षी १९९९ साली १ मार्च रोजी पुण्यात त्यांचे महानिर्वाण झाले.\n<< गुरुतत्व पृष्ठावर जा\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/aamir-khan-in-latur-district-for-water-cup-259183.html", "date_download": "2018-08-21T14:43:18Z", "digest": "sha1:OZBYZTKND53YMZAH6UPDPAIJHJMVEG2R", "length": 8011, "nlines": 92, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आमिरची अचानक एन्ट्री आणि श्रमदानही", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nआमिरची अचानक एन्ट्री आणि श्रमदानही\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/entertainment/bollywood-movies-earned-200-crores/", "date_download": "2018-08-21T14:43:04Z", "digest": "sha1:VNU2EFAKRF32GS2PQYTLE5PM3K47STXW", "length": 30098, "nlines": 484, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nबॉलिवूडच्या या सिनेमांनी कमावला 200 कोटींचा गल्ला\n'टायगर जिंदा है' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 338.79 कोटींची कमाई केली.\nआमिर खानचा 'दंगल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. या चित्रपटाने 387.38 कोटींची कमाई केली.\n'बाहुबली-2' या बहुचर्चित चित्रपटाने 510.98 कोटींचा गल्ला जमवला.\n'बजरंगी भाईजान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 320.34 कोटींची कमाई केली.\nसलमान खान आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'सुलतान' चित्रपटाने 300.45 कोटींची कमाई केली.\nअनेक वाद होऊनही 'पद्मावत'ने बॉक्स ऑफिसवर 219.50 कोटींची कमाई केली.\nबॉलीवूड पद्मावत सिनेमा करमणूक\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nमनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nसाऊथचा सुपरस्टार महेश बाबूच्या आलिशान घराचे खास फोटोज\n'या' सेलिब्रिटींची मुलं शिकतात अंबानींच्या प्रशस्त शाळेत\nकंगना राणावतचे नवीन लुक्स पाहा\nप्रियांकाच्या वर्कआऊट फोटोवर रणवीर सिंहने दिली अशी प्रतिक्रिया\nकोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या 'या' कलाकारांनी पैसे न घेता साकारल्या भूमिका\nसेलिब्रिटी करिना कपूर सलमान खान प्रियांका चोप्रा कतरिना कैफ दीपिका पादुकोण सोनाक्षी सिन्हा राणी मुखर्जी शाहिद कपूर\nFriendship Day 2018 सेलिब्रिटींचे हे आहेत खऱ्या आयुष्यातील बेस्ट फ्रेंड\nबॉलिवूड शाहरुख खान सलमान खान\n'या' सहा वेबसीरिज नक्की पाहा... आवडतील\n...जेव्हा सलमान आणि कतरिना एकाच रॅम्पवर उतरतात\nरणबीर कपूर बनला सेल्समन, फोटो झाले वायरल\nसाऊथमधील स्टार्सना चाहत्यांनी दिली आहेत 'ही' टोपण नावं\nचित्रपटसृष्टीत पदार्पणाआधी अभिनेते करत होते हे काम\nRainy - पावसाळ्यातील अफलातून क्लीक\nया आहेत टॉलिवूडमधील दक्षिण भारतीय नसलेल्या स्टार अभिनेत्री\nसोनाली बेंद्रेचे अपहरण करणार होता पाकिस्तानचा ' हा ' क्रिकेटपटू\nजगातल्या टॉप मार्शल आर्ट आर्टिस्टमध्ये 'या' भारतीय अभिनेत्याचा समावेश\nविराट कोहलीबरोबर ही अभिनेत्री करत होती डेटिंग\nइंडिया कूटुर वीकमध्ये कंगनाचा शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक\nसुवर्ण मंदिरातल्या भेटीचे नेहा-अंगदचे फोटो व्हायरल\nइंडिया कुटुर वीक- 2018मध्ये करिना, अदिती आणि कंगनाचा रॅम्पवॉक\n टायगर श्रॉफची कार्बन कॉपी पाहिलीत का\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nपर्यटन निसर्ग गोंदोडा गुंफा\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nमहाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत.\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nजगभरातील 'ही' घरं पाहाल तर नक्कीच चक्रावून जाल\nश्रावणात 'या' ठिकाणी आवर्जून फिरायला जा \nमामी 'ऐश्वर्या राय'हून भाची 'नव्या नवेली'च्या अदा आहेत हॉट\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/india-vs-england-second-test-match/", "date_download": "2018-08-21T13:47:02Z", "digest": "sha1:R7Z2Z7TCZQRNVQELNNOL4IBW5TOCXPYG", "length": 7157, "nlines": 94, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "LIVE...इंग्लडची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nLIVE…इंग्लडची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी\nप्रदीप चव्हाण 10 Aug, 2018\tfeatured, क्रीडा, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nलंडन-लॉर्ड्सच्या मैदानावर कालपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार होता. मात्र पावसाच्या सततच्या अडथळ्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. काल पावसामुळे नाणेफेक देखील होऊ शकले नाही. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी नाणेफेक करण्यात आले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nPrevious धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण\nNext या कारणाने फोन करून मोदींनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/beaches/areware-beach/", "date_download": "2018-08-21T14:38:11Z", "digest": "sha1:XCWKBYTVPVHEF67KJWRF6V2NKQ36B4R3", "length": 9507, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "आरे-वारे समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nगणपतीपुळ्याहून रत्नागिरीकडे जाताना सुमारे १२ कि. मी. अंतरावर एक अतिशय चित्तवेधक निसर्गाविष्कार बघायला मिळतो. समुद्रात घुसलेल्या डोंगराच्या टोकामुळे निर्माण झालेले इथले दोन जुळे समुद्रकिनारे म्हणजे आरे आणि वारे. कोणाला किती सौंदर्य बहाल करायचं हा प्रश्न निसर्गालाही इथे पडला असावा.\nबस स्थानक - गणपतीपुळे\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nनावाजलेल्या कोणत्याही सुंदर समुद्रकिनाऱ्यांच्या तोडीसतोड असे हे जुळे किनारे आहेत. इथे येणारे पर्यटक आरे-वारेच्या नितांत सुंदर, चंद्राकृती किनाऱ्यांच्या प्रेमात पडतात. इथून बघताना नजरेत न मावणारा अथांग सागर खूप शांत भासतो. आकाश निरभ्र असताना समुद्रावर निळाई पसरलेली असते. लाटा अवखळपणा न करता अलगद, एका लयीत किनाऱ्यावर येऊन शांत होत असतात. हे अनुभवताना आपल्या मनातील खळबळसुध्दा आत कुठेतरी शांत होत जाते.\nसकाळी, दुपारी, संध्याकाळी अगदी कुठल्याही वेळी आरे-वारेच्या या घाटात थांबावं. जवळच्या खडकांवर बसून शहाळ्याच्या मधुर पाण्याचा आस्वाद घेत हा अविस्मरणीय नजारा डोळ्यांत साठवून घेऊन निवांत परतावं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-21T13:44:29Z", "digest": "sha1:BMDNTPGV4TVMBGQWVG5KLDKJ5YZLZCCK", "length": 24827, "nlines": 257, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "शाळा | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण व्हायलाचं हवं…”\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 19, 2018\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण व्हायलाच हवं…” अशा ‘धर्मराज्य पक्षा’च्या धोरणाच्या जवळपासची कामगिरी “आम आदमी पार्टी”चं दिल्लीतलं अरविंद केजरीवाल सरकार करताना दिसतंय, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र,…\nमराठी सक्तीच्या परिपत्रकापेक्षा मराठी भाषा विभागाचे सक्षमीकरण आवश्यक\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मे 19, 2018\nमहाराष्ट्र शासनाने नुकत्याच काढलेल्या मराठी सक्तीबाबतच्या परिपत्रकाची सध्या जोरदार चर्चा आहे. टिप्पण्या, अहवाल, बैठकांमधल्या चर्चा इ. मराठीतच असले पाहिजे. ‘सायन नव्हे शीव’, इंग्रजीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या शेऱ्यांना मराठी पर्याय, शब्दकोश, परिभाषा…\nदोन पिढ्यांमधला जगण्यातला फरक….\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) मे 19, 2018\nएका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेले अतिशय सुंदर, समर्पक उत्तर…. ‘‘दोन पिढ्यांमधला जगण्यातला फरक….’’ प्रत्येकाने वाचावे असे काही…. एका तरुणाने आपल्या वडिलांना विचारले : ‘‘तुम्ही पूर्वीच्या काळी कसे काय हो राहत…\nसंस्कृती, साहित्य-वाङमय आणि भाषा\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त एप्रिल 19, 2018\nसध्या साहित्य संस्कृती आणि भाषा यांबद्दल अनेक चुकीच्या संकल्पना आणि विचार पसरत आहेत किंवा जाणीवपूर्वक पसरविले जात आहेत; त्या विचारांना अटकाव करण्यासाठी हा लेख लिहिला आहे. साहित्य किंवा वाङमय हे…\nगोवादूत भाषाविचार लेख चाळिसावा भारत कधी कधी माझा देश आहे\nडॉ. दीपक पवार मार्च 26, 2018\nवर दिलेल्या शीर्षकाची रामदास फुटाणे यांची एकच कविता आहे. भारतीयांच्या एकूण मानसिकतेवर प्रकाश टाकणारी, काहीशी विडंबनात्मक स्वरूपाची. आज मला ती कविता थोड्याशा वेगळ्या अर्थाने वापरायची आहे. अशा प्रकारची मांडणी याआधीही…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑक्टोबर 20, 2017\nवयाच्या १८ व्या वर्षी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणारे अनंत कान्हेरे कोकणातील एक युवक, माध्यमिक शिक्षणासाठी संभाजीनगरला (औरंगाबादला) जातो काय, तेथे क्रांतीकार्यात भाग घेतो काय, त्याच्या हातात स्वा. सावरकरांनी लंडनहून…\nअंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा प्रकाशोत्सव म्हणजे दिवाळी…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑक्टोबर 20, 2017\nअंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा प्रकाशोत्सव म्हणजे दिवाळी… याच उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. श्री. राजन राजे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील प्रतिथयश मराठी माध्यमाची शाळा म्हणून…\nगोवादूत भाषाविचार लेख ३१वा गोळवलकर गुरूजींची भाषाविषयक भूमिका- २\nडॉ. दीपक पवार जुलै 31, 2017\nआधुनिक शिक्षण कसं असावं आणि त्यात भाषांचं स्थान कसं असावं याबद्दल गोळवलकर गुरूजींनी वेळोवेळी म्हणणं मांडलंय. पण त्यातही आधुनिक शिक्षण आणि हिंदू प्रणालीचं शिक्षण असा फरक करण्याचा प्रयत्न केलेला आहे.…\nमावळी मंडळ शाळेच्या मुजोर व्यवस्थापनाविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जून 22, 2017\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहराच्या मध्यवर्ती निवासी भागात असलेल्या ‘श्री मावळी मंडळ’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाची मुजोरी वाढली असून, नवीन शालेय वर्षासाठी (जून-२०१७) विद्यार्थ्यांना शाळेतूनच गणवेश खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. संतापजनक…\nज्ञानभाषा ही व्यवहाराची रोजगाराची भाषा झाली पाहिजे\nडॉ. दीपक पवार मे 20, 2017\nगोवादूत भाषाविचार लेख २७ वा विद्यापीठात पेपर काढत बसलो होतो. मुलांना संदर्भ साहित्य म्हणून काय पुस्तकं सुचवावीत याबद्दल बोलणं चाललं होतं. तेव्हा एक ज्येष्ठ सहकारी प्राध्यापिका म्हणाल्या, ‘तसंही मराठीतून लिहिणाऱ्यांना…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/shree-narayan-dev-teerth-swami-maharaj/", "date_download": "2018-08-21T14:33:12Z", "digest": "sha1:W66IR5Z72JUUA26UNXJDWHE4TVJLEKEL", "length": 14453, "nlines": 46, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "shree-narayan-dev-teerth-swami-maharaj - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nप.प. श्रीनारायणदेव तीर्थ स्वामी महाराज चरित्र सारांश\nप.प.श्रीनारायणदेवतीर्थ स्वामीमहाराज म्हणजे शक्तिपातयोगाचे आधुनिक प्रवर्तक. प.प. श्रीगंगाधरतीर्थ स्वामी महाराजांचे प.प. श्री नारायणदेव तीर्थ स्वामी महाराज हे एकमेव शिष्य आहेत. त्यांच्या द्वारा हा मार्ग समाजाला सहज उपलब्ध झाला. याचे श्रेय प.प. श्रीनारायणदेवतीर्थ स्वामी महाराजांना आहे.\nप.प. श्रीनारायणदेवतीर्थ यांचे पूर्वाश्रमीचे घराणे गंगोपाध्याय आडनावाचे होते. तारिणीचरण हे त्यांचे वडील, अत्यंत धर्मनिष्ठ परंतु शांत वृत्तीचे होते. त्यांची आई नवदुर्गादेवी यासुद्धा धार्मिक वृत्तीच्या आणि सात्विक गुणाच्या होत्या. हे गंगोपाध्याय कुटुंब पूर्व बंगाल मध्ये फरीदपूर जिल्ह्यात मांद्रसार गावी राहात होते.\nआतिथ्यव्रताचे कटाक्षाने पालन करणारे मातापिता रोजच्या अन्नाला महाग असत. पण साधू संन्याशी या घरासमोरून कधी विन्मुख जात नसत. अशा या नित्याच्या अग्नीदिव्याने तीर्थरूप तारिणीचरण आणि मातृदेवता दुर्गादेवी यांच्या तपश्चर्येला तेज चढत होते. या वाढत्या तेजाने साकार व्हायचे ठरवले. एका संन्याशाच्या मुखातून तशी अमृतवाणी पण बाहेर आली. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इ.स.१८७० मध्ये तारिणीचरण पिताजी झाले. नवदुर्गादेवी माता झाली. तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. बालकाचे नाव विप्रदेवशर्मा ठेवले. पण कालीकिशोर हे लाडके नाव पुढे रूढ झाले.\nघरची गरिबी असल्याने कोडकौतुक बेताचेच होई. सर्व उणीवा भावनेच्या श्रीमंतीने भरून निघत. मुलाचे तेज काही वेगळे होते. पण परिस्थिती वारंवार त्याला झाकून टाकत होती. इतक्या चुणचुणीत, कुशाग्र बुद्धीच्या मुलाला गरिबीमुळे शिक्षण घेता आले नाही. जेमतेम इयत्ता सहावी पर्यंत शिक्षणाची मर्यादा गाठली. त्या लौकिक शिक्षणाला रामराम ठोकून कालीकिशोरला नोकरीचा मार्ग धरावा लागला.\nकालीकिशोरची विरक्त प्रवृत्ती होती. अक्षर ओळख होऊन वाचता येऊ लागल्यापासून धार्मिक ग्रंथांचे वाचन तो मनापासून करी. याहीपेक्षा भगवद् भजनात तो लवकर तल्लीन होत असे. त्याला साधे राहणे आवडत असे. वयाच्या ८ व्या वर्षी मुंज झाली आणि गायत्रीच्या उपासनेचा अधिकार प्राप्त झाला. या अधिकाराचा काली किशोरने पुरेपूर वापर केला. अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने गायत्रीची खूप उपासना केली. मुळचे तेज उपासनेने अधिक तेजाळले.\nत्या काळात लग्न लवकर करण्याची पद्धत होती. घरात त्यासंबंधी विचार विनिमय सुरु झाला. ही कुणकुण कालीच्या कानावर पडताच त्याच्या मनात विरुद्ध विचारांचे बंड सुरु झाले. याचा परिणाम होऊन कालीकिशोर एके दिवशी अचानक बाहेर पडला. केवळ परमेश्वरावर भार टाकून त्याच्याच प्राप्ती साठी घर सोडले. या काळात कालीकिशोर ने खूप पायपीट केली. उपाशीपोटी वणवण भटकत राहिला. पूर्व बंगाल मधील बारेसाल पासून बरद्वान पर्यंत शेकडो मैल पायी प्रवास केला. वय तर अवघे १२-१३ वर्षाचे. हेतू पाहाल तर महान् तपस्व्याचा पुरी ३ वर्षे अशा स्थितीत गेली. ना गुरूची भेट, ना देवाचे दर्शन पुरी ३ वर्षे अशा स्थितीत गेली. ना गुरूची भेट, ना देवाचे दर्शन विचार करून कालीकिशोर थकला. शारीरिक कष्टांची मर्यादा ओलांडली. प्रतिकूल काळात स्वस्थ राहणे उत्तम असा विचार करून त्याने ३ वर्षाने परत घरात पाऊल टाकले. सर्वाना हायसे वाटले.\nपरत कालीकिशोरच्या लग्नाचा विषय सुरु झाला. आईवडिलांच्या इच्छेखातर नाईलाजाने वयाच्या अठराव्या वर्षी कालीकिशोर विवाहबद्ध झाला. सरोजीनीदेवींचा पत्नी म्हणून स्वीकार केला. पारमार्थिक मार्गामध्ये संसाराच्या जबाबदारीची भर पडली. ही जबाबदारी निभावण्यासाठी नोकरी सुरु केली. त्यातही मन लागेना म्हणून पुन्हा तो घराबाहेर पडला, वैद्यनाथधाम गाठले. चार दोन दिवस राहून पण त्याचे समाधन झाले नाही. तिथून त्याने पुरषोत्तम क्षेत्र म्हणजे जगन्नाथपुरी गाठले. इथे अनेक लोकांच्या गाठीभेटीत कराली ब्रम्हचारी या तरुणाची गाठ पडली. त्याने कालीकिशोरची तळमळ पहिली आणि एका झोपडीचा पत्ता दिला. त्याच तरुणाबरोबर कालीकिशोर त्या साध्या पर्णकुटी जवळ आला. आत प्रवेश करताच समोर भगवी वस्त्रे परिधान केलेली शांत, प्रसन्न आसनस्थ मूर्ती दिसली. तिथेच त्याला खऱ्या सद्गुरूंची प्रचीती आली. हे श्रीगुरुमहाराज म्हणजे प.पू.श्रीगंगाधरतीर्थस्वामीमहाराज होत.\nइथेच इ.स.१८८६, वैशाख मासातील अक्षयतृतीयेच्या पर्वकाली श्रीगुरुमहाराजांनी कालीकिशोरला शक्तिपात दीक्षा दिली. यापुढे काही काळ कालीकिशोर श्रीगुरुदेव स्वामी महाराजांची सेवा आणि साधन यामध्ये पूर्ण रमून गेला. त्याला इतर कशाचेही स्मरण राहिले नाही. पण नंतर श्रीगुरुदेव स्वामी महाराजांनी त्याला उपदेश करून घरी जाण्याची आज्ञा दिली. गुरु आज्ञेचे पालन सर्वश्रेष्ठ मानले आणि त्याने आश्रम सोडला.\nइ.स. १८९७ मध्ये यांच्यावर पितृवियोगाची आपत्ती वयाच्या २७ व्या वर्षीच कोसळली. कालीकिशोर थोरले म्हणून संसाराची जबादारी त्यांच्यावर येऊन पडली. पुढे ते पूर्व बंगालमधील ढाका जिल्ह्यातील विनिटिया या गावी आले व एका जमीनदाराकडे नोकरी सुरु केली. इथे अकरा वर्षे नोकरी सांभाळून त्यांनी अनेक अनुष्ठाने यथासांग पूर्ण केली. कालीकिशोरांच्या या दिनक्रमात यशस्वी होण्यात खरे सहाय्य झाले ते त्यांच्या धर्मपत्नीचे. पतिदेवांच्या अनुष्ठानामध्ये त्यांनी आपली जबादारी स्वत: सांभाळली.\nश्रीनारायणदेवतीर्थ स्वामी महाराजांनी १९१३ मध्ये काली मातेच्या मंदिराचे नामकरण ‘ज्ञानसाधनामठ’ असे केले. १९१३-१९२० पर्यंतच्या काळात श्रीनारायणतीर्थ स्वामी महाराजांचा शिष्यवर्ग बराच वाढला. आश्रमाची जागा अपुरी पडू लागली म्हणून मदारीपूर येथे ज्ञानसाधनामठाचे स्थानांतर केले.\nप.प. श्रीनारायणदेवतीर्थ स्वामी महाराज हे एक समर्थ गुरु होते. तसेच ते अत्यंत दयाळू होते. अनेक शिष्यांचे प्रारब्धभोग त्यांनी स्वतः भोगले व शिष्यांचा उद्धार केला. श्रीगुरुदेवांनी आता आपला प्रारब्धक्षय होत आला हे जाणले. आंत्रव्रणाने आजारी झाले. प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली.\nइ.स. १९३५ मध्ये सर्व शिष्यांच्या समोर बसून स्वामींनी सर्वांचा कायमचा निरोप घेतला.\n<< गुरुतत्व पृष्ठावर जा\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/five-thousand-farmers-sixteen-villages-wait-compensation-47489", "date_download": "2018-08-21T14:55:32Z", "digest": "sha1:4TJZ6MLVHGUAR7PVDGGZIKCOAJPM26UB", "length": 13572, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five thousand farmers in sixteen villages wait for compensation सोळा गावांतील पाच हजार शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत | eSakal", "raw_content": "\nसोळा गावांतील पाच हजार शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत\nबुधवार, 24 मे 2017\nराजापूर - तालुक्‍यातून होणाऱ्या चौपदरीकरणाच्या १६ गावांतील जमिनीचे संपादन झाले आहे. जिल्ह्यातील अन्य भागातील जमीनमालकांना नुकसानभरपाईचे वितरण केले जात आहे; मात्र तालुक्‍यातील जमीनमालकांना अद्याप मोबदल्याची प्रतीक्षा आहे. तालुक्‍यातील ५ हजार ६२८ जमीनमालकांना देण्यासाठी २६४ कोटी ६४ लाखांची गरज आहे.\nराजापूर - तालुक्‍यातून होणाऱ्या चौपदरीकरणाच्या १६ गावांतील जमिनीचे संपादन झाले आहे. जिल्ह्यातील अन्य भागातील जमीनमालकांना नुकसानभरपाईचे वितरण केले जात आहे; मात्र तालुक्‍यातील जमीनमालकांना अद्याप मोबदल्याची प्रतीक्षा आहे. तालुक्‍यातील ५ हजार ६२८ जमीनमालकांना देण्यासाठी २६४ कोटी ६४ लाखांची गरज आहे.\nकोकणातील डोंगर-दऱ्यातून नागमोड्या वळणांनी काढलेल्या मुंबई-गोवा महामार्गाने कोकणाला मुंबईसह राज्यातील विविध भागांना जोडण्यात आले आहे. चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे कामही सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून काम सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून भूसंपादन केले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये तालुक्‍यातील सोळा गावांमधील ५ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या ७२.४७ हेक्‍टर जमिनीचा समावेश आहे. या सोळा गावांमध्ये वाटूळ, मंदरूळ, ओणी, कासारवाडी, कोंडीवळे, खरवते, नेरकेवाडी, तरळवाडी, कोदवली, कोंड्यतर्फे राजापूर, उन्हाळे, हातिवले, कोंड्येतर्फ सौंदळ, पन्हळे, तळगाव यांचा समावेश आहे. या जमिनींमध्ये अनेकांच्या आशा-आकांक्षा गुंतलेल्या असतानाही त्या जमीनमालकांनी कोणतीही हरकत न घेता शासनाला जमिनी दिल्या. जमीनमालकांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मोबदल्याचे वाटप जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांमध्ये सुरू झाले; मात्र राजापूर तालुक्‍यात याबाबतच्या हालचाली सुरू नाहीत.\n२६ विंधन विहिरींवर गदा...\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे महामार्ग जात असलेल्या जागेमध्ये नळ-पाणी योजना, विंधन विहिरी किती, याचे सर्वेक्षण करण्यात आले. राजापूर, लांजा तालुक्‍यातील २६ विंधन विहिरी या मार्गात येतात. चौपदरीकरणामध्ये या विंधन विहिरींवर हातोडा फिरून त्यांचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे. नव्याने विंधन विहिरी खोदताना अनंत अडचणी पुढे येतात. त्यात या २६ विहिरी संपुष्टात येणार आहेत. चौपदरीकरणाची अशी किंमत मोजावी लागणार आहे.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-uninterrupted-debt-waiver-impossible-49588", "date_download": "2018-08-21T14:47:20Z", "digest": "sha1:6X62ZVP567CHIODE3DA2EAV6BCQMZYKM", "length": 18107, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra Uninterrupted debt waiver impossible सरसकट कर्जमाफी अशक्‍यच - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nसरसकट कर्जमाफी अशक्‍यच - मुख्यमंत्री\nशुक्रवार, 2 जून 2017\nमुंबई - संघर्ष यात्रेला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने ही यात्रा काढणारी मंडळीच आता शेतकरी संपाच्या आडून हिंसा घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मुद्दामहून शेतकऱ्यांना रोखले जात आहे. भाजीपाल्याच्या गाड्या अडवल्या जात आहेत. संप चिघळविण्यासाठीच हे सगळे चालले आहे, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा उल्लेख न करता केला. त्याचप्रमाणे सरसकट कर्जमाफी अशक्‍यच असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.\nराज्यभरात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आजपासून संप सुरू केला असताना, सरकारने याची गंभीर दखल घेत 31 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी सुरू केली आहे. जे शेतकरी 2012-13 पासून कर्जबाजारी असल्याने पतपुरवठ्याच्या बाहेर आहेत, अशा थकबाकीदार 31 लाख शेतकऱ्यांना सुरळीत कर्जपुरवठा सुरू व्हावा यासाठी त्यांना कर्जमाफी देण्यास सरकार सकारात्मक आहे. त्याबाबचा आराखडादेखील तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.\nसह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nमात्र सरसकट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची असेल, तर 1 लाख 34 हजार कोटी रुपयांची गरज असून, राज्याचे तेवढे उत्पन्नदेखील नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफी शक्‍यच नसल्याचे स्पष्ट करत गरजू व कर्जाच्या कक्षेबाहेरच्या शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकार प्रयत्न करेल, असे त्यांनी नमूद केले.\nआजच्या संपाने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केली. दूध व भाजी याचे ट्रक अडवल्याने शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. हा संप उत्स्फूर्त नसून जाणीवपूर्वक काही राजकीय पक्षांनी यामध्ये पुढाकार घेत शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nज्या राजकीय पक्षांना संघर्ष यात्रेत यश मिळाले नाही, त्यांनी या शेतकऱ्यांच्या संपाच्या आडून राज्यात हिंसा घडविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. या संपाला गालबोट लावून तो चिघळावा असा या पक्षांचा हेतू असल्याचा दावा त्यांनी केला. काही ठिकाणी दगडफेक झाली असून, दगड मारणारे शेतकरी असूच शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.\nदरम्यान, शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास सरकारचे दरवाजे उघडे आहेत. संपात सहभागी शेतकऱ्यांनी सरकार सोबत चर्चा करावी. सरकार सोबत काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.\nखासगी दूध संघावर प्रशासक नेमू\nया संपात राज्यातल्या अनेक खासगी दूध संघानी जाणीपूर्वक दूध संकलन केले नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र हेच दूध संघ शेतकऱ्यांकडून 22 रुपयांनी दूध खरेदी करतात अन्‌ मुंबईत 60 रुपये लिटरने दूध विकतात असा टोला लगावत शेतकऱ्यांची काळजी करणाऱ्या दूध संघानी दोन ते तीन रुपये दुधाचा दर वाढवून द्यावा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले.\nदरम्यान, शेतकरी दूध घालण्यासाठी खासगी दूध संकलन केंद्रात जात असेल आणि त्याचे दूध घेतले जात नसेल, तर अशा दूध संघांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिला. प्रसंगी या दूध संघांवर सरकार प्रशासक नेमून ताब्यात घेतले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.\nया खासगी दूध संघांमुळेच महाराष्ट्राचा आरे, महानंद हा ब्रॅंड राहिला नाही. गुजरात सरकारचा अमूल हा ब्रॅंड जगप्रसिद्ध झाला. पण महाराष्ट्रात मात्र खासगी ब्रॅंड मोठे झाले, अशी टीका करत सरकार आता महाराष्ट्रात \"आरे शक्‍ती' नावाने एकच दुधाचा ब्रॅंड करणार असून, शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.\nस्वामिनाथन आयोग हिताचा नाही\nबहुचर्चित स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू कराव्यात अशी मागणी होत असली, तरी यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. या आयोगाच्या शिफारशींमुळे महाराष्ट्राचे किती नुकसान होईल हे पण पाहिले पाहिजे, असे सांगताना, महाराष्ट्राची उत्पादकता कमी असल्याने तोटाच अधिक असल्याची चिंता त्यांनी व्यक्‍त केली. \"स्वामिनाथन'नुसार उत्पन्नाचा खर्च व उत्पादकता यावर हमीभाव आकारला जाणार आहे. मात्र महाराष्ट्रात उत्पादन लागवडीचा खर्च अधिक असून, उत्पादन कमी असल्याने त्याचा फारसा लाभ महाराष्ट्राला मिळणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\n ध्रुवीय प्रदेशात सापडले बर्फाचे साठे\nवॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार)...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-british-nandi-44299", "date_download": "2018-08-21T14:47:06Z", "digest": "sha1:7RDVNVHNIBKKN5RZ6IWZY52LCYVQFFH4", "length": 17947, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhing Tang by British Nandi वाघ आणि जीएसटी! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 10 मे 2017\nकर नाही त्याला डर कशाला अशी मराठी भाषेत एक म्हण आहे. ज्याला कर नाही, त्याला डर नसते, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ह्याचाच अर्थ असा की ज्याला डर नसते, त्याला करदेखील नसला पाहिजेल. पण दुर्दैव येवढे, की भलभलते कर मराठी माणसास भरावे लागतात.\nकर म्हंजे हात. अशा करांना केराची टोपली दाखवावी, असा आदेश आम्हाला थेट 'मातोश्री'वरून मिळाल्याने आम्ही हात (याने की कर) झटकून मोकळे झालो आहो. पण अन्य चाकरमानी मुंबईकरांसाठी आमचे कर शिवशिवतात. (शिवशिवतात, ह्या शब्दावर कोटी करण्याचा मोह आम्ही आवरला आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.)\nकर नाही त्याला डर कशाला अशी मराठी भाषेत एक म्हण आहे. ज्याला कर नाही, त्याला डर नसते, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ह्याचाच अर्थ असा की ज्याला डर नसते, त्याला करदेखील नसला पाहिजेल. पण दुर्दैव येवढे, की भलभलते कर मराठी माणसास भरावे लागतात.\nकर म्हंजे हात. अशा करांना केराची टोपली दाखवावी, असा आदेश आम्हाला थेट 'मातोश्री'वरून मिळाल्याने आम्ही हात (याने की कर) झटकून मोकळे झालो आहो. पण अन्य चाकरमानी मुंबईकरांसाठी आमचे कर शिवशिवतात. (शिवशिवतात, ह्या शब्दावर कोटी करण्याचा मोह आम्ही आवरला आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.)\nआमचे तारणहार जे की उधोजीसाहेब ह्यांचा जीएसटी-फीएस्टीला कायम विरोध असतो व आहे. त्यांचे मन वळवण्याची मखलाशी साधण्यासाठी कमळ पार्टीने त्यांचे शिलेदार व वनमंत्री रा. सुधीर्जी मानगुंटीवार ह्यांना 'मातोश्री'वर पाठवले. हे कमळवाले कायम 'मातोश्री'वर शिरकाव साधण्यासाठी टपलेलेच असतात. संधी मिळाली की घुसलेच म्हणून समजा त्यांना मज्जाव करण्यासाठी मा. उधोजीसाहेबांनी कुत्रेदेखील पाळले, पण तरीही उंहुं त्यांना मज्जाव करण्यासाठी मा. उधोजीसाहेबांनी कुत्रेदेखील पाळले, पण तरीही उंहुं\nह्यावेळी त्यांनी जीएसटीचे निमित्त साधून 'मातोश्री'वर मोर्चा नेला. मा. उधोजीसाहेबांनी काहीही करून (म्हंजे काहीही न करून) जीएसटीला मान्यता द्यावी, असा त्यांचा कट होता. पण आमच्या साहेबांना कुणी असे तसे बनवू शकत नाही. साहेब आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. मा. उधोजीसाहेबांस भेटून प्रेझेंटेशन करण्यासाठी मा. मानगुंटीवार हे (ज्याकिटाची वरपर्यंत सर्व बटणे लावून) 'मातोश्री'वरील दरबारात हाजिर नाजिर झाले, तेव्हा आम्ही त्या भेटीस स्वत: उपस्थित होतो. ही घटना (किंवा दुर्घटना) सोमवारी सकाळी अकरा वाजेशी घडली. तेथे झालेले संभाषण आम्ही आमच्या वाचकांसाठी येथे तपशीलात देत आहो. त्याचे झाले असे की...\n...'मातोश्री'च्या दरबारात नेहमीप्रमाणे साक्षात उधोजीसाहेब सिंहासनावर बसले होते. शेजारी फायबरचा जिवंत दिसणारा वाघ उभा होता. उधोजीसाहेबांची नजर मा. मानगुंटीवारसाहेबांवर आणि हात वाघाच्या पाठीवर होता. वाघाच्या पल्याड शिवअर्थमंत्री केसरकरमामा बसले होते. त्यांच्या शेजारी दाढीधारी मंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब ह्यांना ते 'काल रात्री काळ्या वाटाण्याची उसळ उगीच खाल्ली'' असे सांगत होते. त्यांच्याही पलीकडे सुभाषकाका देसाई...असे अष्टप्रधान मंडळ. समोरच्या स्टुलावर आजचे प्रमुख पाहुणे मा. मानगुंटीवारसाहेब'' असे सांगत होते. त्यांच्याही पलीकडे सुभाषकाका देसाई...असे अष्टप्रधान मंडळ. समोरच्या स्टुलावर आजचे प्रमुख पाहुणे मा. मानगुंटीवारसाहेब..मानगुंटीवारसाहेब त्या वाघाकडे पाहून ओळखीचे हसले. पण वाघ हसला नाही. लेकाचा ओळख विसरला...\n''हा वाघ आम्हीच दिला आहे नं'' मा. मानगुंटीवारसाहेब अखेर न राहवून म्हणाले.\n... वाघाकडे वाघ येईल नाहीतर काय उंदीर येईल नॉन्सेन्स'' उधोजीसाहेब ओरडले. वाघाच्या पाठीवर त्यांनी एक थाप मारली. वाघ काहीही बोलला नाही.\n''त्याची आयाळ कुठे गेली'' मा. मानगुंटीवारसाहेब ह्यांचा येळकोट जाता जात नव्हता. हा वाघ आपलाच आहे, ह्याची त्यांना ठाम खात्री होती.\n''वाघाला आयाळ नसते... सिंव्हाला असते'' मा. उधोजीसाहेब करवादले. ह्या लोकांना जंगलाचे साधे जनरल नॉलेज नाही. तरीही म्हणे वनमंत्री'' मा. उधोजीसाहेब करवादले. ह्या लोकांना जंगलाचे साधे जनरल नॉलेज नाही. तरीही म्हणे वनमंत्री मा. उधोजीसाहेबांना रागच आला. पण मध्येच वाघ गुरगुरल्याचा आवाज आल्याने दचकून त्यांनी त्याच्या पाठीवरला हात काढून घेतला. वाघाच्या पलीकडे बसलेले दीपकराव केसरकर तोंडाला रुमाल लावताना त्यांनी बघितले. असू दे. असू दे.\n''ह्याले तं दातसुद्धा दिसून नै ऱ्हायले,'' मा. मानगुंटीवार निरखून वाघाकडे बघू लागले. आता ह्या वनमंत्र्यास कसे आवरावे\n'' मा. उधोजीसाहेबांनी आता तलवारीलाच हात घालावा की काय, असा क्रुद्ध चेहरा केला.\n''एक तं आमचा जीएसटी पास करा, नाही तं हा वाघ आम्हाले वापस करून द्या, साहेब'' मा. मानगुंटीवारसाहेबांनी तिढा टाकला. मा. उधोजीसाहेबांनी वाघाच्या पाठीवर पुन्हा हात फिरवला आणि मान डोलावली.\nबास, घडले ते इतकेच. जय महाराष्ट्र.\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nआभाळात घिरट्या घालणाऱ्या गिधांच्या थव्याकडे बघत धनुर्धर पार्थाने हताशेनेच हलवली मान, परंतु युगंधराच्या मागोमाग तो चालू लागला निमूटपणाने. दूरवर...\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/kottankulungra-devi-temple-males-gets-ready-like-woman-omg-stories-289992.html", "date_download": "2018-08-21T14:44:07Z", "digest": "sha1:SNIDVJRVMGOLRHCNBX7CZ4DVQ2ZPW6DP", "length": 14481, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अनोखं मंदिर : इथं दर्शन घेण्यासाठी महिलांसारखं नटतात पुरुष !", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nअनोखं मंदिर : इथं दर्शन घेण्यासाठी महिलांसारखं नटतात पुरुष \nप्रत्येक देशातल्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या रितीभाती आहेत. काही ठिकाणच्या मंदिरांमध्ये महिलांना जाण्यास बंदी आहे तर काही मंदिरांमध्ये पुरुषांना जाण्यास मज्जाव आहे. पण केरळच्या एका मंदिरात तर अनोखी प्रथा जोपासली जाते.\n14 मे : प्रत्येक देशातल्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या रितीभाती आहेत. काही ठिकाणच्या मंदिरांमध्ये महिलांना जाण्यास बंदी आहे तर काही मंदिरांमध्ये पुरुषांना जाण्यास मज्जाव आहे. पण केरळच्या एका मंदिरात तर अनोखी प्रथा जोपासली जाते. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुरुषांनी महिलांसारख तयार होऊन प्रवेश करावा लागतो.\nकेरळच्या कोल्लम जिल्ह्यातल्या श्री कोत्तानकुलांगरा देवी मंदिरातली ही प्रथा आहे. या मंदिरा दरवर्षी चाम्याविलक्कू हा सण साजरा केला जातो. या सणासाठी वेगवेगळ्या गावांमधुन पुरुष भक्त महिलांच्या वेषात देवीच्या दर्शनासाठी येत असतात.\nया पुरुषांना महिलांच्या वेषात तयार होण्यासाठी मंदिर परिसरात वेगळी मेकअप रुम तयार करण्यात आली आहे. या सणासाठी पुरुष फक्त महिलांसारखी साडीच नाही तर दागिने, संपूर्ण मेकअप, केसांना गजरा लावून सजतात आणि नटतात.\nफक्त पुरुषच नाही तर तृतीयपंथी देखील देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी महिला, तृतीयपंथी यांनी परवानगी आहे. पण पुरुषांना जर मंदिरात प्रवेश करायचा असेल तर त्यांना महिला वेषातच जावं लागेल. त्यांना महिलांसारखं सोळा श्रृंगार करुन पुजा करावी लागते, अशी या मंदिराची अख्यायिका आहे.\nगावकरी मंडळींच्या सांगण्यानुसार, या मंदिरातली देवीची मुर्ती ही स्वत: प्रकट झाली आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य हे असं एकमेव मंदिर आहे ज्याच्या गाभाऱ्याला छत नाही आहे किंवा कोणताही कलश नाही आहे. या अनोख्या प्रथेमुळे या गावाची चर्चा सर्वदूर पसरली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-24-may-2018/", "date_download": "2018-08-21T14:34:25Z", "digest": "sha1:JULIWBFINLNH2JPALIYHFYTYXACRR7OZ", "length": 14933, "nlines": 131, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 24 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती [Reminder]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -2018 [414 जागा]\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती [Reminder]\nIBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 839 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nतीन दिवसीय’ स्मार्ट सिटीज इंडिया 2018 एक्सपो’ची, नवी दिल्लीमध्ये सुरुवात झाली. या प्रदर्शनासह पाच प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. यात आकर्षक आणि सुरक्षित शहरे विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून हे आयोजन करण्यात आले आहे ज्यात नागरिकांचा अभिमान, उत्कटता आणि भावना जागृत होणे आवश्यक आहे.\nलासनेट ग्लोबल बर्ड ऑफ डिसीज अभ्यासानुसा, 195 देशांमधील हेल्थकेअर ऍक्सेस अँड क्वालिटी इंडेक्स (एचएएसी इंडेक्स) वर गुणवत्ता आणि आरोग्यसेवा मिळवण्याच्या दृष्टीने भारत 145 व्या क्रमांकावर आहे.\nजेडी (एस) -कॉंग्रेस गठबंधन सरकारचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली.\nन्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ने स्टेसी कनिंघम यांची प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती केली, त्या 226 वर्षांपासून एक्सचेंजची पहिली महिला प्रेसिडेंट ठरल्या आहेत.\nएम. वेंकटेश यांची मंगलोर रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मद्रास आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ने हवाई नेव्हिगेशन प्रणालीवर सहयोगी संशोधन करण्याकरिता हात मिळवला आहे.\nदक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तातडीने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.\nपुढील तिमाहीच्या समाप्तीनंतर ऑप्टिमस इन्फ्राकॉम भारतात नवीन ब्लॅकबेरी स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.\nतेजस्विनी सावंतने म्युनिकमध्ये आयएसएफएफ वर्ल्ड कप रायफल / पिस्तूल स्टेजच्या पहिल्या दिवशी महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.\nज्येष्ठ चित्रपट आणि थिएटर अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांचे नुकतेच निधन झाले आहे. तो 81 वर्षांचे होते.\nPrevious (Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\nNext (Saraswat Bank) सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर\nजिल्हा न्यायालय भरती निकाल\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n» (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगाभरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल मेगा भरती\n» (NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n»UPSC – N.D.A. & N.A.(II) 2018 परीक्षा प्रवेशपत्र » इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट' भरती प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक टंकलेखक & कर सहाय्यक (पूर्व) परीक्षा 2018 निकाल\n» भारतीय सैन्य भरती ARO पुणे & ARO अहमदाबाद निकाल\n» (SID) महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग भरती परीक्षा सुधारित उत्तरतालिका\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\n» शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/1161", "date_download": "2018-08-21T13:44:51Z", "digest": "sha1:SVHZEGG3SQD6DEQFCBSI325U2BQMVTCN", "length": 8122, "nlines": 31, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सृजनशीलता - भाग ४ - पर्यायांची व्यवहार्यता", "raw_content": "सृजनशीलता - भाग ४ - पर्यायांची व्यवहार्यता\n५) पर्याय शोधल्यावर कुठल्याही पर्यायाच्या व्यवहार्यतेबद्दल विचार करण्यासाठी व त्याला व्यवहार्य स्वरूप देण्यासाठी डाव्या मेंदूचा वापर करतांना खालील क्रम ठेवावा.\n(अ) पर्याय नवीन असल्यामुळे ताबडतोब त्याचे तोटे व त्यासंबंधी प्रतिकूल मुद्देच प्रथम डोक्यांत येतील. त्यांना बाजूला सारून प्रयत्नपूर्वक प्रथम त्याचे फक्त फायदे व अनुकूल मुद्देच लक्षांत घ्यावेत. (लिहून काढावेत)\n(ब) नंतर त्या पर्यायाचे तोटे, त्यांतील अडचणी, त्याच्या व्यवहारांतील मर्यादा, इत्यादि प्रतिकूल मुद्द्यांची यादी करावी.\n(क) वरील प्रतिकूल मुद्द्यांवर मात करण्याचे व्यावहारिक मार्ग काय असतील त्याचा शोध घ्यावा व ते विचारांत घेऊन त्या पर्यायाला व्यवहार्य स्वरूप द्यावे.\n(ड) वरीलप्रमाणे व्यवहार्य स्वरूप दिलेला पर्याय आपल्याला पाहिजे त्या कामासाठी फारसा समाधानकारक वाटत नसला तर त्याचा दुसरीकडे कुठे उपयोग होऊ शकेल का ते पहावे.\nवर मेंदूच्या व्यायामाचे पाच टप्पे दिले आहेत. त्यांतील कुठल्याही टप्प्यापासून सुरवात करता येईल. शिवाय प्रत्येक टप्पा हाही एक स्वतंत्र व्यायाम प्रकार आहे.\nआता उदाहरणादाखल एक विषय घेऊन वरील सूचनांप्रमाणे त्यावर कसा विचार करता येईल ते पाहू.\nविषय : आपल्याला एक उपहारगृह काढायचे आहे.\n१) महराष्ट्रीयन खाद्यपदार्थ देणारे\n२) दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ देणारे\n३) पंजाबी खाद्यपदार्थ देणारे\n४) वरीलपैकी कोणत्याही दोन प्रकारचे पदार्थ देणारे - या अंतर्गत तीन पर्याय असतील\n५) कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ न देणारे\nवरील पर्यायांपैकी शेवटचा - कोणतेही खाद्यपदार्थ न देणार्‍या उपहारगृहाचा - पर्याय विचारार्थ घेऊ.\nसर्वसामान्य समजुतीप्रमाणे आपण येणार्‍या गिर्हाइकाला आपल्याकडे कोणते पदार्थ खायला मिळतील त्याची यादी देणार. गिर्हाइक त्याप्रमाणे हवे ते मागवणार. आपण ते पुरवणार व त्याचे खाऊन झाल्यावर आपण त्याला बिल् देऊन पैसे घेणार. आता आपल्या उपहारगृहांत टेबले, खुर्च्या, पंखे, लाइट्स्, सर्व काही असेल. फक्त आपण खाद्यपदार्थ देणार नाही. ताबडतोब मग आपल्या हॉटेलमध्ये कोण कशाला येईल व आपल्याला पैसे कसे मिळणार असे व्यावहारिक विचार सुचतील व एक मूर्खपणाचा पर्याय म्हणून आपण तो सोडून देऊ.\nपण थांबा. आपण त्यावर वरील ५व्या टप्प्यांत सांगितल्याप्रमाणे विचार करू.\nअनुकूल व फायद्याचे मुद्दे :\n१. भटारखाना, आचारी, अन्नधान्य, इंधन, यांची गरज लागणार नाही. साहजिकच त्यांच्यामुळे निर्माण होणार्‍या समस्याही नसतील.\n२. चोर्‍या व उरलेल्या खाद्यपदार्थांचे काय करावे हे प्रश्न राहणार नाहीत.\n३. काचेच्या प्लेट्स्, कपबशा, लागणार नाहीत.\n४. वेटर्स् ची गरज लागणार नाही. त्यामुळे त्यांच्या युनियनमुळे होणार्‍या समस्याही नसतील. पाणी द्यायचे असेल तर एक-दोन माणसे पुरतील.\nवरील फायदे दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत.\nआता प्रतिकूल मुद्दे पाहू.\nमुख्य मुद्दा म्हणजे खाद्यपदार्थच नसतील तर हॉटेलमध्ये लोक येणार नाहीत व आपल्याला पैसे मिळणार नाहीत.\nयावर व्यावहारिक उपाय :\nहॉटेलवर \"आपल्याला लागणारे खाद्यपदार्थ स्वतः आणावे\" अशी गिर्हाइकांसाठी सूचना लिहावी. येणार्‍या गिर्हाइकांना अर्थातच बसायला जागा म्हणजे टेबल, खुर्ची, मिळेल. लाइट् व पंखे असतील. लोकांना दुकानांतून विकत घेतलेले पदार्थ या हॉटेलांत खाता येतील. दारोदार फिरण्याचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना स्वतःचा घरून आणलेला डबा खाण्यासाठी व्यवस्थित जागा मिळेल. हॉटेलांतील सोयींसाठी गिर्‍हाइकांना वेळेप्रमाणे भाडे आकारता येईल.\nपुढच्या भागांत आणखी एक विषय घेऊ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/industries/rural-industries/", "date_download": "2018-08-21T14:38:47Z", "digest": "sha1:S4ULUBXW27KDRBD7G2NI62NN32PXJRCU", "length": 9723, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "ग्रामीण उद्योग - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nबुरुड - कोकणात बांबू सगळीकडे आढळून येतो. इतक्या सहजपणे उपलब्ध असणाऱ्या या बहुगुणी वनस्पतीचा उपयोग तेथील स्थानिकांनी केला नाही तरच आश्चर्य अतिशय लवचिक असलेल्या बांबूपासून अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ व मासळी इ. मालाची देवाणघेवाण करण्यासाठी व इतरही अनेक कामांसाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या टोपल्या बुरुड समाजातील लोक बनवतात व कोकणातील स्थानिकांची एक महत्वाची गरज भागवतात.\nलोहार - शेतकरीबांधव शेतीच्या कामांसाठी शेतीच्या अवजारांवर अवलंबून असतात. रत्नागिरीतील स्थानिकांना विळे, कोयते, मोठाले सुरे, कुदळ, फावडी, घमेली अशा अनेक नित्योपयोगी शेती अवजारांची उपलब्धता करून देण्यात लोहार समाज कुशल आहे. नवीन अवजारे बनविणे, त्यांची दुरुस्ती करणे, सुरे, विळे अशा नित्योपयोगी वस्तू तयार करणे अशा अनेक सुविधा लोहार समाज पुरवित असल्याने कोकणवासी या कुशल कारागिरांवर खूप अवलंबून असतात.\nपाथरवट - कोकणातील गृहीणीच्या स्वयंपाकघरात अतिआवश्यक असलेला पाटा-वरवंटा, खल-बत्ता तिला पाथरवटाकडे मिळतो. तिच्या अंगणातील सुबक तुळशीवृंदावन सुद्धा पाथरवटच तयार करून देतो. गरजेच्या वस्तूंबरोबरच अनेक कलाकुसरीच्या वस्तू बनविण्यात हे कारागीर कुशल असून हे अतिशय कष्टाचे काम ते पिढ्यानपिढ्या लीलया पार पाडत आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/welcome/language/Marathi", "date_download": "2018-08-21T14:34:42Z", "digest": "sha1:RB4XHGYC7YNC54VT6MRNDUMK7ICPMKBI", "length": 44187, "nlines": 1539, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "BookStruck: We Tell Stories | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमहात्मा फुले - शेतकर्‍याचा असूड\nआरंभ : ऑगस्ट २०१८\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\nवयात येताना ( किशोरावस्था)\nमराठी कथा नि गोष्टी 2\nइतिहासाची सहा सोनेरी पाने\nमोबाईल रिपेरिंग बुक भाग १\nक्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट\nआरंभ: एप्रिल - मे २०१८\nअभिजीत मस्कर यांच्या कविता\nआरंभ : मार्च २०१८\nगीतेतील विशिष्ट ७ श्लोक\nआरंभ : फेब्रुवारी २०१८\nआरंभ : जानेवारी २०१८\nब्रिज ऑन द रिव्हर क्वाय\nसिद्धेश्वर पाटणकर यांच्या कविता\nआशिष कर्ले यांचे लेख\nलैंगिक शिक्षण भाग १\nमराठी कथा नि गोष्टी\nनवरात्रात करा हे उपाय\nटेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन\nभुतांचे स्वानुभव (Horror Experiences)\nटीका आणि प्रशंसा - एक आढावा\nस्वानुभव आधारित भुतांच्या कथा\nअश्मयुग आणि मानव उत्क्रांती\nमराठी कथा, कविता आणि कादंबरी\nहिंदू धर्मामध्ये वर्णन केलेले प्रमुख यज्ञ\nविश्वातील १० सर्वांत मोठे हिरे\nब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास\nब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास\nब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास\nब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास\nब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास\nब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास\nब्रह्मचैतन्य महाराज - जून मास\nब्रह्मचैतन्य महाराज - मे मास\nब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास\nब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास\nब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास\nब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास\nओवी गीते : स्त्रीजीवन\nओवी गीते : भाविकता\nओवी गीते : बंधुराय\nओवी गीते : ऋणानुबंध\nओवी गीते : समाजदर्शन\nओवी गीते : सोहाळे\nओवी गीते : मुलगी\nओवी गीते : बाळराजा\nओवी गीते : तान्हुलें\nओवी गीते : घरधनी\nओवी गीते : सासरचे आप्तेष्ट\nओवी गीते : माहेरचे आप्तेष्ट\nओवी गीते : आई बाप\nओवी गीते : कृषिजीवन\nओवी गीते : स्नेहसंबंध\nओवी गीते : इतर\nमराठी बाहुबली- बाजीराव पेशवा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nरहस्यमय प्राचीन भारतीय विद्या\nनाईट वॉक : लघुकथा संग्रह\nभारत देशातील विचित्र रेस्टोरेंट\nगुढी पाडवा मराठी नववर्ष\nसंमोहन विद्येची १० रहस्ये\nकाय आहे भीष्म पितामहांचे सत्य...\nथायलंड बाबत काही रोचक तथ्य\nभारतातील सर्वांत प्राचीन गोष्टी\nकाही पुरातत्व शोध ज्यांनी केले आहे वैज्ञानिकांना हैराण\nमुल्ला नसरुद्दीनचे काही छोटे किस्से\nभारतातील प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन्स\nपुरुषांशी निगडीत २० गुप्त रहस्यमय गोष्टी\nलवकर उठे लवकर निजे...\nगीतेच्या बाबतीत रोचक तथ्य\nलिखाण आणि मानवाचा स्वभाव\nमाहितीचा अधिकार कायदा (RTI) २००५ म्हणजे काय\nलिंगभेद - LGBTQ म्हणजे काय\nहिंदी चित्रपट सृष्टीचे संगीतकार\nरामायण महाभारतातील अनोख्या गोष्टी\nराजकारण, विज्ञान आणि इतर चर्वित चर्वण\nभाला- एक सर्वोत्कृष्ट शस्त्र\n\"आग्या वेताळ\" - एक गूढकथा\nमहर्षी वेदव्यास रचित १८ पुराणे\nदिवाळीच्या पूजनात समावेश करा या १२ गोष्टींचा\nअर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६\nपाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा\nऐतिहासिक भारतीय पर्यटन स्थळे\nरामायणातील काही रंजक गोष्टी\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nशंकराचार्य- नक्की कोण आहेत\nमहिन्यांची नावं कशी पडली\nरामायण काळातील मायावी राक्षस\nमहाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य\nरामायण काळाचे साक्षीदार पुरावे\nदेवी देवतांच्या वहानांचे रहस्य\nसमुद्रमंथनातील १४ रत्नांचे गर्भितार्थ\nभारतीय कायदे व्यवस्थेचे रोचक पैलू\nमकर संक्रांति ची १० अद्भुत पौराणिक तथ्य\nदिल्लीतील १० भयावह जागा\nमेकॅनिकल इंजिनीयरिंग शिकणाऱ्या मुलीची संघर्ष गाथा\nयूनान देवी - देवतांच्या अद्भुत प्रेम कथा\nतिरुपती बालाजी - आश्चर्य़जनक तथ्य\nहिंदू धर्मातील १६ संस्कार\nप्रभू श्रीरामाशी निगडीत रहस्ये\nकोयना प्रकल्पातील एक अनोखा उपक्रम\nमहाभारताचा कालनिर्णय- भाग २\nकोणत्या देवाला कोणते फूल वाहावे\nप्रमुख 12 हिन्दू देवींची रहस्य\nजगातील सर्वाधिक आळशी प्राणी\nहिन्दू धर्म आणि कलियुग\nश्रीमद् भागवत पुराणातील शिकवण\n१० न उलगडलेली रहस्य\nपुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे अजूबे\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\nआरोग्यमय राहण्यासाठी चांगल्या सवयी\nआपल्या चुका कशा विसराव्यात\nमहान वैज्ञानिक : निकोला टेस्ला\nलोकांना इम्प्रेस कसे कराल\nमृत्युच्या पश्चात काय होते\nमुलींना कसे मुलगे आवडतात\nमंदिरातील प्रथा - काही वैज्ञानिक तथ्य\nमहाभारताचा कालनिर्णय- भाग १\nशकुनी मामा - कौरवांचे शत्रू\nथोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम\nप्राचीन भारतातली काही शहरं भाग २\nटाईम मशीन-सत्य कि कल्पना\nअंतराळातील जीवन-सत्य कि असत्य\nअंतराळातील जीवन-सत्य कि असत्य\nहर हर महादेव- भाग ५\nहर हर महादेव- भाग ४\nकृष्ण – कर्ण संवाद.\nडीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य\nजरासंध आणि शिशुपाल वध\nरहस्यमयी भारतीय धार्मिक स्थान - भाग १\nभारतातील १० प्रसिद्ध आणि सुंदर बागा\nआपल्या घरातही असु शकत भूत\nरामायण, महाभारत आणि पुराणातील काही तथ्य - भाग २\nभारत मातेचे अज्ञात सैनिक - भाग २\nहर हर महादेव- भाग ३\nहर हर महादेव- भाग २\nविदेशात स्थित प्रसिद्ध आणि भव्य शिव मंदिरे\nपुराण काळातील आदर्श गुरु\nजगातले १० देश जेथे आयकर भरावा लागत नाही\nएचआयव्ही एड्सचा विळखा वेळीच ओळखा\nपौराणिक काळातील महान बालक\nभारताच्या इतिहासातील महान योद्धे\nगरुड पुराण- सफल होण्याचे उपाय\nरामायण- पौराणिक आणि वैज्ञानिक तथ्य\nगेले ते दिवस (संग्रह - 1)\nभारताच्या वीरांगना - भाग २\nहर हर महादेव- भाग १\nएस्केप फ्रॉम डाऊन अंडर\nआजही अश्वत्थामा जिवंत आहे का \nरावणाच्या जीवनाशी निगडीत भारतातील ५ ठिकाणे\nशिखंडी - कसा बनला स्त्रीचा पुरुष \nअद्भुत पौराणिक जन्म कथा\nपौराणिक काळातील चर्चित शाप\nनेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी\nभगवान विष्णूचे २४ अवतार\nभारत देशातील महान विद्वान - भाग १\nभारत देशातील अद्भुत मंदिरे\nरामायण, महाभारत आणि पुराणांतील काही तथ्य - भाग १\nभारतातील विचित्र प्रथा : भाग १\nभारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी\nभारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’\nआर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न\nशिवपुराणामध्ये वर्णन केलेले मृत्यूचे १२ संकेत\nरामायणातील ऐकिवात नसलेल्या काही गोष्टी\nभारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया\nआर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा\nलठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग ३\nलठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग २\nलठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग १\n१० अत्यंत निरर्थक फोबिया\nभारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल \nभारताबाहेर न जाता देखील परदेश गमनाचा आनंद कसा घ्याल\nभारताच्या वीरांगना - भाग १\nथोडे अद्भुत थोडे गूढ\nहिंदूहृदयसम्राट - बाळासाहेब ठाकरे\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nभारताची कधीही न उलगडलेली ११ रहस्य\nअदभूत सत्ये - भाग २\nअदभूत सत्ये - भाग १\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nया १० खाद्य पदार्थांच्या मदतीने आपली दृष्टी सतेज आणि निरोगी राखा\n६५ वर्षांनंतरही नवतरुण : भारतीय चित्रपट व्यवसायाची यशोगाथा\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये\nभारतीय इतिहास – संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण भाग २\nभारतीय इतिहास- संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण- भाग १\nशिक्षणाचा जिझिया कर अर्थांत Right To Education\nकेतकी माटेगांवकर : एक अत्युत्तम कलाकार\nमाणूस घडवण्याआधी : खंड ९\nमाणूस घडवण्याआधी : खंड ८\nमाणूस घडवण्याआधी : खंड ७\nमाणूस घडवण्याआधी : खंड ६\nमाणूस घडवण्याआधी : खंड ५\nमाणूस घडवण्याआधी : खंड ४\nमाणूस घडवण्याआधी : खंड ३\nमाणूस घडवण्याआधी : खंड २\nमाणूस घडवण्याआधी : खंड १\n८ अत्यंत चांगले मराठी चित्रपट\nदिसायला निष्पाप असणाऱ्या पण प्रत्यक्षात हैवान असणाऱ्या १० व्यक्ती.\nजगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या खुनांचे खटले\nनको तेव्हा, नको तिथे, नको तेच\nओस्कॅर अवार्ड ची मांदियाळी\nमार्जारी आगलावे (छोटे विनोदी नाटक)\nपत्नीला खुश कसे ठेवाल\nअरेंज मेरेज मध्ये मुलीला कसे इम्प्रेस कराल \nतिला तुमच्यात रस आहे हे कसे ओळखाल\nविज्ञान कथा - अपूर्ण स्वप्न\nसंभाजी महाराज - चरित्र\nभूत : सत्य की असत्य\nजगातील अद्भूत रहस्ये ३\nअर्थशास्त्र आणि भारत गरीब का आहे \nजगातील अद्भूत रहस्ये २\nअर्थ मराठी दिवाळी अंक २०१५\nहे आपणास माहीत आहे का\nइसापनीती कथा ५१ ते १००\nइसापनीती कथा १०१ ते १५०\nइसापनीती कथा १५१ ते २००\nइसापनीती कथा २०१ ते २५०\nइसापनीती कथा २५१ ते ३००\nइसापनीती कथा ३०१ ते ३५०\nइसापनीती कथा ३५१ ते ४००\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nश्री बालाजी वेंकटेश्वर माहात्म्य\nबाल गीते - संग्रह १\nबाल गीते - संग्रह २\nबाल गीते - संग्रह ३\nभवानी तलवारीचे रहस्य (धारावाहिक कादंबरी)\nअग्निपुत्र - Part 2\nअभिरुची मासिक खंड १\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा)\nबायबल - नवा करार\nभजन : भाग १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nपु लं ची भाषणे\nपु.लं. चे काही किस्से\nइसापनीती कथा २०१ ते २५०\nइसापनीती कथा १५१ ते २००\nइसापनीती कथा १०१ ते १५०\nइसापनीती कथा ५१ ते १००\nइसापनीती चरित्र आणि कथा १-५०\nसमग्र कविता - संग्रह १\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nगणेश पुराण - उपासना खंड\nश्री नवनाथ भक्तिसार पोथी\nपौराणिक कथा - संग्रह १\nपवित्र बायबल - जुना करार\nपौराणिक कथा - संग्रह २\nपौराणिक कथा - संग्रह १\nलहान मुलांसाठी छोट्या मराठी बोधकथा\nमेंग चियांग व इतर गोष्टी\nगोड निबंध - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mahaudyog.in/?q=content/%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2018-08-21T14:11:40Z", "digest": "sha1:NPB3XLS6O2FISQRLC7KQCG7ISHQ5PUMG", "length": 14869, "nlines": 356, "source_domain": "mahaudyog.in", "title": "फळ मुरब्बा | mahaudyog.in", "raw_content": "\nविदर्भातील मच्छीमारी व्यवसायाकडे दुर्लक्ष\nHome » फळ मुरब्बा\nप्रकल्पाचे नाव : फळ मुरब्बा\n१. प्रस्तावना : फळामध्ये असणारे विविध प्रकारची जीवनसत्वे , लोह , मिनरल्स , प्रोटिन्स यामुळे फळांचा वापर दैनंदिन जीवनाला केला जातो यामुळे फळांपासून तयार केलेल्या मुरंब्यास आज खुप प्राप्त झाले आहे\n२.० बाजारपेठ पाहणी / अभ्यास : आवळा फळ मुरंब्यास मागणी खूप आहे . पण पुरवठा कमी आहे त्यामुळे या व्यवसायाला बाजारपेठेत खूप मागणी आहे\n२.१ मागणी पुरवठा स्थिती :\nअ) अंदाजे मागणी : १०,००० किलोग्रॅम\nब) अंदाजे पुरवठा : ५,००० किलोग्रॅम\nक) मागणी व पुरवठ्या मधील फरक : ५,००० किलोग्रॅम\n२.२ स्पर्धकांविषयी : सध्या या विषयात स्पर्धक कमी आहेत तसेच त्यांना तांत्रिक ज्ञान कौशल्यामुळे निश्चितच आपणच वरचढ ठरू\n२.३ सध्याच्या किमतीचे स्वरूप : ४० रु. किलो\n२.४ तुमच्या उत्पादन / वस्तूची किंमत : ४० रु. किलो\n३.१ उत्पादन करावयाच्या वस्तूचे नाव : आवळा फळ मुरब्बा\n३.२ उत्पादन करावयाच्या वस्तूचे उपयोग :\nजीवनसत्वाची भरपूर मात्रा यामध्ये असल्यामुळे ते शरीरास खूप पोषक आहेत\nनियोजित क्षमता (बाजरपेठ पाहणीनुसार)\n१) ८ तासांचे / दिवस २५ किलो २०० दिवस / वर्ष\n२) अंदाजे वार्षिक उत्पादन : २०० * २५ = ५०००/-\n३) विक्रीची किंमत प्रत्येकी = ४० रु. / किलो\n४) अंदाजे वार्षिक विक्री : ५०००*४०रु. = २,००,०००/-\n३.३ यंत्रसामग्री / स्थिर वस्तू :\n३.६ अ) कच्च्या मालाची गरज : १ वर्ष ( बांधणी खर्च , नाशवंत वस्तू (consumables)) इतर\nकच्च्या मालाचे विवरण / नांव\nबाटल्या १/२ किलो क्षमता\n२. पाणी नळपट्टी ६००/-\nएकूण १८००/- रु वर्षासाठी\nएकूण खेळते भांडवल : ३,१०० * १२ = ३७,२००/- रु\n४.० आर्थिक व्यवहार्यता : ( फिजिबिलिटी )\n४. १ खेळते भांडवलाची आवश्यकता\nतीन महिण्यासाठी आवश्यक सटॉकिंग लेव्हल साठा\nउत्पादन प्रक्रियेच्या वेळेचा खर्च\n४.२ प्राथमिक आणि उत्पादन पूर्व खर्च :\n१) प्रकल्प अहवाल तयार करण्याचा खर्च : रु. २००/-\n२) कायदेशीर खर्च (लीगल) : रु. २००/-\n४.२.२ उभारणी (उत्पादन पूर्व खर्च)\n१) प्रवास खर्च : रु. ५००/-\n२) विमा खर्च (इमारत , यंत्रसामग्री ) : - ५००/-\n३) सुरवातीचा खर्च : रु. २००/-\nएकूण प्राथमिक उभारणीपूर्वीचा खर्च : रु. १,६००/-\n४.३ प्रकल्प किंमत आणि वित्त व्यवस्था :\nखेळते भांडवलासाठी स्वतःचा वाटा (एकूण मागणीच्या २५% टक्के)\n४.३.२ वित्त व्यवस्था : पंत्रप्रधान रोजगार योजनेअंतर्गत\nस्वतःची गुंतवणूक (५ टक्के स्वतःची रक्कम)\nबँकेचे कर्ज किंवा इतर आर्थिक संस्थांचे कर्ज (९५ टक्के )\n४.४ प्रशासकीय आण विक्री खर्च : (वार्षिक)\nप्रिंटिंग आणि स्टेशनरी खर्च\nटपाल आणि दूरध्वनी खर्च\nप्रवास व रिक्षा खर्च\nकायदा व व्यवसायिक खर्च\nभाडे दर आणि कर खर्च\nजाहिरात आणि विक्री प्रसिद्धी कमिशन\nअ ) वार्षिक मिळकत : रु. २,००,०००/-\nब ) एकूण खर्च (वार्षिक) :\nप्रशासकीय व विक्री खर्च\nघसारा / दुरुस्ती खर्च (१० टक्के)\nनफा = एकूण उत्पन्न - एकूण खर्च\nड) वार्षिक उत्पन्न - वार्षिक खर्च = वार्षिक नफा\n२,००,००० - १,०४,५०० = ९५५००/-\nमासिक नफा = ९५५००/ १२ = ७,९५८/-\nमहाउद्योग तर्फे सुरेश प्रभू यांना हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/biopic-of-saniya-mirza/", "date_download": "2018-08-21T13:45:42Z", "digest": "sha1:6QIOBIAYIU3E5GXGEN4G5DQJ5ZQ3B6ZF", "length": 7891, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "टेनिसपटू सानिया बनली हिरॉईन ! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nटेनिसपटू सानिया बनली हिरॉईन \nShajiya Shaikh 10 Aug, 2018\tक्रीडा, ठळक बातम्या, मनोरंजन, राज्य तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई: सध्या बॉलीवूड मध्ये बायोपिकच ट्रेंड सुरु आहे. नुकतेच संजय दत्त च्या जीवनावर आधारित “संजू” हा बायोपिक येऊन गेला. बायोपिकच्या रेस मध्ये आता एन्ट्री केलीये भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानेही.\nरॉनी स्क्रूवालाने सानियाच्या बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमात सानियाची प्रोफेशनल आणि पर्सनल दोनी लाईफ दाखवली जाणार आहे. या सिनेमात दुसरं कोणी नव्हे तर खुद्द सानियाच स्वतःच्या भूमिकेत दिसणार आहे. टेनिसनंतर आता सानिया चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करीत आहे. त्यामुळे सानियाचे फॅन्स खुश होतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे.\nया सिनेमासाठी लवकरच दिग्दर्शकाची निवड होणार असून बाकीही कलाकारांची निवड लवकरच केली जाणार आहे.\nPrevious ठेवी परत न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा\nNext मुंबई – आग्रा महामार्गावर अपघात ; एक जण ठार\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/pakistan-prime-minister-election-imran-khan-politics-133781", "date_download": "2018-08-21T14:37:00Z", "digest": "sha1:4XANGDBZAOSA72VFXEZQPPJES2FD3MOV", "length": 14120, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pakistan prime minister election imran khan politics 'इम्रानशाही' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या सत्तासिंहासनासाठीचा अंतिम सामना जिंकल्याचा दावा आज माजी क्रिकेटपटू आणि ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केला. त्यांच्या पक्षाने आतापर्यंतच्या मतमोजणीत १२० जागा मिळवल्या आहेत. सत्तेच्या जवळ पोचताच इम्रान यांनी भारताविरोधात गरळ ओकली असून, काश्‍मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा कांगावा करत त्यांनी चीनशी लगट करण्याचा प्रयत्न केला. भविष्यामध्येही आम्ही चीनची मदत घेतच राहू, अशी भारतविरोधी भूमिका त्यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात घेतली.\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या सत्तासिंहासनासाठीचा अंतिम सामना जिंकल्याचा दावा आज माजी क्रिकेटपटू आणि ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केला. त्यांच्या पक्षाने आतापर्यंतच्या मतमोजणीत १२० जागा मिळवल्या आहेत. सत्तेच्या जवळ पोचताच इम्रान यांनी भारताविरोधात गरळ ओकली असून, काश्‍मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा कांगावा करत त्यांनी चीनशी लगट करण्याचा प्रयत्न केला. भविष्यामध्येही आम्ही चीनची मदत घेतच राहू, अशी भारतविरोधी भूमिका त्यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात घेतली.\nपाकिस्तानच्या ‘नॅशनल ॲसेंबली’तील एकूण सदस्य संख्या ३४२ सदस्य असून, त्यातील २७२ जागांवरील प्रतिनिधी थेटपणे निवडले जातात, साठ जागा या महिलांसाठी राखीव असतात, तर अन्य दहा जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी सोडण्यात आल्या आहेत. लष्कराच्या हातचे बाहुले बनलेल्या पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत ‘शरीफ’नीतीचे कुटिल डावपेच आणि हाफीज सईदच्या कडवट धर्मकारणावर मात करत इम्रान खान यांनी मोठी झेप घेतली. लष्कराच्या कृपाशीर्वादाने घोंघावलेल्या इम्रान वादळात नवाझ शरीफ आणि बिलावल भुत्तो यांची धूळधाण झाली.\nदरम्यान, निवडणुकीच्या प्रचारात भारताविरोधात विखारी प्रचार करणाऱ्या इम्रान खान यांनी पुन्हा तोच सूर आळवला. नेहमीप्रमाणे त्यांनी काश्‍मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाच्या मुद्यालाही हात घातला. पाकिस्तानातील सुधारणांना प्राधान्य देताना ‘‘ हैवानों का निझाम हटाकर इन्सानियत का निझाम लाना चाहता हूँ’’ असे भावूक उद्‌गारही त्यांनी या वेळी काढले.\nभारतीय माध्यमांनी मला व्हिलन केले\nभारतासोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारणार\nभारत-पाकिस्तानने चर्चेसाठी एकत्र यावे\nतुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही दोन पावले चालू\nअल्लाहने २२ वर्षांनंतर सत्तेची संधी दिली\nकराच्या पैशातून ऐशोआराम चालणार नाही\nमानवतेच्या आधारावर पाकिस्तानची उभारणी\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nनवज्योतसिंग सिद्धूचे हात-पाय तोडूः भाजप नेता\nमुंबईः माजी क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दर्गा...\nनियमित सेवा दिली तरच मिळते मानधन\nकोल्हापूर - गावात कोणत्या घरात गरोदर माता आहे ती शोधायची, चार-पाच किलोमीटरची रोज पायपीट करीत संबंधित गरोदर मातेची नोंद घेऊन तिला नियमित उपचार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/6-people-life-saving-organ-donate-ghorpade-family-119395", "date_download": "2018-08-21T14:37:37Z", "digest": "sha1:DV4J3RFZ6QCZS5PHTMH36ZZM4ZQAEFJM", "length": 11877, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "6 people life saving by organ donate ghorpade family अवयवदानाने सहा जणांना जीवदान | eSakal", "raw_content": "\nअवयवदानाने सहा जणांना जीवदान\nशनिवार, 26 मे 2018\nनागठाणे - तरुण, कर्तृत्वसंपन्न मुलाचा मृत्यू म्हणजे डोंगराएवढे दुःख. मात्र, परिस्थितीला सामोरे जात घोरपडे कुटुंबीयांनी रोशनच्या अवयवदानाचा निर्णय घेतला अन्‌ त्यातून सहा जणांची आयुष्ये उभी राहिली.\nनागठाणे - तरुण, कर्तृत्वसंपन्न मुलाचा मृत्यू म्हणजे डोंगराएवढे दुःख. मात्र, परिस्थितीला सामोरे जात घोरपडे कुटुंबीयांनी रोशनच्या अवयवदानाचा निर्णय घेतला अन्‌ त्यातून सहा जणांची आयुष्ये उभी राहिली.\nघोरपडे कुटुंब मत्त्यापूर (ता. सातारा) येथील. त्यातील रोशन या १९ वर्षांच्या हरहुन्नरी तरुणाचे नुकतेच अपघाती निधन झाले. तो तबला, पखवाज वादनासह मल्लखांबात प्रवीण होता. सैनिक बनून देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, त्याच्या अकल्पित जाण्याने होत्याचे नव्हते झाले. रोशनचा मृत्यू म्हणजे घोरपडे कुटुंबीयांवर मोठा आघात होता. मात्र, दु:खाचा डोंगर बाजूला सारत त्यांनी अवयवदान करण्याचे ठरविले. डॉ. सोमनाथ साबळे, डॉ. नीलेश साबळे, डॉ. साठे यांनी अवयव प्रत्यारोपणाचे महत्त्व विषद केले. रोशनचे आजोबा पांडुरंग घोरपडे हे वारकरी संप्रदायातील. त्यांनी या कल्पनेला दुजोरा दिला.\nआई वंदना, वडील सुनील तसेच अन्य सदस्यांनीही यास मान्यता दिली. त्यानंतर रोशनच्या अवयवांचे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आले. त्यातून सहा जणांना जीवनदान मिळाले. याकामी साताऱ्यातील ‘कोमल न्यू लाइफ फाउंडेशन’ने महत्त्वाची भूमिका बजावली.\nअवयवदानाच्या माध्यमातून रोशनचे अस्तित्व कायम राहील. तो जरी आज आमच्यात नसला, तरी त्याच्यामुळे सहा जणांच्या आयुष्याला गती लाभली, हे आमच्यासाठी मोलाचे आहे, अशी प्रतिक्रिया आजोबा पांडुरंग घोरपडे यांनी व्यक्त केली.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nआंबेनळी अपघात स्थळी आठवण पाँईटचा फलक\nमहाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात महाबळेश्वर येथे निघालेल्या दापोली येथील डॅा.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठातील...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nकळमनुरी : शहर व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू व पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. कोंढुर गावालगत कयाधु नदीचे पाणी पोहोचले असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/waluj-entrepreneurs-took-meeting-commissioner-police-137104", "date_download": "2018-08-21T14:37:13Z", "digest": "sha1:J7FORGPRP3T3UQXQMUTPFKX25RD4MUQ2", "length": 13387, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Waluj entrepreneurs took a meeting with the Commissioner of Police वाळूजच्या उद्योजकांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट | eSakal", "raw_content": "\nवाळूजच्या उद्योजकांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही. उद्योजकांनी कंपनीबाहेरील गेटच्या डिझाईनला महत्व देण्यापेक्षा मजबुती व सुरक्षेवर लक्ष केंद्रित करा. यापुढे औद्योगिक वसाहतीत बाहेरील व्यक्तीच्या प्रवाशांवर निर्बंध यावेत. यासाठी उद्योजकांना पोलिस सहकार्य करतील, असे आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्पष्ट केले.\nऔरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही. उद्योजकांनी कंपनीबाहेरील गेटच्या डिझाईनला महत्व देण्यापेक्षा मजबुती व सुरक्षेवर लक्ष केंद्रित करा. यापुढे औद्योगिक वसाहतीत बाहेरील व्यक्तीच्या प्रवाशांवर निर्बंध यावेत. यासाठी उद्योजकांना पोलिस सहकार्य करतील, असे आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्पष्ट केले.\nमहाराष्ट्र बंददरम्यान गुरुवारी (ता.9) वाळूज परिसरातील कंपन्यांमध्ये समाजकंटकांनी घुसून तोडफोड केली. यासंदर्भात उद्योजकांच्या शिष्टमंडळ शनिवारी (ता 11) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटले. त्यात मराठा उद्योजकांच्या कंपन्यांचेही नुकसान झाले. मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंध नसलेल्या व हे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शासन व्हायला पाहिजे. त्यासाठी चौकशीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मानसिंग पवार यांनी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना दिली.\nयावेळी सुनील किर्दक, जगन्नाथ काळे, अशोक बेडसे पाटील, बालाजी शिंदे, भारत मोतींगे, अमित राजळे, राहुल घोगरे, कृष्णा गायकवाड, विजयराज शिंदे, कदम, बाबुराव खोडे, सुनील भोसले, विंग कमांडर जाधव, नारायण पवार आदींचा शिष्टमंडळात सहभाग होता.\n-कंपनीच्या सुरक्षेवर भर देण्याचा द्या.\n- औद्योगिक वसाहतीत प्रवेशव्दारावरच नियंत्रण गरजेचे\n- कंपनीत गेटकीपर पेक्षा तगडे सुरक्षा रक्षक नेमा\n-केवळ सुरक्षारक्षक एजन्सीच्या भरवशावर न राहता लायक व्यक्ती सुरक्षेसाठी निवडा\n-प्रॉपर्टी संरक्षणाचा प्रत्येकाला हक्क त्याचा वापर करा\n-तपास नव्या पोलीस उपायुक्तांकडे\n-औद्योगिक वसाहतींच्या नव्याने सुरक्षा उपयोजना करा\n-पोलिसांचे मन्यष्यबळी सुरक्षेला देऊ\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/shaharukh-khan-role-of-dhoom-4/", "date_download": "2018-08-21T13:49:09Z", "digest": "sha1:DHFECCJ2ONYZXOOBN4NT7A7FIKG66I36", "length": 7658, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "'धूम-४' घेऊन येणार 'किंग खान' | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\n‘धूम-४’ घेऊन येणार ‘किंग खान’\nप्रदीप चव्हाण 4 Aug, 2018\tfeatured, ठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई-धुम फ्रेंचायझी पुन्हा एक ब्लॉकबस्टर ‘धूम-४’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘किंग खान’ शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांनी याची उत्सुकता लागली आहे. त्याआधी धूम-३ मध्ये अमीर खानने मुख्य भूमिका साकारत धूम केली होती.\nसध्या शाहरुख खान अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करीत आहे. त्याच्या शुटिंगमध्ये किंग खान व्यस्त आहे. या चित्रपटाची शुटिंग संपल्यानंतर ते धूम-४ चा विचार करणार आहे.\nPrevious चिखलीमध्ये विवाहितेची आत्महत्या\nNext सहकार पॅनल प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची जोरदार सुरुवात\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-21T13:46:26Z", "digest": "sha1:YYI3PFSYILR5MA44WYHBNNGHB26NPTXD", "length": 9355, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आता रस्त्यावर आंदोलन नाही तर साखळी उपोषण करणार | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nआता रस्त्यावर आंदोलन नाही तर साखळी उपोषण करणार\nप्रदीप चव्हाण 10 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे तुमची प्रतिक्रिया द्या\nपुणे-ठिय्या आंदोलनावेळी गोंधळ घालणारे मराठा आंदोलक नव्हते. मराठा आंदोलनात बाह्य शक्ती घुसल्याने हिंसाचार झाल्याचे स्पष्ट करत यापुढे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर आंदोलन होणार नसून तालुका व जिल्हास्तरावर साखळी उपोषण करणार असल्याचे मराठा मोर्चा समन्वय समितीने जाहीर केले आहे. पुण्यात समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.\nयापुढे रस्त्यावर न उतरता तालुका व जिल्हास्तरावर चक्री उपोषण केले जाईल. त्याचबरोबर आत्मक्लेश म्हणून १५ ऑगस्ट रोजी आम्ही चूलबंद आंदोलन करणार आहोत. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही शांतता बाळगण्याचे आवाहन करत होतो. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्याकडून जे नुकसान झाले त्याची आम्ही जबाबदारी स्वीकारतो व त्याची भरपाई करून देऊ, असेही समन्वय समितीने स्पष्ट केले.\nज्यांनी तोडफोड केली ते मराठा आंदोलक नाहीत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून अशांवर कारवाई करावी. पण ज्यांचा या तोडफोडीशी संबंध नाही. अशांवर गुन्हे दाखल केले जाऊ नयेत. आम्ही याबाबत पोलिसांशीही चर्चा केली. त्यांनीही जे निरपराध आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ असे आम्हाला आश्वस्त केले असले तरी प्रत्यक्षात कृती केले नसल्याचे ते म्हणाले.\nPrevious सिद्धार्थ “नो मोर” सिंगल\nNext राहुल गांधी यांच्यावरील खटल्याची सुनावणी १० सप्टेंबरला\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/senior-ncp-leader-t-pawar-passes-away-44358", "date_download": "2018-08-21T14:49:38Z", "digest": "sha1:O52P2ERMKVAJRUKYWSRZSL3HSEHFALPB", "length": 15853, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Senior NCP leader A T Pawar passes away माजी मंत्री ए. टी. पवारांचे वृद्धापकाळाने निधन | eSakal", "raw_content": "\nमाजी मंत्री ए. टी. पवारांचे वृद्धापकाळाने निधन\nबुधवार, 10 मे 2017\nकळवणचे माजी आमदार व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या निधनाने एका सच्च्या सहकाऱ्याला मुकलो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.\n- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष\nकळवण - नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात सुवर्णमहोत्सव साजरा करणारे माजीमंत्री अर्जून तुळशीराम तथा ए. टी. पवार (वय 79) यांचे आज सकाळी मुंबईत वृध्दापकाळाने निधन झाले. उद्या (ता. 11) सकाळी त्यांच्या दळवट (ता. कळवण) या मूळगावी अंत्यसंस्कार होतील.\nत्यांच्या मागे शकुंतला, पत्नी मुलगा नितीन, प्रवीण, स्नुषा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री, राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारी डॉ. भारती, कन्या गितांजली, डॉ. विजया, नातवंडे असा परिवार आहे.\nमुंबईमध्ये बॉम्बे हॉस्पीटलमध्ये गेल्या आठवडाभरापासून ते उपचारासाठी दाखल होते. राज्यशास्त्रातील एम. ए. पदवीधर असलेल्या ए. टी. पवारांचा 1 डिसेंबर 1938 ला जन्म झाला. वयाच्या 34 व्या वर्षी आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत त्यांना दोनवेळा पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय म्हणून राज्यभर ओळखले जात होते.\nआदिवासी विकासमंत्री, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री, तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आदिवासी विकास विभाग पुण्याहून नाशिकमध्ये आणण्यात त्यांचे योगदान राहिले आहे. आश्रमशाळांच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये शिक्षण पोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. पूनंद धरणासाठी सतत पाठपुरावा करण्यासह गिरणा खोऱ्यातील सिंचनावर त्यांनी भर दिला होता. त्यामुळे \"पाणीदार नेता' अशी त्यांची ओळख झाली. आदिवासी भागातील दळवळणाची सुविधा त्यांच्यामुळे वाढल्या होत्या. एटी म्हणजे, पक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली.\nआदिवासी भागामध्ये शिक्षणाची गंगोत्री पोचवणारे स्वर्गीय दादासाहेब बीडकर, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड, महाराज धैर्यशीलराजे पवार, मूळचंदभाई गोठी यांच्या मार्गदर्शनाखाली ए. टी. पवारांनी राजकारणात प्रवेश केला. दळवटच्या आदिवासी विकास सोसायटीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 1967 ते 1972 मध्ये जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व केले. 1968 मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि नंतर शिक्षण, कृषी-पशुसंवर्धन सभापती म्हणून काम पाहिले. 1978 मध्ये कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले. मधल्या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षामधून राजकीय कारकीर्द पुढे नेली.\nसतत नऊवेळा विधानसभेत एखाद्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे म्हणजे योगायोग अथवा अपघात नव्हे. हे ए. टी. पवारांच्या कार्याच्या पावतीचे लक्षण आहे, अशा शद्बांमध्ये आदरांजली वाहून वनाधिपती विनायकदादा पाटील म्हणाले, की ए. टी. पवार हे कळवणचे विकासपुरुष होते. शून्यातून समृद्धीकडे कळवणचा प्रवास झाला. रस्ते, पाणी, शिक्षणात त्यांनी आदिवासी भाग अग्रेसर केला. पश्‍चिम वाहिनी नद्या पूर्ववाहिनी करुन आधुनिक भगिरथाची भूमिका त्यांनी पार पाडली. माझे पन्नास वर्षांचे जीवलग मित्र होते. त्यांच्या निधनाने आदिवासी विकासाला दिशा देणारा म्होरक्‍या हरपला आहे.\nकळवणचे माजी आमदार व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या निधनाने एका सच्च्या सहकाऱ्याला मुकलो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.\n- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/36thousand-jobs-are-available-290141.html", "date_download": "2018-08-21T14:44:15Z", "digest": "sha1:2WRST3L6JH4JBG4FB6CCKLIWNL6M2JMU", "length": 11764, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात कृषी खात्यातली 36 हजार पदं भरणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nराज्यात कृषी खात्यातली 36 हजार पदं भरणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय\nहे आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या आत ही पदे भरली जातील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुंबई, 16 मे : राज्यात 36 हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे कृषी खाते आणि कृषी खात्याशी संबंधित ही पदे भरली जाणार आहेत. हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या आत ही पदे भरली जातील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nतर पुढील आर्थिक वर्षात आणखी 36 हजार पदे भरली जाणार आहेत. गाव पातळीवर कृषी विषयक कामे होत नसल्याची ओरड गेली अनेक दिवस सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/farmer-attempts-suicide-against-samruddhi-higway-44738", "date_download": "2018-08-21T14:59:07Z", "digest": "sha1:W4I5CQ67HXQMAF4LUOE7IIEGGOZZZE6J", "length": 10835, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer attempts to suicide against samruddhi higway समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्याची थेट सरणावर उडी | eSakal", "raw_content": "\nसमृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्याची थेट सरणावर उडी\nशुक्रवार, 12 मे 2017\nप्रभाकर बाजड या शेतकऱ्याकडे साडेसात एकर जमीन आहे. त्यातील सहा एकर जमीन प्रस्तावित महामार्गात जाणार आहे.\nवाशीम : कृषी समृध्दी जलदगती महामार्गाच्या विरोधात मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने चक्क सरण रचून त्यावर उडी मारल्याची घटना आज (शुक्रवार) दुपारी घडली. गावकऱ्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.\nवाशीम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मूंबई कृषी समृध्दी जलदगती महामार्गाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे. वेळोवेळी आंदोलनाचा व निवेदनाचा पवित्रा घेतल्यानंतरही सरकार प्रक्रिया थांबवत नसल्याने केनवड येथील शेतकरी प्रभाकर शामराव बाजड (वय 55) यांनी शेतात सरण रचून त्यावर उडी घेतली.\nआजबाजूच्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यानी धावत जाऊन बाजड यांना सरणावरून खाली उतरविले. प्रभाकर बाजड या शेतकऱ्याकडे साडेसात एकर जमीन आहे. त्यातील सहा एकर जमीन प्रस्तावित महामार्गात जाणार आहे. मुलीचे वैद्यकीय तर मुलाचे अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू आहे. शेती महामार्गात गेली तर मुलांचे शिक्षण व जगण्याची चिंता यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nमित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस\nबेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/udayanraje-bhosale/", "date_download": "2018-08-21T14:42:45Z", "digest": "sha1:PGAO4GV7KPDCVYMKFUPQ4GC7U4HLP5Q6", "length": 30987, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Udayanraje Bhosale News in Marathi | Udayanraje Bhosale Live Updates in Marathi | उदयनराजे भोसले बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nMarathaReservation: आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMarathaReservation:मराठा आरक्षणाचा लवकरच निर्णय होईल. त्यासाठी तोडफोड आणि आत्महत्या नको, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. तसेच जो आरक्षणासाठी जीव देऊ शकतो, तो जीव घेऊही शकतो, असा आक्रमक पवित्राही उदयनराजेंच्या बोलण्यातून दिसून आला. ... Read More\nMaratha Reservation : ...मग भडका थांबवणारे कोणीही नसेल - उदयनराजे भोसले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaratha Reservation : मराठा आंदोलनाच्या दरम्यान दाखल करण्यात आलेले संपूर्ण गुन्हे शासनाने मागे घ्यावेत अन्यथा मराठा समाजाचा भडका उडेल अशी शक्यता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. ... Read More\nUdayanraje BhosaleMaratha ReservationMaratha Kranti Morchaउदयनराजे भोसलेमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चा\nMaratha Reservation : अॅट्रोसिटीबाबत दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही, उदयनराजे भोसलेंचा सवाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaratha Reservation: गुन्हे मागे घेतले नाहीत तर मोठा भडक उडेल- उदयनराजे भोसले ... Read More\nMaratha ReservationMaratha Kranti MorchaUdayanraje BhosaleAtrocity Actमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चाउदयनराजे भोसलेअॅट्रॉसिटी कायदा\nMaratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaratha Reservation: उदयनराजे भोसले प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांना आमंत्रित करणार ... Read More\nMaratha ReservationMaratha Kranti MorchaUdayanraje Bhosaleमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चाउदयनराजे भोसले\nMaratha Reservation : सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच मराठा आरक्षण नाही\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद, प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना करणार आमंत्रित ... Read More\nMaratha ReservationUdayanraje BhosaleMaratha Kranti Morchaमराठा आरक्षणउदयनराजे भोसलेमराठा क्रांती मोर्चा\nछत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजेंनी मराठा समाजाचं नेतृत्व करावे, मराठा क्रांती मोर्चाची मागणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. ... Read More\nUdayanraje BhosaleSambhaji Raje ChhatrapatiMaratha Kranti Morchaउदयनराजे भोसलेसंभाजी राजे छत्रपतीमराठा क्रांती मोर्चा\nआरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, उदयनराजे भोसलेंनी केले हे आवाहन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआषाढी एकादशीची वारी कोणत्याही अडथळ्याविना पार पडू द्यावी, असे आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. ... Read More\nPandharpur Palkhi SohalaAshadhi EkadashiUdayanraje BhosaleMaratha Kranti Morchaपंढरपूर पालखी सोहळाआषाढी एकादशीउदयनराजे भोसलेमराठा क्रांती मोर्चा\n‘कॉलर’ उडवत समोरच्याची ‘चुटकी’ वाजवू पाहणारे उदयनराजे असं का वागतात\nBy सचिन जवळकोटे | Follow\nपण एक खरं : राजे हे नक्की काय रसायन आहे, हे कोणाला म्हणजे कोण्णाला उमगत नाही\nफुल आहिस्ता फेको.. दोनो राजे देख रहे , उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे एकाच मंचावर\nBy सचिन जवळकोटे | Follow\nगेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर तुफान शाब्दिक हल्ले चढविणारे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे रविवारी रात्री एकाच मंचावर आले. ... Read More\nUdayanraje BhosaleShivendrasinghraja Bhosaleउदयनराजे भोसलेशिवेंंद्रसिंहराजे भोसले\nउदयनराजे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते, शिवेंद्रसिंहराजेंची टीका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘निवडणूक आली की शरद पवारांना जवळ करायचं. भाजपाच्या मंत्र्यांना भेटायचं, असं लक्षण हे स्वार्थीपणाचं असतं. म्हणूनच खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते आहेत,’ असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. ... Read More\nShivendrasinghraja BhosaleUdayanraje BhosaleSatara areaशिवेंंद्रसिंहराजे भोसलेउदयनराजे भोसलेसातारा परिसर\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathirecipies.blogspot.com/2012/09/soyabean-bhaji-recipe.html", "date_download": "2018-08-21T14:28:18Z", "digest": "sha1:ELSSUVIFYHIGUHBDJPNHSNUPOUFKB5OT", "length": 4199, "nlines": 56, "source_domain": "marathirecipies.blogspot.com", "title": "Indian Marathi Recipes : Soya Bean Chunks Gravy Recipe | सोयाबीनची भाजी", "raw_content": "\n६ बारीक चिरलेले कांदे\nअर्धी वाटी ओले खोबरे\n२ टी स्पून तिखट\nप्रथम सोयाबीन १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर ते चांगले धुऊन त्यातून फेसाळ पाणी काढून घ्यावे.\nनंतर कुकर मध्ये थोडा पाणी टाकून त्यात धुतलेले सोयाबीन टाका आणि २ शिट्या काढून घ्या.\n२ शिट्या काढून झाल्यानंतर एका पातेल्यात सोयाबीन काढून घ्यावेत आणि ते पुन्हा पाण्याखाली धुऊन घ्यावेत.\nनंतर कुकरमध्ये १ छोटी अर्धी वाटी तेल फोडणीसाठी टाकावे. नंतर त्यात १ टी-स्पून जिरे, बारीक चिरलेले कांदे गुलाबी होयीपर्यंत परतून घ्यावे.\nत्यात आले-लसणाची पेस्ट, कांदा-खोबऱ्याचे वाटण, बारीक चिरलेले tomato, हळद, चवीनुसार मीठ व २ टी-स्पून तिखट व धुतलेले सोयाबीन टाकून एकजीव होयीपर्यंत चांगले परतावे.\nमिश्रण एकजीव झाल्यावर एक मोठी वाटी पाणी टाकून २ शिट्या काढून घ्यावे.\nकुकर थंड झाल्यावर भाजी काढून त्यावर थोडी कोथिंबीर टाकून serve करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-21T13:44:45Z", "digest": "sha1:VKC5HXBSA5OKD4ORK3S2GLVJCI6KDO6Z", "length": 8673, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शॉर्टसर्किटमुळे शिवाजीनगरात सिंलेडरचा स्फोट | Janshakti", "raw_content": "\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nदेशातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न ८ हजार ०५९ रुपये- नाबार्ड\nशॉर्टसर्किटमुळे शिवाजीनगरात सिंलेडरचा स्फोट\nजितेंद्र कोतवाल 13 Mar, 2018\tखान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव तुमची प्रतिक्रिया द्या\nलाखोंचे नुकसान; प्रशासनाकडून पंचनाम्यास सुरूवात\n शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट परिसरात शॉर्टसर्किटमुळे सिंलेडरच्या झालेल्या स्फोटात पार्टेशनचे 14 घरे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास घडली. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांना आग विझविण्याचे काम सुरू करून तत्काळ पोलिसांसह अग्निशमन बंबाला बोलावण्यात आले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे कळते. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट येथे सतीश कंडारे (वय-60), यांचा प्लॉट असून या ठिकाणी पार्टीशनची घरे उभारुन यातील काही घरे चेतन भगत, आत्माराम सोनार, मंगला सोनार, रफिक शेख, शारदा मिसाळ, ज्ञानेश्‍वर पाटील, संजू मिस्त्री, विष्णू कोळी, ज्ञानेश्‍वर शिंपी व नरेश बाविस्कर यांना भाडेतत्वावर देण्यात आलेली आहेत. आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास चेतन भगत हे राहत असलेल्या घरात शॉर्ट सर्कीट होवून आग लागली. घरे पार्टीशानची असल्याने आग तात्काळ पसरली. आगीत घरातील जिवनावश्यक साहित्यासह 14 घरे जळून खाक झाले. आग इतकी भयंकर होती की घरावरची पत्रे, रॅक, पलंग वाकले होते. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nPrevious प्रेमप्रकरणातून दहावीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून खून\nNext रोह्याची अवस्था भोपाळसारखी करायचीय का\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\nबँकेच्या गार्डने ग्राहकावर झाडली गोळी\nनवी दिल्ली – गार्डने ग्राहकावर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये विजया बँकेच्या एका …\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/wonders/rock-carvings/", "date_download": "2018-08-21T14:39:40Z", "digest": "sha1:63BTMCIENQDS3HW5SQTRXCXX7IM3FMF4", "length": 10549, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "कातळशिल्पं (खोदचित्रे) - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nग्रीक भाषेत ‘पेट्रोग्लिफ’ या शब्दाचा अर्थ खडकावर केलेले कोरीवकाम असा होतो. ही संज्ञा जरी लेण्यांमधील शिल्पकलेसाठी समर्पक असली तरी ती कोकणातील आदिमानवाने सुमारे १०,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी कठीण कातळावर कोरलेल्या शिल्पकलेलाही तितकीच लागू होते. रत्नागिरीत अनेक ठिकाणी जाभ्यांच्या संपूर्ण उघड्या व विस्तीर्ण सड्यांवर कोरलेली ही कातळशिल्पं किंवा खोदचित्रे हे इथलं चुकवू नये असं एक खास वैशिष्ट्य.\nविविध प्राणी, पक्षी, अगम्य भौमितिक रचना, अनाकलनीय चित्रलिपी असणारी ही खोदचित्रे हे एक गूढ असले तरी तो एक मानवनिर्मित सुंदर आविष्कार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळपास दोनशेऐंशी पेक्षा जास्त कातळशिल्पं सापडली आहेत. या गूढरम्य आकृत्या इथे कोणी व का कोरल्या त्यांचा उद्देश काय त्यातून त्या प्राचीन मानवाला काय अभिप्रेत होते याची अधिकृत माहिती आज जरी उपलब्ध नसली तरी त्यावर अभ्यासकांचे अधिक संशोधन चालू आहे.\nया खोदचित्रांबद्दल स्थानिक लोकांमध्ये अनेक दंतकथा प्रचलित आहेत. अनेक ठिकाणी हत्ती आणि वाघ या प्राण्यांचे आकार हे जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात. त्याचबरोबर मगर, कासव आणि मासे, साप यांची चित्रे सुद्धा आढळतात. सर्व खोदचित्रांमध्ये मानवीचित्रे तुलनेने जास्त आढळतात. उत्साही संशोधक सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी चिकाटीने या खोदचित्रांचा अभ्यास केला असून त्यांची एक विभागवार सूची तयार केली आहे. त्यांच्यामध्ये आढळणारे साम्य आणि विविधता यांचीसुद्धा बारकाईने नोंद केलेली आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, रत्नागिरी\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\nगरम पाण्याची कुंड, तुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pimpri-chinchwad/abhay-construction-power-commenting-administering-action-against-administration/amp/", "date_download": "2018-08-21T14:40:53Z", "digest": "sha1:WBOHZ4A2DYW6HTOVMW3LIUHGEGMFY4FE", "length": 7660, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Abhay to the construction of power; Commenting on administering action against the administration | सत्ताधा-यांच्या बांधकामांना अभय; प्रशासन कारवाईत दुजाभाव करत असल्याची टीका | Lokmat.com", "raw_content": "\nसत्ताधा-यांच्या बांधकामांना अभय; प्रशासन कारवाईत दुजाभाव करत असल्याची टीका\nशहरामध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र, कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे.\nपिंपरी : शहरामध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र, कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे. ‘सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोझर फिरविला जातो; तर दुसरीकडे कारवाई करण्याची मागणी करूनही सत्ताधारी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या अनधिकृत दुकानांवर व घरांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील भाजपा नेते, लोकप्रतिनिधींच्या व्यावसायिक बांधकामांकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यांची बांधकामे शाबूत ठेवून सर्वसामान्यांच्या रहिवासी बांधकामावर बुलडोझर फिरविला जात आहे. महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप राजकीय पक्षांनी केला आहे. अनधिकृत बांधकामाचे पुरावे दिल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली आहे. पिंपळे गुरवमधील सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर बुलडोझर फिरविला जात आहे. दुसरीकडे नागरिकांनी लेखी तक्रार करून, तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊनही पिंपळे निलख, विशालनगरमधील बेकायदापणे उभारलेल्या एका वाईन शॉपवर कारवाई केली जात नाही. हे दुकान भाजपाकडून निवडणूक लढविलेल्या एका व्यक्तीच्या मालकीचे असल्यानेच तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोरगरिबांच्या घरांवर हातोडा शहराध्यक्ष साठे म्हणाले, ‘‘महापालिकेत सुडाचे राजकारण सुरू आहे. सत्ताधारी लोक प्रशासनास हाताशी धरून नागरिकांवर जुलूम करीत आहेत. प्रशासन सत्ताधाºयांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाही. केवळ गोरगरिबांच्या घरांवर हातोडा चालवीत आहे. प्रशासनाच्या या कारवाईतील दुजाभावाचा आम्ही निषेध करतो.’’\n‘श्रावण परी’साठी सखींचे आॅडिशन\nमहापालिकेच्या जागा दिल्या भाड्याने, राहुल जाधव\nगुन्हेगारी कमी होणार - गिरीश बापट\nभाजपाचा आधारवड हरपला, अटलबिहारी वाजपेयी यांना उद्योगनगरीतून श्रद्धांजली\nलोंबकळत्या वीजतारांचा धोका, महावितरण कंपनी व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष\nपिंपरी -चिंचवड कडून आणखी\nआठशे रुपयांसाठी मित्राचा खून करणारा अटकेत\nताथवडेत दोन चिमुकल्यांचा खून करत पित्याची आत्मह्त्या\n'SHIVDE I AM SORRY'; प्रेयसीची माफी मागण्यासाठी 'त्याने' गावभर लावले फलक\nआयुक्तालयासाठी भाडे २ कोटी, महापालिकेतर्फे पोलिसांना पत्र\nपवना धरणातून विसर्ग वाढविला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%95_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-08-21T13:40:05Z", "digest": "sha1:2MO5VD4PU3STE4J3GDXSOEZ5L4KISW53", "length": 4901, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोहतक जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख रोहतक जिल्ह्याविषयी आहे. रोहतक शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nरोहतक हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र रोहतक येथे आहे.\nअंबाला विभाग • गुरगांव विभाग • हिस्सार विभाग • रोहतक विभाग\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • पलवल • पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • महेंद्रगढ • मेवात • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र, हरियाणा • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • नर्नौल • पलवल• पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१४ रोजी ०८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/drip-revolution-45671", "date_download": "2018-08-21T15:02:30Z", "digest": "sha1:D3BXAIZUXJJHIWC47U7FOYOWDGIMLN6D", "length": 14692, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Drip revolution सहकाराच्या साथीने दिंडनेर्लीत ठिबक क्रांती | eSakal", "raw_content": "\nसहकाराच्या साथीने दिंडनेर्लीत ठिबक क्रांती\nबुधवार, 17 मे 2017\nठिबक सिंचन योजनेसाठी इस्राईलचे तंत्रज्ञान वापरले आहे. फिल्टर, कंट्रोलसह इतर मशीन इस्राईलची बसविली आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतीसाठी चांगला फायदा होत आहे.\nकोल्हापूर - राष्ट्रीय जल धोरणाला पोषक आणि पूरक ठरणारी, तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती आणण्यासाठी दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेने राबवलेली ठिबक सिंचन योजना यशस्वी झाली आहे. 700 एकरांपैकी 400 एकरांवर उसाचे डौलदार पीक घेऊन फोंड्या माळातून उत्पादन घेतले असल्याचे भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष व्ही. डी. कुलकर्णी यांनी सांगितले. दिंडनेर्ली येथील ठिबक सिंचन पाहणी दौऱ्याच्या वेळी ते बोलत होते.\nदिंडनेर्ली (ता. करवीर) हे डोंगरावर वसलेले गाव आहे. गावापासून 5 किलोमीटरवर दूधगंगा नदी वाहते. गावातील विहिरी, ओढे, नाले आणि पावसाळ्यात पडणाऱ्या पावसावरच येथील शेती अवलंबून होती. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल धोंडिपंत तथा व्ही. डी. कुलकर्णी यांनी 2004 ला भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेची स्थापना केली. यामध्ये 150 शेतकरी सभासद आहेत. येथील शेती समृद्ध व्हावी यासाठी 2008 मध्ये पाटाने पाणी देण्यास सुरवात केली. या योजनेतून 200 एकरांतील उसाला व 200 एकरांतील खरीप पिकांना पाणीपुरवठा केला जात होता. शेतकऱ्यांनी ऊस, आंतरपिके घेऊन मिळविलेल्या उत्पन्नातून पाच वर्षांत 4 कोटी 18 लाख रुपयांचे कर्ज व व्याजाची परतफेड केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. पाटाने दिल्या जाणाऱ्या पाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन, पाण्याची बचत करून जास्त क्षेत्रावर पीक घेण्याची संकल्पना श्री. कुलकर्णी यांनी मांडली. त्यानुसार संस्थेच्या सर्व सभासदांना ठिबक सिंचनचे महत्त्व पटवून देऊन ही योजना कार्यान्वित केली. 21 नोव्हेंबर 2015 ला या योजनेचे शंभर टक्के काम सुरू झाले. संस्थेच्या 150 शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. पाच-पाच एकराला दिवसाला एकरी दोन ते अडीच तास पाणी दिले जाते. एकाच वेळी सर्व शेती भिजेल आणि त्याचा फायदा होईल, या अपेक्षेने सुरू केलेल्या या योजनेला यश आले आहे. नदीपासून पाच किलोमीटर अंतरावर जलवाहिन्यांद्वारे पाणी आणून सुमारे साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या आरसीसी टाकीत याचा साठा केला आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या विना गळतीच्या फिनोलेक्‍स पाईपद्वारे स्वयंचलित, संगणकीय, वायरलेस यंत्रणेद्वारे पिकांना पाणी पुरविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. या योजनेमुळे शेती तर सुजलाम झालीच आहे; पण पाण्याचा कमी वापर होऊन शेती समृद्ध होत आहे. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, बाजीराव जाधव, आकाराम बोटे, सचिव दत्ता सपकाळ, सोमनाथ पाल, अविनाश पुरोहित, पी. एस. माने, तसेच ए. जी. कासार उपस्थित होते.\n* योजनेस 4 कोटी 14 लाखांचा खर्च\n* 700 एकरांसाठी पाणीपुरवठा\n* 400 एकर ऊस\n* 5 किलोमीटरहून पाणी उपसा\n* ठिबकसाठी इस्राईलचे तंत्रज्ञ\n* संपूर्ण संगणकीय कंट्रोल\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/sharad-pawar-could-have-become-pm-claims-sushilkumar-shinde/", "date_download": "2018-08-21T14:41:22Z", "digest": "sha1:LSPZT43WSTTWXAYZZDJ5JXVCHMXCNZ73", "length": 38173, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sharad Pawar Could Have Become Pm Claims Sushilkumar Shinde | शरद पवार यांनी काँग्रेस सोडली नसती तर पंतप्रधान झाले असते - सुशीलकुमार शिंदे | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nशरद पवार यांनी काँग्रेस सोडली नसती तर पंतप्रधान झाले असते - सुशीलकुमार शिंदे\nशरद पवार जेव्हा नाही -नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते असे सांगत शरद पवार यांनी जर त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर ते आज पंतप्रधान झाले असते असा खुलासा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केला आहे\nसोलापूर - शरद पवार जेव्हा नाही -नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते असे सांगत शरद पवार यांनी जर त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर ते आज पंतप्रधान झाले असते असा खुलासा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. 'शरद पवार आपले गुरु आहेत आणि ते अतिशय चलाख व शार्प आहेत. त्यांना पुढचे अर्थात वा-याची दिशा अगोदर कळते. असे गुरु आहेत हे माझे भाग्य आहे. पवार हे सर्वधर्म समभावाची पताका घेऊन पुढे निघाले आहेत', असे गौरवोद्गारही शिंदे यांनी काढले.\nकेंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने शेतकरी आणि जनतेचे प्रश्न न सोडविल्यास आगामी निवडणूक भाजपासाठी धोक्याची घंटा असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात बुधवारी आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सांगितले.\nदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण खूप जवळून पहिले आहे. मुख्यमंत्री आणि हिमाचलचे प्रभारी असताना आम्ही भेटायचो. मात्र मोदी हे चहा विकत होते असे मला कधीच ऐकण्यात आले नाही. ते आत्ताच चहावाले झाले असावेत. असो चहावाल्यांसाठी त्यांनी आतातरी काही करावे असा टोला शिंदे यांनी मोदी यांना लगावला.\nनरेंद्र मोदी व्यक्तिगतरीत्या चांगले आहेत मात्र देश व राज्याची पॉलिसी ठरविताना चुकीचा निर्णय होतो. जीएसटी आणि नोटबंदीमुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला त्यामुळे देशभरातील जनता भाजपा सरकारवर नाराज आहे. शेतक-यांची कर्जमाफी आणि रोजगाराचा प्रश्न सोडविला तरच भाजपा सुधारेल अन्यथा परिस्थिती बिकट होईल असा इशाराही शिंदे यांनी बोलताना दिला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे प्लॅटो होते मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॅकेवेली आहेत. असे सांगत शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.\nदोनवेळा भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले. परंतु ज्या त-हेने देशात त्यांनी काम केले त्यामुळे शेवटी-शेवटी ते ढासळले . त्यावेळी इंडिया शायनिंग झाले होते . आता स्टॅन्डअप, सीटडाउन आणि स्लीप ऑफ इंडिया अशी भाजपची परिस्थिती झाली असल्याची कोपरखळीसुद्धा शिंदे यांनी यावेळी बोलताना मारली.\nलोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित झाल्या तर त्याचा काँग्रेसला फायदा होईल. मात्र मतदान हे इलेकट्रोनिकऐवजी शिक्क्यानेच झाले पाहिजेत . नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रॉनिकस यंत्रात जादू केली असल्याची शंकाही शिंदे यांनी व्यक्त केली .\nसोनिया गांधी या परदेशी स्त्रीने भारताचे नागरिकत्व स्वीकारले व त्या भारतात विलीन झाल्या अशा सोनिया गांधींचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांनी देशाला दहावर्षे सत्ता मिळवून दिली. मनमोहन सिंग यांना दहावर्षे पंतप्रधान केले. याशिवाय मोट्या मनाने राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले हे फक्त गांधी घराणेच करू शकते असे सांगताना शिंदे म्हणाले, राहुल गांधी अतिशय हुशार आहेत देशातील अनेक नेत्यांची नावे त्यांना पाठ आहेत. अध्यक्ष पदास त्यांनी चांगली भरारी मारली आहे. सुरुवातीला गांधी घराण्यावर आरोप झाले त्यानंतर मात्र त्यांची वाहवा होत गेली. तसेच राहुल गांधी यांच्या बाबतीत होणार असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.\nआयुष्यभर आपण विद्या विनयेणे शोभते अशाच पद्धतीने राजकारणात राहिलो आहोत. राजकारणात कोणाचाही सूड घ्यावा असे कधी मनात आलेच नाही मात्र कधीकधी येत गेलेल्या प्रसंगानुसार तसे होत गेले. असे सांगतानाच राजकारणात आज नाटकाचीच गरज असल्याचे सुशीलकुमारांनी स्पष्ठ केले.\nकोणतीही संस्था नाही, समाजाचा पाठींबा नाही मात्र शेड्युल्ड कास्ट म्हणून योग्यता मिळाली आणि पुढे सरकलो. राजकारणात जनतेनेच पुढे रेटले . स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा समाजाने व लोकांनी आपल्याला पुढे रेटल्यामुळे आपण राजकारणात यशस्वी झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. राखीव व सर्वसाधारण जागेवर सोलापूरकर जनतेने आपल्याला आमदार व खासदार म्हणून निवडून दिले. तब्बल बारावीला जनतेने निवडून दिले असताना राग येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . असे सांगतानाच मागील लोकसभा निवडणुकीतील पराभव आपण आनंदाने स्वीकारल्याचे शिंदे यांनी सांगितले.\nराजकारणात वैयक्तिक टीका करण्याचे राजकारणी मंडळींनी टाळले पाहिजे. कोणी आपल्याविषयी बोलले असले तरी मनात ठेवून आपण बोलावे असे वाटत नसल्याचे सांगत शिंदे यांनी खासदार शरद बनसोडे यांचे नाव न घेता त्यांना टोला मारला. राजकारणात अबोला असून चालत नाही. विलासराव देशमुख आणि माझ्यात कधीच कटुता आली नाही असेही शिंदे यांनी सांगितले . आजकाल राजकारण हमरीतुमरीवर चालले असून हे चुकीचे आहे. राजकारणात वैचारिक भूमिकेला महत्व असल्याचे शिंदे यांनी सांगितले.\nदरम्यान सोलापूरसाठी भरपूर काही केले आणि दिलेसुद्धा आहे आणि यापुढेही देतच राहणार आहे. बीएसएफ आणि सीआयएसएफ यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला पाहिजे. बोरामणी विमानतालसुद्धा झाले पाहिजे हीच आपली आता एकमेव इच्छा असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.\nआमदार प्रणिती शिंदे यांचे काम चांगले आहे. बोलताना ती फटकन बोलते अशावेळी कधीकधी अडचणी येतात. मी मात्र गोड बोलतो अन.. गोड बोलून .... असे शिंदे म्हणताच एकच हशा पिकला.\nSushilkumar ShindeSharad Pawarसुशीलकुमार शिंदेशरद पवार\nसन्मानाने दिलेले फेटा, पागोटे आणि पगडी काढणार नाही : विक्रम गोखले यांचा टोला\nआणि.. ‘ ते ’ ही पडले बारामतीच्या प्रेमात\nकृषीव्यवस्था आणि तिचा विकास शाश्वत ठेवणे आव्हानात्मक : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\n'गोध्राची पार्श्वभूमी असणाऱ्या मोदींच्या काळात संविधान धोक्यात'\n'पवारांचे दूत' राज ठाकरेंच्या भेटीला, आव्हाडांची 'कृष्णकुंज'वर दोन तास चर्चा\nपुराेगामी विचारांच्या पक्षांसाठी अामचे दरवाजे माेकळे : अॅड प्रकाश अांबेडकर\nउजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, भिमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस; उजनी ६०.६६ टक्के भरले\nपाण्याच्या बचतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील १०० गावात ‘जलजागृती’ अभियान\nउजनी धरणाचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली\nसोलापूर बाजार समितीमधील व्यापाºयांचे परवाना रद्दच्या कारवाईला आव्हान\nइंडीचे माजी आमदार रवी पाटील यांचे सोलापूरातील हॉटेल बांधकाम बेकायदेशीरच\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/sonali-bendre-treatment-in-newyork/", "date_download": "2018-08-21T13:49:52Z", "digest": "sha1:N3UOO2FXDXIB7N5QVHIHD6QN2YXF4377", "length": 9529, "nlines": 97, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सोनाली बेंद्रे आहे या अवस्थेत पण तरीही म्हणते मी आनंदी | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nसोनाली बेंद्रे आहे या अवस्थेत पण तरीही म्हणते मी आनंदी\nप्रदीप चव्हाण 5 Aug, 2018\tfeatured, ठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nन्यूयॉर्क-बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आज फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने सोनालीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत, सर्व मित्रांचे आभार मानले आहेत. अतिशय भावूक करणारा आहे. परंतू सोनालीचा मॅसेज मात्र कमालीचा सकारात्मक आहे. या फोटोत सोनालीने डोक्याचे मुंडण केले आहे.\nफोटोत सोनाली तिच्या दोन मैत्रिणींसोबत आहे. यातील एक हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान आहे. हा फोटो शेअर करत सोनालीने ‘ ही मी आहे आणि सध्या खूप आनंदी आहे. मी खूप नशिबवान आहे की, माझे मित्र त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मला भेटायला येतात. मला कॉल करतात. मी एकटी नाही, याची जाणीव मला करून देतात. मला इतके प्रेम दिल्याबद्दल, आभाऱ़़ ,’ असे सोनाली म्हणाली. ‘आजकाल मला तयार व्हायला खूप कमी वेळ लागतो. कारण केसांचे काहीही करावे लागत नाही,’असेही तिने लिहिले आहे.\nPrevious अभिनवतर्फे मातोश्री वृद्धाश्रमामध्ये ‘फ्रेंडशिप’ डे साजरा\nNext तरूणावर केले वार\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/forts/suvarndurg-fort-dapoli/", "date_download": "2018-08-21T14:39:32Z", "digest": "sha1:K3M7EOYTTETZUOHK7LIU62HKSDNQHX5M", "length": 13037, "nlines": 263, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "सुवर्णदुर्ग, दापोली - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nइतिहासात प्रत्येक काळांतील राज्यकर्त्यांनी राज्याच्या सीमा समुद्राला भिडलेल्या असताना त्यांच्या संरक्षणासाठी आरमाराचे अपार महत्त्व ओळखले होते. म्हणूनच समुद्रात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांवर अनेक शतकांपासून जलदुर्ग सागराचे व समुद्रीतटांचे रक्षण करत उभे आहेत. कोकणातील समुद्रीतटांचे रक्षणकर्ते असणारे `आंग्रे` कुटुंब म्हणजे समुद्राचे राजेच होत. अनेक शतकं आंग्र्यांच्या कित्येक पिढ्यांनी पराक्रम गाजवून समुद्राचे व किनाऱ्यांचे रक्षण केले आहे.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - सप्टेंबर ते मे\nबोटीने किल्ल्याजवळ गेल्यावर मुख्य दरवाजापासून १०० मीटर अंतरावर समुद्राजवळ तुरळक तटबंदी व एक भग्न दरवाजा दिसतो. त्यापुढे अंदाजे ३० फूट उंच असे दोन भक्कम बुरूज व त्यामधून दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. मुख्य दरवाजा आजही सुस्थितीत असून फारच सुंदर दिसतो. दरवाजाची फार काही पडझड झाली नसून दरवाजावरील कमानदेखील पूर्णावस्थेत आहे. दरवाजावर अनेक शिल्पाकृती पाहायला मिळतात.\nगडाला ४ फूट उंचीचा एक उत्तम स्थितीतला चोरदरवाजा असून त्याच्या पायऱ्या उतरून गेल्यावर एक वाट समुद्रातील बुरुजांकडे जाते.\nगडाच्या पश्चिमेकडील हे बुरूज २५-३० फूट उंच, रांगेत उभे असलेले हे २४ बुरुज एखाद्या माळेत ओवल्यासारखे दिसतात.\nआपल्या स्थलमहात्म्यासाठी प्रसिद्ध असणारा सुवर्णदुर्ग हा कोकणातील महत्त्वाचा जलदुर्ग आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ किनाऱ्यापासून अडीचशे मीटर अंतरावर समुद्रात आठ एकरवर हा किल्ला वसला आहे. हर्णे बंदरापासून बोट ठरवून गेल्यास किल्ल्यावर ३० मिनिटांतच पोहोचता येते. पावसाळा संपल्यावर जानेवारीच्या सुमारास गेल्यास किल्ल्यावर गवत कमी असते.\nछत्रपतींकडून `सरखेल` ही आरमारातील मानाची पदवी प्राप्त करणारे कान्होजी आंग्रे या सर्वांत अग्रणी होते. इ.स. १६४०च्या सुमारास कान्होजी आंग्र्यांचे वडील तुकोजी आंग्रे हे शहाजीराजांकडे होते. निजामशाही संपल्यावर दक्षिण कोकणामधील हा भाग आदिलशाहीत आला. त्यानंतर सुवर्णदुर्गावर शिवाजीमहाराजांनी लगेचच विजय मिळवला. मात्र किल्ल्यावरील तुरळक तटबंदी ही त्याआधी निजामाच्या काळात बांधली गेली असावी. नंतर मात्र इ.स. १६६९ मध्ये व त्यानंतरही मराठी आरमाराकडून सुवर्णदुर्गाची व्यवस्थित दुरुस्ती केली गेली व किल्ल्याचे महत्त्व वाढीस लागले. इ.स. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे मराठी आरमाराचे मुख्य अधिकारी झाल्यावर आरमाराच्या छावण्या सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग येथे स्थापण्यात आल्या होत्या. इ.स. १७३१ पर्यंत कोणतीही लढाई न होता सुवर्णदुर्ग पेशव्यांच्या ताब्यात होता. अखेर कर्नल केनेडी या इंग्रज अधिकाऱ्याने इ.स. १८१८ मध्ये पेशव्यांकडून किल्ला जिंकून घेतला.\nगोवळकोट उर्फ गोविंदगड, चिपळूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/vibhawari-deshpande-write-independence-day-article-saptarang-137173", "date_download": "2018-08-21T14:42:20Z", "digest": "sha1:RDN4FA4D4XG3RQK2SBXLBCC27QBQDAX7", "length": 24097, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "vibhawari deshpande write independence day article in saptarang स्वातंत्र्य अन्‌ जबाबदारी (विभावरी देशपांडे) | eSakal", "raw_content": "\nस्वातंत्र्य अन्‌ जबाबदारी (विभावरी देशपांडे)\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nमी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही तिरंगा बघताना भरून यावेत यासाठी आपण काय करत आहोत हा विचार करायला नको का\nमी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही तिरंगा बघताना भरून यावेत यासाठी आपण काय करत आहोत हा विचार करायला नको का\nप्रसंग, घटना, औचित्य काहीही असो, तिरंगा झळकताना दिसला, राष्ट्रगीत कानावर आलं, की रोमांच उभे राहतात, गळा दाटून येतो. डोळे भरून येतात. ही संवेदनशीलता, राष्ट्राभिमान आपल्या सगळ्यांच्या डीएनएमध्ये आहे यात काही शंकाच नाही. स्वातंत्र्य मिळून 71 वर्षं होत आहेत. आपल्या आधीच्या पिढ्यांनी दीडशे वर्षांची गुलामगिरी नष्ट करून आपल्याला भारत नावाचं स्वतंत्र राष्ट्र मिळवून देण्यासाठी एक प्रचंड लढा दिला. तो कसा याची माहिती आपल्याला समजायला लागल्यापासून दिली गेली आहे. त्याबद्दलची कृतज्ञता, अभिमान आपल्या सगळ्यांच्या मनात काठोकाठ भरलेला आहे आणि ती भावना अढळ आहे, याबद्दल कुणालाच शंका नाही. आपल्या इतिहासामुळं आपल्या समाजाची आणि पर्यायानं त्या राष्ट्राची एक मानसिकता तयार होते. ज्याला आपण National psyche असं म्हणतो. (मी समाजशास्त्राची, राजकारणाची किंवा खऱ्या अर्थानं कशाचीच अभ्यासक नाही. माझ्या सामान्य विचारप्रक्रियेतून निर्माण झालेल्या काही निरीक्षणांची या निमित्तानी फक्त नोंद करावीशी वाटते. त्यामुळं चूकभूल द्यावी घ्यावी.) दरवर्षी स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिन साजरा करताना एकदा सिंहावलोकन करून आज आपण कुठं आहोत, काय करत आहोत हे बघणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, असं मला मनापासून वाटतं.\nमी अनेक वर्षं ग्रिप्स थिएटर, बर्लिन या जर्मन नाट्यचळवळीशी निगडित आहे. त्या निमित्तानं जर्मन रंगकर्मींसोबत काम करण्याचे खूप प्रसंग येतात. मी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लुट्‌झ ह्युबनर या प्रसिद्ध जर्मन नाटककाराबरोबर एक नाटक लिहिलं होतं \"ड्यू अँड मी' नावाचं. यात एक गमतीदार प्रसंग होता. एक्‍स्चेंज प्रोग्रॅमला भारतात आलेल्या एका जर्मन मुलाला त्याच्या यजमान कुटुंबातली मुलगी सिनेमाला घेऊन जाते. तिकडं राष्ट्रगीत सुरू झाल्यावर सगळे उभे राहतात. याला कळतच नाही काय चाललंय. तो टवाळक्‍या करत राहतो. आसपासचे सगळे चिडतात तेव्हा ती त्याला झापते ः \"\"हे आमचं राष्ट्रगीत आहे, त्याचा सन्मान करायला शिक. तुझ्या राष्ट्रगीताचा अपमान केलेला चालेल का'' यावर तो शांतपणे म्हणतो ः \"\"मला आठवतसुद्धा नाही माझं राष्ट्रगीत'' यावर तो शांतपणे म्हणतो ः \"\"मला आठवतसुद्धा नाही माझं राष्ट्रगीत\nलुट्‌झबरोबर लिहिताना जेव्हा त्यानं हे वाक्‍य लिहिलं, तेव्हा आम्हाला खूप धक्का बसला. \"\"तुम्हाला राष्ट्राभिमान नाही का'' असा प्रश्न आम्ही त्याला विचारला. तेव्हा तो म्हणाला ः \"\"तसंच नाही... पण आमच्या मनात हिटलरच्या हॉलोकॉस्टमुळं एक प्रचंड अपराधीपणाची भावना आहे. आज इतकी वर्षं झाली, तरी ती पुसली गेलेली नाही. जगात कुठंही जर्मनी म्हटलं, की कार्ल मार्क्‍स, बिथोवेन, बाख यांच्या आधी हिटलरचंच नाव येतं. अजून काही पिढ्या तरी आम्ही या \"नॅशनल गिल्ट'बाहेर पडणार नाही.''\nआम्ही विचारात पडलो. आपला राजकीय, सामाजिक इतिहास आपल्या विचारांवर, आपल्या मनावर कळत नकळत खूप मोठा परिणाम करत असतो. मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का स्वातंत्र्यानंतरची एक पिढी नव्यानं मिळालेल्या अस्तित्वाशी, त्या जबाबदारीशी जुळवून घेण्यात गेली. महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे अशा अनेकांनी आपल्यासाठी केवळ स्वतंत्र नाही, तर स्थिर राष्ट्र आणि समाज देण्याचा प्रयत्न केला. शून्याचा शोध लावणारा, ताजमहाल असलेला, अजिंठा-वेरूळची लेणी आणि खजुराहो असलेला भारत यापुढं जाऊन विज्ञान, तंत्र, साहित्य, कला यांत निरनिराळी शिखरं गाठणारा भारत निर्माण झाला. पुढं मग खुली बाजारपेठ आली, इंटरनेट आलं, जग जवळ आलं आणि एका मोठ्या तरुण वर्गानं आपला मोहरा पश्‍चिमेकडं वळवला. हुशार, बुद्धिजीवी तरुण पिढी आपल्या उज्ज्वल भवितव्याच्या शोधात युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियाला जाऊन स्थायिक झाली. यात चूक की बरोबर हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे, की या प्रचंड स्थित्यंतरात एक राष्ट्र म्हणून आपला प्रवास कुठं झाला, कुठं होत आहे\nमला कुठलीही सामाजिक, धार्मिक, राजकीय शहानिशा करायची नाही. तो माझा अभ्यास नाही आणि माझा हेतू तर मुळीच नाही. आज जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा, हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या, प्रचंड अध्यात्मिक वारसा असलेल्या भारत देशाचा नागरिक म्हणून आपण स्वतःकडे कसे पाहतो हा विचार माझ्यासकट प्रत्येकानी करायला हवा इतका साधा मुद्दा आहे. माझा धर्म, माझी जात, माझी पोटजात, माझं गाव, माझी भाषा यांच्याविषयी अपार निष्ठा, प्रेम आणि अभिमान असायला हरकत नाही; पण तो अभिमान राष्ट्राभिमानाहून मोठा होऊ लागला तर राष्ट्राच्या एकसंध स्वरूपालाच हा अभिमान धक्का देऊ लागला तर राष्ट्राच्या एकसंध स्वरूपालाच हा अभिमान धक्का देऊ लागला तर मुद्दा कोणताही असेल. या किंवा अशा अनेक कारणांनी हरप्रसंगी सामाजिक आणि राष्ट्रीय शांतता, सुव्यवस्था, साहचर्य या सगळ्याला सुरुंग लागत असेल, तर भारतीय म्हणून आपलं अस्तित्व किती काळ टिकून राहील\nकाही द्रष्ट्या माणसांची भरदिवसा हत्या होते. सिनेमा, नाटक, पत्रकारिता यांतून आपली मतं स्पष्ट मांडू पाहणाऱ्या लेखक, कलाकारांवर हल्ले होतात. एक मोठा तरुण वर्ग कष्ट करून भविष्य घडवण्याच्या काळात मोर्चे काढून रस्त्यावर उतरतो, आपलीच सोय आणि सुव्यवस्था म्हणून घालून दिलेले नियम बिनदिक्कत मोडले जातात. भर रस्त्यावर अनेक निर्भया आपली अब्रू आणि जीव गमावतात. \"मेरा भारत महान' लिहिलेले हजारो ट्रक, गाड्या लेनची शिस्त आपल्यासाठी नाहीच या अढळ निष्ठेवर गाड्या चालवतात. ते रस्ते तर अलौकिकच असतात. अनेक शेतकरी आत्महत्या करतात. इतिहासाचा अभिमान बाळगताना त्यात आपण नक्की काय केलं आहे आपण अमुक जातीचा, धर्माचा, भाषेचा अभिमान बाळगताना आपल्याला हे जन्मजात मिळालेलं आहे, यात आपलं कर्तृत्व काहीही नाही हा विचार आपण करतो का आपण अमुक जातीचा, धर्माचा, भाषेचा अभिमान बाळगताना आपल्याला हे जन्मजात मिळालेलं आहे, यात आपलं कर्तृत्व काहीही नाही हा विचार आपण करतो का अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही तिरंगा बघताना भरून यावेत यासाठी आपण काय करत आहोत हा विचार करायला नको का अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही तिरंगा बघताना भरून यावेत यासाठी आपण काय करत आहोत हा विचार करायला नको का हा विचार आणि हे वर्तन नसणं याहून मोठा देशद्रोह कुठला असेल\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathakrantimorcha-bandh-barshi-132974", "date_download": "2018-08-21T14:38:37Z", "digest": "sha1:IKAGESNHQIZ4ZNCLYOYIHVLVRBHROI7T", "length": 10681, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha bandh in Barshi राज्यव्यापी बंदला पाठिंबा, पण बार्शीत बंद नाही | eSakal", "raw_content": "\nराज्यव्यापी बंदला पाठिंबा, पण बार्शीत बंद नाही\nमंगळवार, 24 जुलै 2018\nबार्शी हे दुवादाशी क्षेत्र आहे, बारस क्षेत्र आहे, पंढरपूर येथील वारी संपवून मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्रातील हजारो भक्त बार्शी येथे असलेले जगातील एकमेव श्री भगवंत मंदिरात भाविक येत असल्याने, बार्शी सकल मराठा समाज राज्यव्यापी बंदला पाठिंबा देत असला तरी बार्शी येथे बंद पाळण्यात येणार नाही\nबार्शी : मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन व वेगवेगळ्या आंदोलना वेळी गंगाखेड तालुक्यातील काकासाहेब शिंदे-पाटील या युवकाने गोदावरी नदीत उडी मारून प्राण अर्पण केल्या नंतर मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.\nबार्शी हे दुवादाशी क्षेत्र आहे, बारस क्षेत्र आहे, पंढरपूर येथील वारी संपवून मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्रातील हजारो भक्त बार्शी येथे असलेले जगातील एकमेव श्री भगवंत मंदिरात भाविक येत असल्याने, बार्शी सकल मराठा समाज राज्यव्यापी बंदला पाठिंबा देत असला तरी बार्शी येथे बंद पाळण्यात येणार नाही, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने आण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे.\nपंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा\nकरकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nउस्मानाबाद : मातंग समाजाकडून आक्रोश मोर्चा\nउस्मानाबाद : मातंग समाजावरील अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.postall.in/farm-related-services/irrigation-services/irrigation-services-in-ahmadnagar_7326", "date_download": "2018-08-21T13:51:34Z", "digest": "sha1:P7LX4DTHQ7UQ5OK6OS4LYKO6P2TAZSCV", "length": 13510, "nlines": 138, "source_domain": "www.postall.in", "title": "विहीर – कूपनलिके करिता महत्वाची जागा कशी शोधाल in Irrigation Services | Best Agriculture Classifieds - PostAll.In", "raw_content": "\n/ विहीर – कूपनलिके करिता महत्वाची जागा कशी शोधाल\nविहीर – कूपनलिके करिता महत्वाची जागा कशी शोधाल\nविहीर – कूपनलिके करिता*\n*महत्वाची जागा कशी* *शोधाल ( प्रगतशील शेतकरी)*\nभौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात,\nपाणी कुठे – कसे साठविले जाते, हे विहीर – कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे.\nया साठवणुकीतच विहीर – कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते.\nपाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात.\nजमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते.\nमातीच्या मगदूर व जमिनीच्या उताराप्रमाणे अतिरिक्त पाण्याला गती मिळते.\nजमिनीची धूप; ओहोळ, नाले, नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे.\nपाणी जमिनीवर वाहताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याला आकर्षित करते व\nत्यामुळेच झरे, कूपनलिका, विहिरी यांना पाणी मिळते.\nभौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे – कसे साठविले जाते हे शोधणे महत्त्वाचे आहे.\nया साठवणुकीतच विहीर खोदली तर हमखास वर्षभर पिण्याचे पाणी मिळेल. नेमके हे ठिकाण शोधणाऱ्यास वॉटर विचर्स किंवा पाणाडे म्हणतात.\nपाणाडे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेतात, ते आपण पाहू.\n1) भूगर्भ व नैसर्गिक वनस्पतींचा अभ्यास –\nडोंगराळ, उंच – सखल भाग,\nपाण्याने माती वाहून गेलेले खडक,\nदगड – रेती उघडी पडलेली ओसाड जमीन;\nतसेच जिथे मातीची साठवण होते ती सुपीक जमीन पाण्याची गती किंवा अडवणुकीप्रमाणे तयार होते.\nपाणी, अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेप्रमाणे त्या भागात झाडे – वनस्पती उगवत असतात. चुकीच्या जागेवर उगवलेल्या वनस्पतीची वाढ समाधानकारक होत नाही.\nविशेषतः औदुंबर, ताड, सिंदी, वासन, मंदार, शमी, हरियाली, लव्हाळ, जामून इत्यादी झाडे – वनस्पती पाण्याच्या आश्रयाने चांगल्या वाढतात.\nम्हणून अशा झाडांजवळ पाणी निश्‍चित असते.\nमुंग्यांची वारुळेसुद्धा पाण्याच्या जवळपास असतात.\nमाळरानात सहसा झिरोफाइट्‌स जसे निवडुंग, काटेरी झुडपे, कोरफड, खुरटे गवत अशा प्रकारच्या कमी पाण्याची गरज असणाऱ्या वनस्पती उगवतात.\nया भागात पाणी नसते याची जाणीव पाणाड्यांना असते.\n2) “वाय’ आकाराच्या झाडाच्या फांदीचा प्रयोग –\nपेन्सिलच्या जाडीची, लवचिक, ताजी, “वाय’ आकाराची\nविशेषतः उंबर, जामून, मेंदी या झाडांच्या फांदीचा उपयोग पाणी शोधण्यासाठी होतो. पाणाड्या ही फांदी दोन्ही हातांनी छातीजवळ धरून “वाय’चे खालचे टोक समोर करून जमिनीवर चालतो.\nचालताना एखाद्या ठिकाणी फांदी विशिष्ट धक्का देते,\nया धक्‍क्‍यांची जाण ठेवून जमिनीतील भरपूर पाण्याचे ठिकाण ठरविता येते.\nलोलक पाच ग्रॅम वजनाचा कोणत्याही धातूचा बनविलेला असतो.\nयाच्या वरच्या बाजूने एक- दोन फूट लांबीचा दोरा बांधलेला असतो.\nत्याची खालची बाजू अणकुचीदार असते.\nलोलकाचा दोरा हातात धरून पाणाडे शेतात सावकाश चालतात. लोलक पाण्याची दिशा दाखवितो, त्या दिशेनेच चालताना एखाद्या ठिकाणी लोलक गोलगोल फिरतो.\nया ठिकाणी पाणी असते.\nदोऱ्याची लांबी व लोलकाची फिरण्याची गती यावरून पाण्याची खोली व पाण्याचे प्रमाण निश्‍चित करता येते.\nहा प्रयोग कमी खर्चाचा; पण अनुभवावर आधारित आहे.\n4) नारळाचा प्रयोग –\nप्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उपडे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेवावे. सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातांत एक नारळ द्यावा\nव त्याचे डोळे बंद करून घ्यावेत.\nदुसऱ्या मुलाच्या दोन्ही हातांत नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरविले जाते.\nफिरण्याची त्रिज्या वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरविले जाते.\nप्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो.\nफिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो. ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते,\nत्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो.\nजिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्‍चित होते.\nजिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे.\n5) पाणी आवडणारे प्राणी प्रयोग –\nयाकरिता मोठे बेडूक, खेकडे वापरतात.\nहे प्राणी बहुसंख्येने आणून सूर्यास्तानंतर शेतीच्या मध्यभागी मोकळे सोडावेत.\nते रात्री पाण्याच्या शोधात जमिनीवर हिंडतात, सूर्योदयापूर्वी हे प्राणी जिथे एकत्रित होतात, ती जागा निश्‍चित पाण्याची असते.\nखेकडे पाणी असलेल्या ठिकाणी जमीन कोरण्यास सुरवात करतात.\nशेतीत पाणी नसल्यास हे प्राणी इतरत्र पळून जातात.\nकोरड्या विहिरीत भरपूर खेकडे व त्यांचे अन्न पुरवल्यास हे खेकडे या विहिरी सजल करतात, असा अनुभव आहे.\n6) आकाशातील वीज –\nउच्च दाबाची कडाडणारी वीज ओल्या जमिनीकडे प्रकर्षाने आकर्षित होते.\nपावसाळ्याच्या सुरवातीला ज्या ठिकाणी जमिनीवर वीज पडते, त्या ठिकाणी जमिनीत भरपूर पाणी असते.\nजमिनीवर धातूचा साठा, उंच झाड, उंचवटा याचा विचार करणे गरजेच\nरांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका\nकर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का \nविहीर – कूपनलिके करिता महत्वाची जागा कशी शोधाल\nविहीर – कूपनलिके करिता* *महत्वाची जागा कशी* *शोधाल ( प्रगतशील शेतकरी)* भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bookmarkpublicationspune.com/", "date_download": "2018-08-21T14:17:52Z", "digest": "sha1:WW3NT3FD2NH5THFQBF4IFUOVOHBU4DHX", "length": 6585, "nlines": 40, "source_domain": "www.bookmarkpublicationspune.com", "title": "BookMark Publications, marathi books, bible in marathi, sad sagarachi, kokan trips, kokan information books, konkan", "raw_content": "\nअत्युच्चकोटीचा ज्ञान-विज्ञान ग्रंथ ग्रंथात मांडलेल्या सिद्धान्तानुसार शुद्धचैतन्यस्वरूप पर\nश्रीमदभगवद्‌गीतेचा आजच्या मराठीत केलेला सुबोध अनुवाद. मूळ संस्कृत श्लोक,पदच्छेद आणि मराठी श\nसंत निळोबारायांची अभंगरचना स्फुट स्वरूपाची आहे. चांगदेवांचे चरित्र, बाळक्रीडा, गौळणी, विरह\nश्रीगुलाबरावमहाराज ‘प्रज्ञाचक्षु‘, ‘मधुराद्वैताचार्य’ व ‘समन्वयमहर्षि’ म्हणून सर्वश्रुत आह\nहार्ट अटॅक व पॅरालेसीसवर शार्प-सुवेद संयुक्त उपचार पद्धती\nबायपास शस्त्रक्रियेला बायपास करणारी सोपी, सुटसुटीत उपचारपद्धती शार्प सुवेद ही उपचार पद्धती\nप्रकाशन व्यवसायात गेली पाच वर्षे आम्ही कार्यरत आहोत. या कालावधित पर्यटन, दुर्गभ्रमंती, चित्रकला, संगीत, ललित, बालवाङमय ह्या विषयांवरची अनेक पुस्तके आम्ही प्रकाशित केलेली आहेत. आपणा सर्वांच्या सहाकार्यामुळे पर्यटनाबरोबर इतरही विषयांवरील पुस्तकांना उदंड प्रतिसाद लाभला आहे. कोकण पर्यटनाच्या पुस्तकांच्या प्रत्येकी २५-३० आवृत्त्या, संगीत विषयक पुस्तकांच्या ३-४ आवृत्त्या तर बहुतेक सर्व पुस्तकांच्या दुसर्‍या-तिसर्‍या आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यातील काही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासन, मध्यप्रदेश शासनाचा पुरस्कार तर वाङमय सेवा आदि पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.\nसंपूर्ण महाराष्ट्रातील विके्रते-वितरक यांच्याशी सुसंवाद, संपर्क आणि योग्य सचोटीचा व्यवहार करताना पुस्तकांच्या निर्मितीमूल्याचा दर्जा आम्ही राखून आहोत. विविध विषय हाताळताना त्यामध्ये पूर्णपणे समर्पित होऊन, अभ्यासू वृत्तीने ग्रंथनिर्मिती हेच आमचे ध्येय आहे.\nआजवर कै. शांताबाई शेळके, कै. रवींद्र भट, डॉ. प्रभाताई अत्रे, श्री. मधु मंगेश कर्णिक, श्री. रवि परांजपे, श्री. गिरीश ओक, श्री. दिलिप प्रभावळकर, श्री. मंगेश तेंडुलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री. नरेंद्र दाभोळकर आदि मान्यवरांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन व आशीर्वाद दिले आहेत.\nत्या त्या विषयातील जज्ज्ञ लेखकांना विविध विषय देऊन अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण अशी उपयुक्त पुस्तके प्रसिद्ध करण्यावर आमचा भर असतो. कोकण पर्यटनावरची 'साद सागराची' ही पुस्तके लवकरच इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करत आहोत.\nआपल्या सहकार्याने ही साहित्यसेवा रसिक वाचक दरबारी अधिक चांगल्या प्रकारे रूजू व्हावी ही अभिलाषा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-21T13:47:49Z", "digest": "sha1:IOPVUAGBIZZLBFCVBBGGKAHNGU6DIUSN", "length": 9457, "nlines": 98, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मनिषा कोईरालाने जीवनकथा केली शब्दबद्ध! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nमनिषा कोईरालाने जीवनकथा केली शब्दबद्ध\nप्रदीप चव्हाण 10 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली-नुकताच प्रदर्शित होऊन चांगली कमाई केलेल्या अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटामध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांची भूमिका करणाऱ्या मनिषा कोईरालाच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. कर्करोगाशी झुंज दिलेल्या मनिषाने आपली जीवनकथा शब्दबद्ध करायचे ठरवले होते. त्यानुसार तिने तिची ही कथा पुस्तक स्वरुपात चाहत्यांच्या भेटीला आणले आहे.\nमनिषाने कर्करोगावर केलेली मात, तिचा संघर्ष याविषयीच्या तिच्या भावना पुस्तकातून व्यक्त केल्या आहेत. या पुस्तकाचं नाव ‘द बुक ऑफ अनटोल्ड स्टोरीज’ असे असून तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या पुस्तकाची पहिली झलक दाखविली आहे.\n‘पेंग्विन इंडिया आणि गुरवीन चढ्ढा आपल्या दोघांचे त्यांनी आभार मानले आहे. माझ्या जीवन प्रवास उलगडण्यासाठी मला प्रोत्साहित केल्यामुळे धन्यवाद. माझं पहिलं पुस्तक. आशा आहे हे पुस्तक साऱ्यांच्या पसंतीत उतरेल आणि नक्कीच माझ्या या संघर्षातून लोक चांगली प्रेरणा घेतली’, असे मनिषाने सांगितले आहे. मनिषाला कर्करोग झाल्याचे २०१२ साली निदान झाले होते. याचवेळी तिने आपला हा अनुभव पुस्तक रुपात मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिने या पुस्तकातून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे.\nPrevious मराठा आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे\nNext बंद 100 टक्के ; सात तास धरणे आंदोलन\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/filling-technology-students-facilities-46402", "date_download": "2018-08-21T14:43:10Z", "digest": "sha1:SFVPGTMLYFCW3AHVPMVTKM4WGVUY4W2M", "length": 14716, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Filling technology for students' facilities विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी तंत्रज्ञानावर भर - कुलगुरू | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी तंत्रज्ञानावर भर - कुलगुरू\nशनिवार, 20 मे 2017\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या केंद्रस्थानी हा विद्यार्थीच असेल. त्यांच्यासाठी मदत केंद्राची चांगली सुविधा देण्याबरोबरच मी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधेन. विद्यार्थ्यांना विद्यापीठात वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून सक्षम यंत्रणा करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या केंद्रस्थानी हा विद्यार्थीच असेल. त्यांच्यासाठी मदत केंद्राची चांगली सुविधा देण्याबरोबरच मी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधेन. विद्यार्थ्यांना विद्यापीठात वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून सक्षम यंत्रणा करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.\nकुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. विद्यापीठाचा कारभार विद्यार्थिभिमुख करण्यासाठी, तसेच अन्य सुधारणा करण्यासाठी काय करता येईल, यासंबंधी त्यांनी चर्चा केली. विद्यार्थी हा आपला पाल्य आहे असे समजून त्याला सेवा दिली जाईल, तशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. प्रश्‍न कोणतेही असोत, ते संवादाने सोडविले जातील. कुलगुरू कार्यालय हे विद्यार्थ्यांसाठी खुले राहील, असे त्यांनी सांगितले.\nजयकर ग्रंथालयातील अभ्यासिका चोवीस तास खुली ठेवण्याच्या मागणीबाबत डॉ. करमळकर म्हणाले, \"\"अभ्यासिका जास्त काळ खुली ठेवता येईल; परंतु सुरक्षेसंबंधी काही प्रश्‍न निर्माण होऊ शकतात, त्याचाही विचार केला पाहिजे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.''\nमायग्रेशन, ट्रान्स्क्रिप्ट घेण्यासाठी विद्यार्थी वारंवार चकरा मारतात. तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्याचे प्रत्येक काम कमीत कमी वेळेत करण्याकडे कटाक्ष राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.\nविनाअनुदानित महाविद्यालये नॅक मूल्यांकन करून घेत नाहीत, या मुद्द्यावर बोलताना डॉ. करमळकर यांनी, नव्या कायद्यात मूल्यांकन सक्तीचे असल्याचे सांगितले. मूल्यांकन हे आता महाविद्यालयांच्या संलग्नतेशी जोडले आहे, ते करून घेतले नाही तर महाविद्यालयांची संलग्नता संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे महाविद्यालय अनुदानित असो वा विनाअनुदानित, त्यांना मूल्यांकनाची प्रक्रिया टाळता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nविद्यापीठात अंतर्गत ई-वाहतूक करण्याचा प्रयत्न आहेच. यापूर्वी ई-रिक्षा घेतलेली आहे. उद्योगांच्या (सीएसआर) मदतीने त्यांची संख्या वाढविली जाईल. शिक्षकांनी एक दिवस सायकलवर किंवा ई-रिक्षाचा वापर करावा, असाही प्रयत्न असेल. चांगल्या पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता असलेल्या महाविद्यालयांशी संवाद साधून त्यांना स्वायत्तता घेण्याबाबत विद्यापीठ जागृती करेल, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/fir-on-bacchu-kadu-278473.html", "date_download": "2018-08-21T14:42:18Z", "digest": "sha1:PPJZXYI6OR2NYBW57SFDJDXWNBMLK2ON", "length": 12923, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निवडणुकीत मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nनिवडणुकीत मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल\n2014 ची विधानसभा निवडणुक लढविताना मुंबई मधील राजयोग अपार्टमेंट मधील 42 लाख रु किमतीचा फ्लॅट असताना ,या फ्लॅट ची माहिती निवडणूक आयोगाकडे कडू यांनी दिली नव्हती\n30 डिसेंबर: अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशन मध्ये आमदार बच्चु कडू यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या मालमत्तेची माहिती निवडणुक आयोगापासून लपवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n2014 ची विधानसभा निवडणुक लढविताना मुंबई मधील राजयोग अपार्टमेंट मधील 42 लाख रु किमतीचा फ्लॅट असताना ,या फ्लॅट ची माहिती निवडणूक आयोगाकडे कडू यांनी दिली नव्हती. यामुळे आमदार कडू यांनी आपल्या संपत्तीची माहिती लपविल्याची तक्रार चांदुर बाजार येथील नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आसेगाव पोलिसात दिली.\nतिरमारे यांच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी पब्लिक रेप्रेझेन्टेटिव्ह ऍक्ट नुसार कलम 125, अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.\nन्यायालयाच्या परवानगीनुसार पोलीस पुढील चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता बच्चू कडू गोत्यात येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nविशेष : 'केरळ'सारखा महाप्रलय पिंपरी चिंचवडच्या वेशीवर \nप्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/london-fire-international-news-marathi-news-52708", "date_download": "2018-08-21T14:58:04Z", "digest": "sha1:AQBIVAKUXIV7KKQIZXODG6LTCUJFLOOJ", "length": 14436, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "london fire international news marathi news लंडनमध्ये भीषण अग्नितांडव | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 15 जून 2017\nलंडन - पश्‍चिम लंडनमधील \"ग्रेनफेल टॉवर'ला बुधवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, सुमारे 74 जण जखमी झाले आहेत. आग लागली तेव्हा इमारतीमधील 120 फ्लॅटमध्ये सुमारे सहाशे जण होते. त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले असले, तरी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ब्रिटनच्या इतिहासातील तीन दशकांतील आगीमुळे झालेली ही सर्वांत भीषण घटना मानली जाते.\nलंडन - पश्‍चिम लंडनमधील \"ग्रेनफेल टॉवर'ला बुधवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, सुमारे 74 जण जखमी झाले आहेत. आग लागली तेव्हा इमारतीमधील 120 फ्लॅटमध्ये सुमारे सहाशे जण होते. त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले असले, तरी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ब्रिटनच्या इतिहासातील तीन दशकांतील आगीमुळे झालेली ही सर्वांत भीषण घटना मानली जाते.\nस्थानिक वेळेनुसार बुधवारी मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे दोनशेहून अधिक कर्मचारी अटोकाट प्रयत्न करत आहेत; मात्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात यश आले नसल्याचे सांगण्यात आले. आगीत होरपळून सहा जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. संपूर्ण इमारतच अवघ्या काही मिनिटांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आग विझवण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.\nअग्निशामक दलाचे तब्बल 40 बंब आणि 20 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आग पूर्णपणे विझली नसल्यामुळे इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे \"बीबीसी'च्या वृत्तात म्हटले आहे. जखमी झालेल्या 74 जणांवर उपचार सुरू असून, त्यापैकी 20 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. इमारतीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधील बिघाड झालेल्या फ्रिजमुळे ही आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक विभागाने वर्तवला आहे.\nसंपूर्ण इमारतीनेच पेट घेतल्यामुळे अनेक जण घरांच्या खिडक्‍यांमधून मदतीसाठी आक्रोश करतानाचे चित्र भयावह होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. लहान मुलांच्या किंकाळ्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचा थरकाप उडाला. एका महिलेने नऊव्या किंवा दहाव्या मजल्यावरून आपल्या लहान मुलाला इमारतीच्या जवळ उभ्या असलेल्या गर्दीच्या दिशेने फेकले. त्या वेळी प्रसंगावधान राखून एका व्यक्तीने त्या मुलाला झेलले, तर दुसऱ्या एका व्यक्तीनेही आपल्या मुलाला गर्दीच्या दिशेने फेकल्यामुळे त्या मुलाचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nकवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा\nकवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/naxal-supporters-prashant-rahi-vijay-tirkee-slapped/", "date_download": "2018-08-21T14:41:09Z", "digest": "sha1:Y7OZODKK2HJBLYGYBTASTZKTBFZACRTJ", "length": 31424, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Naxal Supporters Prashant Rahi, Vijay Tirkee Slapped | नक्षल समर्थक प्रशांत राही, विजय तिरकीला दणका | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nनक्षल समर्थक प्रशांत राही, विजय तिरकीला दणका\nनक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याचे साथीदार प्रशांत राही नारायण सांगलीकर (५४) व विजय नान तिरकी (३०) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दणका दिला.\nठळक मुद्देहायकोर्ट : जन्मठेपेसह अन्य शिक्षेवर स्थगिती देण्यास नकार\nनागपूर : नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याचे साथीदार प्रशांत राही नारायण सांगलीकर (५४) व विजय नान तिरकी (३०) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दणका दिला. जन्मठेपेसह अन्य शिक्षेवर स्थगिती व जामिनासाठी दोन्ही आरोपींनी दाखल केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.\nयासह अन्य आरोपी दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळून आले आहेत. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेसह विविध वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यासोबत राही व तिरकी यांनी शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. अन्य आरोपींमध्ये महेश करिमन तिरकी (२२), पांडू पोरा नरोटे (२७) व हेम केशवदत्ता मिश्रा (३२) यांचा समावेश आहे. प्रा. साईबाबा दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. महेश तिरकी व नरोटे मुरेवाडा, ता. एटापल्ली (गडचिरोली), मिश्रा कुंजबारगल, जि. अलमोडा (उत्तराखंड), राही डेहराडून (उत्तराखंड) तर, विजय तिरकी धरमपूर, ता. पाखंजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. अर्जदारांतर्फे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता नित्या रामकृष्णन तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन व अ‍ॅड. शार्दुल सिंग यांनी बाजू मांडली.\nसत्र न्यायालयात शिक्षा झाल्यामुळे आरोपींच्या निर्दोषत्वाचा दावा संपुष्टात आला आहे. खटल्यावरील सुनावणीदरम्यान जामिनावर बाहेर असणे व शर्तींचा भंग न करणे या बाबी शिक्षेवर स्थगिती देण्याचा आधार ठरू शकत नाही. आरोपी नक्षल चळवळीसाठी कार्य करीत होते याचे पुरावे आढळून आले आहेत. यासंदर्भात पुराव्यांची साखळीही जुळून आली आहे. त्यामुळे जामिनावर सोडल्यास पोलिसांच्या हातात आलेले महत्त्वाचे दुवे नष्ट होतील. आरोपींनी केलेले गुन्हे गंभीर आहेत. ते गुन्हे व्यक्तीविशेषविरुद्ध नसून थेट केंद्र शासनाविरुद्ध युद्ध छेडण्याचा कट रचण्याचे आहेत. तसेच, आरोपींचे प्रकरण अपवादात्मक असल्याचे कुठेच दिसून आलेले नाही असे मत उच्च न्यायालयाने आरोपींना दणका देताना निर्णयात नोंदविले.\nऔरंगाबाद : प्लास्टिक बंदीने उद्योग संकटात\n नीटमध्ये ५३५ गुणांचे झाले ११० गुण\nनक्षली भागात सेवेची तयारी ठेवा : सतीश माथूर\nदमक्षे सांस्कृतिक केंद्र संचालकांना समन्स\nविद्यार्थी प्रवेशबंदीवर नागपूर विद्यापीठाला नोटीस\n९९०० रुपयाच्या एलईडी लॅम्पची हायकोर्टाकडूनही दखल\nनागपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान, दोन नद्यांना पूर\nनागपुरात ‘ट्रिपल सीट’ जीवाहून प्यारी\nनागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा\nगोवारीवरील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nआगामी जि.प. निवडणूक भारिप पूर्ण ताकदीने लढणार\nनागपूर महापालिका मुख्यालयात शुकशुकाट\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-08-21T13:53:28Z", "digest": "sha1:OG4YG7O5HG3HQRPFPMUR32U4AH76RGYZ", "length": 6629, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पिंपलाद नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nपिंपलाद नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nपिंपलाद नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे.\nअडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी(कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान(सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी(नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी(मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान(बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू(तान) नदी\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१२ रोजी ०७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garodapanatil-samsya", "date_download": "2018-08-21T13:47:43Z", "digest": "sha1:5RTIS5A6AHAZQUKWLZEPTP77XDAFFKDT", "length": 10340, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणातील या सामान्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणातील या सामान्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.\nगर्भारपणात स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अश्या काही समस्या असतात ज्या वरवर सामान्य वाटतात. परंतु नंतर त्या त्रासदायक ठरतात. म्हणून गरोदरपणात पुढील समस्यांकडे दुर्लक्ष करू नये.\nज्या स्त्रिया सुयोग्य प्रमाणात पालेभाज्या, द्रव पदार्थ व फळे यांचे सेवन करत नाहीत, त्यांना हा त्रास होतो. त्यातूनच छातीत जळजळणे व गॅसेसचा त्रास सुरू होतो. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आहारात भरपूर प्रमाणात चोथा असलेल्या पदार्थांचा समावेश करावा, फळे, भाज्या विशेषत: पालेभाज्या, ओट्स, काळ्या मनुका, अंजीर असे पदार्थ घेतले पाहिजेत. याचबरोबर आहारात पाण्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवले पाहिजे. पाणी व इतर पातळ पदार्थ जसे सूप, ताक, शहाळ्याचे पाणी इत्यादीचा समावेश आहारात करायला हवा\nज्या स्त्रियांचा आहार या काळात संतुलित नसतो व त्यात लोह, प्रथिने, जीवनसत्वे इ. सारख्या आवश्यक घटकांचा समावेश नसतो, त्यांच्या शरीरातील रक्तपेशींचे प्रमाण कमी होऊन, हा त्रास होतो. विशेषत: लोह व बी कॉम्पलेक्स या दोन घटकांची कमतरता निर्माण होते. काहींच्या पोटात जंतही होतात. पालेभाज्या, बीट, गव्हाचे अन्नपदार्थ, योग्य प्रमाणातील अंडी, मासे खाऊन या तक्रारीची तीव्रता कमी करता येते.\nगर्भवती स्त्रीच्या गर्भाशयाचा आकार वाढतो. त्यामुळे पचन संस्थेवर व पोटावर दबाव येतो व त्यामुळे हा त्रास होतो. मधून मधून थोडे थोडे खाल्याने हा त्रास कमी होतो.\n४. पायांना गोळे/पेटके येणे.\nगर्भवती स्त्रीच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाल्याने तिला हा त्रास होऊ शकतो.\nगर्भवती माता व तिचे भ्रूण या दोघांच्या सुरक्षिततेस यामुळे बाधा येऊ शकते. याकाळात डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या आहारात योग्य नियंत्रण/बदल करावा. म्हणजे वजन घटण्यास मदत होऊ शकते.\nमधुमेह, विशिष्ट प्रकारचे ताप, विशिष्ट प्रकारची कावीळ झालेल्या गर्भवती मातेने खूपच काळजी घ्यावी. तिचा आजार बाळाच्या आरोग्यस देखील अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित उपाययोजना सुरू करावी. मधुमेहाची तक्रार असलेल्या स्त्रीने आहाराबाबत जागरूक असावे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/pak-among-countries-providing-safe-havens-to-terroristsus-265503.html", "date_download": "2018-08-21T14:41:55Z", "digest": "sha1:753TB6KKGGJHYJBLC4QQW66354YSFJKH", "length": 14209, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमेरिकेचा पाकला दणका, दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून केलं जाहीर", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nअमेरिकेचा पाकला दणका, दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून केलं जाहीर\nलष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद संघटना अजूनही पाकमधून संचलित आहे.\n19 जुलै : अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलाच दणका दिलाय. दहशतवाद्यांनी शह देणाऱ्या देशाच्या यादीत पाकिस्तानचा समावेश केलाय. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेची पाळंमुळं पाकिस्तानात आहे यावर अमेरिकेनंही शिक्कामोर्तब केलंय.\nदरवर्षी अमेरिकेच्या सरकारकडून 'कंट्री रिपोर्ट आॅन टेरेरिझम' सादर केला जातो. यात अमेरिकेनं या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद संघटना अजूनही पाकमधून संचलित आहे. पाकचं सैन्य आणि सुरक्षारक्षकांनी तहरीक-ए-तालिबान सारख्या संघटनेनं पाकवर हल्ले केले त्यांच्यावर कारवाई केलीये.\nअमेरिकेचं गृहमंत्रालय म्हणतं, पाकिस्तानने अफगान-तालिबान यांच्यावर कारवाई किंवा अफगानिस्तानमध्ये अमेरिकेला नुकसान पोहचवणाऱ्या तत्वांवर कारवाई केली नाही आणि तसा प्रयत्नही केला नाही. विशेष म्हणजे पाकने या दोन्ही संघटनांना अफगान शांती प्रक्रियेत समावेश करण्याचा प्रयत्न केला.\nपाकने दुसऱ्या देशांना टार्गेट करणाऱ्या दहशतवादी संघटना लष्कर आणे जैश ए मोहम्मदच्या विरोधात 2016 पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. या संघटना पाकमध्ये मोठ्या झाल्या, पैसे गोळा केले असा आरोपही अमेरिकेनं केलाय.\nभारताला माओवादी आणि पाकमधील दहशतवाद्यांचे हल्ले सहन करावे लागले. भारतीय अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीर सीमारेषेवर होणाऱ्या हल्ल्याला पाकिस्तानाला दोषी धरलंय.\nया रिपोर्टच्या नुसार, जानेवारीमध्ये पठानकोटमध्ये झालेल्या हल्ल्याला भारताने जैश-ए-मोहम्मदला दोषी धरलंय. 2016 मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रांकडे दहशतवाद्यांविरोधात सहकार्याची मदत मागितली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/present-chairman-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:28:40Z", "digest": "sha1:T5HDJ727RB2GD5EA5ASUW732VBXA3NL6", "length": 5875, "nlines": 78, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank | Present Chairman Marathi", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nमा.श्री.आप्पासाहेब बाबुराव मगदूम यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला ते त्यांच्या तरुणपणा पासुनच सामाजिक कार्यामध्ये काम करण्यास चालू केले. सामाजिक कार्याची सुरुवात विकास सोसायटी गावभाग इचलकरंजी येथून चालू केली त्यांनी समाजकारण बरोबर राजकारणाची सुरुवात इचलकरंजी नगरपालिकांच्या नगरसेवक पदापासून चालू केले. सन रोजी इचलकरंजी नगरपालिकेत उपनगराध्य्क्ष म्हणून पदभार सांभाळला त्यांच्या कार्याकिर्दीत इचलकरंजी शहराचा विकास घडवून आणला.\nसन १९९६ साली इचलकरंजी नगरीमध्ये तरुण युवकांसाठी, उद्योगजकांसाठी, सामाजिक कार्यासाठी सहकार तत्वावर आर्थिक संस्था स्थापन करणेचा ध्यास घेऊन काही तज्ञ व समाजातील व्यक्तींना एकत्रित करून श्रीआदिनाथ को-ऑप.बँक स्थापन केली.त्यामुळे आण्णांनाच संस्थापक चेअरमनपदी निवड करणेत आली.\nचेअरमनपदाच्या कार्यभार साभाळताना आण्णांनी बँकेची प्रगती,विकास व वृद्धी यासाठी अविरत परिश्रम घेतले .त्यामुळे आज बँक अत्याधुनिक सोयीसह स्वमालकीच्या इमारतीत सक्षमपणे चालू आहे.\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१७-२०१८ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nफैक्स : (०२३०) २४३०५९८\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/nirmala-gavit-irregularities-trimbak/", "date_download": "2018-08-21T14:42:03Z", "digest": "sha1:SGKJPPGSZC3JMRK4H5HRLVHZ3XRB6SPK", "length": 28512, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nirmala Gavit: 'Irregularities' On Trimbak | ‘त्या’ आराखड्यामुळे त्र्यंबकवर अन्याय निर्मला गावित : पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांना खडसावले | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\n‘त्या’ आराखड्यामुळे त्र्यंबकवर अन्याय निर्मला गावित : पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांना खडसावले\nत्र्यंबकेश्वर : ठाणे पाटबंधारे विभागाने वैतरणा खोºयाचा राज्य जलविकास आराखड्यामुळे मुंबईचे हित जोपासताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी जनतेवर अन्याय झाला आहे.\nत्र्यंबकेश्वर : ठाणे पाटबंधारे विभागाने वैतरणा खोºयाचा राज्य जलविकास आराखड्यामुळे मुंबईचे हित जोपासताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी जनतेवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ‘हर खेत को पानी’ ही केवळ घोषणाच राहिली असल्याचे आमदार निर्मला गावित यांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सुनावले. वास्तविक वैतरणा प्रकल्प नाशिक जिल्ह्यात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अस्वली हर्ष, टाके-देवगाव येथील पाटबंधारे प्रकल्पांना कालवे नाहीत. त्यामुळे आदिवासी बांधव उपसा सिंचन योजनांपासून वंचित राहतात. तयार केलेला हा आराखडा आदिवासी जनतेवर अन्याय करणारा आहे. येथे उपसा सिंचन योजना राबविणे शक्य आहे. त्याचा जल आराखड्यात समावेश केलेला नाही. जलयुक्त शिवार योजना राज्यभर सुरू आहे. त्यात प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी राखीव पाण्याचे फेरसर्वेक्षण करून नियोजनबद्ध अशा जल आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी आमदार गावित यांनी निवेदनाद्वारे केली आहे.\nभाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचे नगरसेवक पद धोक्यात\nराष्ट्रपतींनी मला एक खून माफ करावा : राज ठाकरे\nमल्टीप्लेक्समध्ये खळखट्याक करणाऱ्या मनसैनिकांना एक दिवसाची पोलीस कोठडी\nभाजप शिवसेनेच्या युतीसमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही : चंद्रकांत पाटील\nशिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी नाशिक : राष्ट्रवादी पुरस्कृत बेडसे दुसऱ्या स्थानी; विजयासाठीचा कोटा पूर्ण न झाल्याने ‘इलिमिनेशन राउण्ड’\nआवर्तनाने बंधारे भरून देण्याची सकल मराठा समाजाची मागणी\nसंघाचे अध्यक्ष मोहन भागवत नाशिकमध्ये\nवाजपेयी यांचा अस्थिकलश बुधवारी नाशिकमध्ये\nनाशिकमध्ये गत साडेपाच वर्षांत १६५२ बेवारस मृतदेह\nइंदिरानगर ई ट्रेड शॉपी मॉल सील\nजिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली थांबवावी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/mahatma-gandhi/", "date_download": "2018-08-21T14:42:05Z", "digest": "sha1:RQESHQH45UPBQWWBADOD3L42YK5JDJCP", "length": 30514, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Mahatma Gandhi News in Marathi | Mahatma Gandhi Live Updates in Marathi | महात्मा गांधी बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nनिवडणूक वर्षात सरकारला आठवले ‘गांधीमहात्म्य’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवर्षभर भरगच्च कार्यक्रम; गांधीविचारांचा प्रचार आणि प्रसार करणार ... Read More\nगांधी, विनोबांच्या गो-सेवा चळवळीला ७९ वर्षे पूर्ण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रपिता महात्मा गांधी व विनोबा भावे, जमनालाल बजाज यांनी वर्धा जिल्ह्यातून गो सेवा चळवळीची सुरूवात केली. महात्मा गांधी यांनी प्रथम वर्धा व जयपूर येथे अखिल भारतीय गो सेवा संघ सन १९३९ मध्ये स्थापन करून संस्थेच्या कामकाजास प्रारंभ केला. ... Read More\nMahatma GandhiVinoba Bhaveमहात्मा गांधीविनोबा भावे\nदेशात १५० सर्वोदयी ग्राम निर्माण करण्याचा संकल्प\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या वर्षात गांधी विचारांच्या प्रसार-प्रचाराच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले असून, गांधी विचारांनी भारावलेले तरुण देशभरातील १५० गावांना सर्वोदयी ग्राम करण्यासाठ ... Read More\nजेव्हा साबरमती अाश्रम लाॅ काॅलेज रस्त्यावर साकारते तेव्हा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुण्यातील एफटीअायअायच्या प्रवेशद्वाराजवळ साबरमती अाश्रमाची प्रतिकृती साकारण्यात अाली असून. सध्या येथून जाणाऱ्या नागरिकांचे ती लक्ष वेधून घेत अाहे. ... Read More\nPuneFTIIMahatma GandhiIndependence Dayपुणेएफटीआयआयमहात्मा गांधीस्वातंत्र्य दिवस\n गांधी विचार परीक्षेत डॉन अरुण गवळी ‘टॉपर’\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलगे रहो मुन्नाभाई चित्रपटात भाईगिरी करणाऱ्या मुन्नाभाईवर गांधी विचारांचा प्रभाव पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता असा प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे. ... Read More\nगांधी जयंतीनिमित्त कैद्यांना मिळणार शिक्षेत सूट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील कारागृहांतील कैद्यांच्या शिक्षेत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ... Read More\nगांधी जयंतीनिमित्त कैद्यांना शिक्षेत सूट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम होत आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या गृहविभागाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये विविध गुन्ह्यांखाली जेरबंद असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत विश ... Read More\nCrimeMaharashtrajailCentral GovernmentMahatma Gandhiगुन्हामहाराष्ट्रतुरुंगकेंद्र सरकारमहात्मा गांधी\nयोगींच्या राज्यात आंबेडकरांनंतर आता महात्मा गांधींचंही भगवेकरण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर सरकारी इमारतींना भगव्या रंगानं रंगवण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. ... Read More\nMahatma GandhiUttar Pradeshyogi adityanathमहात्मा गांधीउत्तर प्रदेशयोगी आदित्यनाथ\nVideo - 'चले जाव' आंदोलन महात्मा फुलेंनी सुरू केलं; अजित पवारांचा नवा 'इतिहास'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएका भाजप नेत्याच्या विधानाचा संदर्भ देताना अजित पवारांनी चले जावे आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे सांगितले. ... Read More\nAjit PawarnagpurMahatma Gandhiअजित पवारनागपूरमहात्मा गांधी\nदेशातील ८६% महात्मा गांधी अध्यासने बंद, गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्थिती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगांधीवादाच्या अभ्यासाची स्थिती अत्यंत काळजी करायला लावणारी आहे. ... Read More\nMahatma GandhiIndiaNarendra ModiGovernmentमहात्मा गांधीभारतनरेंद्र मोदीसरकार\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.youtube.com/watch?v=Ekw4hRyQVTw", "date_download": "2018-08-21T14:45:07Z", "digest": "sha1:6Q5DBJY7FWQBM3C77JLRDAQTP2UXUU42", "length": 7204, "nlines": 148, "source_domain": "www.youtube.com", "title": "Accident on vilasrao deshmukh marg 010718 - YouTube", "raw_content": "\nकमानीच्या खड्ड्यात मोटारसायकलसह कोसळून तरुणाचा मृत्यू\nराजस्थान शाळेच्या समोरील जुन्या रेल्वेमार्गावरील घटना, ढिसाळपणा कारणीभूत\nलातूर: लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ जुन्या रेल्वेमार्गावर एक मोठी कमान बांधली जात आहे. या कमानीसाठी पाडलेल्या खड्ड्याच्या एका बाजुने भाड्याने दिली जाणारी वाहने लावली जातात.पिकडे देशिकेंद्र शाळेकडून येताना मात्र खड्ड्याच्या बाजुला फलक, धोक्याचा इशारा देणारी पाटी, बॅरेकेट्स असं काहीही लावलेलं नव्हतं. रात्री काम आटोपून अभिजीत कदम घराकडे निघाले होते. ते थेट या खड्ड्यातच कोसळले, त्यांचा अंत झाला. अंबाजोगाई तालुक्यातील शीलपोखरी या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nराज ठाकरेंची ती मिमिक्री नाना पाटेकरांना झोंबली\nदेता का जाता, सरकारने केला विश्वास घात, आरक्षणासाठी धनगर समाज एकवटला - Duration: 3:01. Pratham Post 616 views\nअमोल मिटकरी यांच्या या प्रश्नांची उत्तरे आहेत का तुमच्याकडे \nजेव्हा एक मुलगा दोन दमदाटी करणाऱ्या पोलिसांवर पडतो भारी, पहा काय होतं - Duration: 15:16. PCMC News Marathi 3,442,851 views\nसाताऱ्यात नेत्यांची हाणामारी चालू असताना उदयनराजेंची झाली एंट्रीपहा पुढे काय झालंपहा पुढे काय झालं\nअहमदनगर : दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीत - Duration: 10:37. ABP Majha 3,902,327 views\nसुषमा अंधारे यांनी केली पंकजा मुडेंंची मिमिक्री पंकजा सहानभुतीच राजकारण करतात पंकजा सहानभुतीच राजकारण करतात \nभाषण कसं असावे याचा अप्रतिम नमुना कै . प्रमोद महाजन. हा वीडियो राजकीय अजिबात नाही. अलंकारिक मराठी भा - Duration: 9:20. MAHA ViJAY 1,860,465 views\nव्यंकटेश लॉज वर पोलिसांचा छापा तीन महिला दोन पुरुष अटक - Duration: 1:52. Pratham Post 216,766 views\nराज ठाकरेंना त्यांच्या मित्राचे पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/tribal-department-on-school-shifting-259827.html", "date_download": "2018-08-21T14:42:08Z", "digest": "sha1:VBP7O7UTEMD6ZXEGIIGQ5T55WCJIDUIK", "length": 13333, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "साप चावला म्हणून आश्रमशाळेची जागा बदलली, आदिवासी विभागाचा अजब दावा", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nसाप चावला म्हणून आश्रमशाळेची जागा बदलली, आदिवासी विभागाचा अजब दावा\nपालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांना साप चावल्यामुळे आश्रमशाळेची जागा बदलावी लागली असा विश्वास न बसणारा दावा आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात केलाय.\n04 मे : पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांना साप चावल्यामुळे आश्रमशाळेची जागा बदलावी लागली असा विश्वास न बसणारा दावा आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात केलाय.\nइतकंच नाही तर साप चावणं ही नैसर्गिक आपत्ती असल्याचंही त्यांनी सांगत यामुळे आपल्या विभागाला आश्रमशाळा बदलण्याचा निर्णय घ्यावा असं आपल्या विभागाच्या निर्णायाचा बचावही केलाय.\nआहे त्या जागी शाळा उभी करणार का यावर राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश देत आत्तापर्यंत आम्हाला भूकंप, पूर, चक्रीवादळं या गोष्टीच नैसर्गिक आपत्ती वाटायच्या असा सणसणीत टोलाही सरकारला लगावला आहे.\n2009 साली पालघर जिल्ह्यातील मेढवण गावातील आश्रमशाळा नुतनीकरणाच्या नावाखाली बंद करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात तेथील ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. शाळा दूर गेल्यानं अनेकांनी आपले शिक्षण सोडून दिलाचं याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: palgharTribal Departmentआदिवासी विभागपालघरमनीषा वर्मासाप\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3250", "date_download": "2018-08-21T13:54:27Z", "digest": "sha1:SOZBXEX2CKZTNKQ3YV2WSGK3CKJAAJ4D", "length": 20691, "nlines": 187, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सरासरी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतीन मित्र आहेत. तिघांकडे काही पैसे आहेत (प्रत्येकाकडे असलेली रक्कम वेगवेगळी आहे. त्यांच्याकडे पैसे रोख नाहीत. म्हणजेच त्यांच्या अकाउंट मधे ते पैसे आहेत. ).\nत्या तिघांना एकमेकांकडे किती पैसे आहेत ते माहित नाही.\nआपल्याकडे असलेली रक्कम दुसर्‍याला कळू न देता ते तिघं त्यांच्या कडे असलेल्या रक्कमेची सरासरी कशी काढतील \n(चौथ्या व्यक्तीला मधे आणायचे नाही)\nराजेशघासकडवी [11 Apr 2011 रोजी 04:22 वा.]\nएका पिशवीत ते तिघे आपल्याकडचे सगळे पैसे टाकतील. मग ती पिशवी उघडून पैसे मोजून तिनाने भागतील.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nनंतर वापस कशे काढतील.\nदिलेल्या माहितीनुसार तुमचे उत्तर बरोबर आहे.\nपरंतू : ते आपापले पैसे वापस काढताना समस्या उद्भौ शकते.\nहिंट : ते पेन पेपर वापरू शकतात.\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nत्यांच्याकडे पैसे रोख नाहीत. म्हणजेच त्यांच्या अकाउंट मधे ते पैसे आहेत.\nसंपादकांना विनंती : कृ. कोडे बदलावे .\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\n१. सर्वप्रथम श्री.राजेश यांनी अचूक उत्तर दिले आहे. त्यांचे अभिनंदन. अजून सोपे(कमी वेळेत होइल वगैरे..) त्यांना करता आले तर आधिक कौतूक.\n२. रिटेंचे अभिनंदन. त्यांचे उत्तर सोपे व कमी वेळेत करण्यासासखे आहे(अर्थात अशी अट अजीबात नव्हती की लवकर वेळेत व्हायला हवे वगैरे)\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nराजेशघासकडवी [13 Apr 2011 रोजी 01:55 वा.]\nरोख रकमेऐवजी कागदपेन्सिल वापरूनही तितक्याच सहजपणे वापरता येईल...\nएका कागदाच्या तुकड्यावर आपल्याकडचे पैसे किती हे लिहावेत. ते तुकडे पिशवीत टाकावेत. बेरीज करून त्याला तिनाने भागावं.... सरासरी आली.\nमला या कोड्यातला कठीण भाग काय हे कळलेलं नाही. उत्तर लवकर सांगावं ही विनंती.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nबेरीज करनार्‍याला कळेल ना की कुणाकडे किती पैसे..\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nराजेशघासकडवी [13 Apr 2011 रोजी 02:48 वा.]\nमी बेरीज करणार असेन तर माझ्याकडे मी स्वतः लिहिलेल्या आकड्यापलिकडे दोन आकडे, दोघांकडून आलेले असणार. त्यापैकी कुठचा कोणाकडून आला हे कसं कळेल मला\nतुमचं उत्तर सांगावं ही विनंती.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nतुमच्याच उत्तराच मोडीफिकेशन :\nआपल्याकडे असलेल्या मुल्याचे १० भाग करावेत (ॠण संख्या ठेवायला परवानगी द्या)\nउदा. मित्र-१ कडे ५०५ रू आहेत तर तो ४५०,३०,१०,-१०,१०,१०,१,१,१,२ ... अशे आकडे वेगवेगळ्या चिठ्ठयावर लिहील.\nतसेच मित्र २ आणि ३ करतील\nत्या चिठ्ठ्या एका पिशवीत टाकव्यात आणि नंतर त्यांची उकल करून सरासरी करावी\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nतीन वेगवेगळे यादृच्छिक आकडे तीन चिठ्ठ्यांवर लिहावेत. आकडे वेगवेगळे आहेत, याची शहानिशा करून घ्यावी. चिठ्ठ्यांना घड्या पाडाव्यात म्हणजे कुठल्या चिठ्ठीवर कुठला आकडा आहे, ते सहज दिसणार नाही. चिठ्ठ्या एका भांड्यात ठेवाव्यात, आणि शेजारी एक रिकामे भांडेसुद्धा घ्यावे.\nमित्र क्र १ याने एक चिठ्ठी उचलावी, त्यातील आकड्यात आपली रक्कम जोडून बेरीज मोठ्याने सांगावी, चिठ्ठीची पुन्हा घडी करून रिकाम्या भांड्यात टाकावी.\nमित्र क्र २ ने असेच करावे, आणि मित्र क्र ३ ने असेच करावे.\nमोठ्याने सांगितलेल्या आकड्यांची बेरीज करावी, ही संख्या 'क्ष'. मग तीन्ही चिठ्ठ्या उघडून त्यांची बेरीज करावी, ही संख्या 'य'\nमि. १ त्याच्या चिठ्ठीवर - ४०० लिहीतो\nमि. २ त्याच्या चिठ्ठीवर - २०० लिहीतो\nमि. ३ त्याच्या चिठ्ठीवर - ३०० लिहीतो\nह्या तीन चिठ्ठ्या घडी करून भांड्यात ठेवण्यात येतील.\n(मि.१ कडे रू १८०० , मि. २ कडे १७०० , मि. ३ कडे १६०० आहेत)\nमि. १ २००ची चिठ्ठी उचलतो -- २००० (१८००+२००)रू\nमि. २ ३००ची चिठ्ठी उचलतो -- २००० (१७००+३००)रू\nमि. ३ ४००ची चिठ्ठी उचलतो -- २००० (१६००+४००)रू\nक्ष = (२०००+२०००+२०००) = ६०००\nय = (२००+३००+४००) = ९००\nसरासरी = (६०००-९००)/३ = ५१००/३ = १७००\nआता इथे समस्या अशी आहे की मि.१ ने २०० ची चीथ्ठी उचलली होती , म्हणून त्याला सर्वच चीथ्ठ्या कळाल्या\n(त्याने लिहिलेली ४०० आनि य-(४००+२००) = ३००).\nह्या माहिती मुळे आणि काही आकडेमोड् केली की मि.१ ला हे कळून येते की मि.२ कडे १७०० वा १६०० आहेत तसेच मि.३ कडे १६०० वा १७०० आहेत.\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nकदाचित हे स्पष्ट झालेले नसेल.\nतीन्ही मित्र उघडपणे संगनमताने कुठल्याशा यादृच्छिक संख्या निवडतात (कदाचित प्रत्येक संख्या निवडण्यासाठी फासे टाकत असतील). उदाहरणार्थ ४५६, २३१, ११५.\nह्या तीन चिठ्ठ्या घडी करून भांड्यात ठेवण्यात येतील.\n(मि.१ कडे रू १८०० , मि. २ कडे १७०० , मि. ३ कडे १६०० आहेत)\nमि. १ : ४५६ची चिठ्ठी उचलतो -- २२५६ (१८००+४५६)रू\nमि. २ २३१ची चिठ्ठी उचलतो -- १९३१ (१७००+२३१)रू\nमि. ३ ११५ची चिठ्ठी उचलतो -- १७१५ (१६००+११५)रू\nक्ष = (२२५६+१९३१+१७१५) = ५९०२\nय = (४५६+२३१+११५) = ८०२\nसरासरी = (५९०२-८०२)/३ = ५१००/३ = १७००\nआता मित्र १ ने ४५६ची चिठ्ठी उचलली. म्हणजे त्याला कळले की मित्र २ने २३१ उचलली असेल, किंवा ११५ उचललेली असेल. म्हणजे त्याला कळले की मित्र २कडे १९३१-२३१=१७०० रुपये असतील, किंवा १९३१-११५ = १८१६ रुपये असतील.\nतसेच त्याला कळले की मित्र ३कडे १७१५-११५ = १६०० रुपये असतील, किंवा १७१५-२३१=१४८४ रुपये असतील. या दोन संख्यांपैकी निवड\nम्हणजे त्याच्याकडे दोन उत्तर-संच आहेत. (१७००, १६००), किंवा (१८१६, १४८४). यांच्यात भेद करण्यासाठी त्याच्यापाशी आणखी कुठलीच माहिती नाही.\nहम्म .. थोडासा बदल -\nबहुतेक २००० हा आकडा आणल्यामुळे थोडी गफलत् झाली...तरीही २ संख्येपैकी एक म्हणजे ५०% close answer.\nजर सुरवातीला तीघांनी प्रत्येकी १० चिठ्ठ्या लिहील्या (एकूण ३०) आणी त्या जर भांड्यात टाकल्या तर बहुतेक काही प्रोब्लेम असू नये.\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nदोन कागद घ्यायचे. तिघानी गोल टेबलावर बसायचं. एक कागद क्लॉकवाइज फिरणार व दुसरा काउंटरक्लॉकवाईज. प्रत्येकाने त्या कागदांवर आपली पाळी आली की एक किंवा शून्य लिहायचं. विशिष्ट ठिकाणी नाही, कुठेही. प्रत्येकाने आपल्याकडे जितके पैसे असतील तितक्या वेळा एक लिहायचा. शून्य कितीही वेळा लिहिलं तरी चालेल. सगळ्यांचं लिहून संपलं की कागदावरच्या एकांची बेरीज करायची व तिनाने भागायचं.\nज्यू क कडे क रुपये आहेत.\nज्यू ख कडे ख रुपये आहेत.\nज्यू ग कडे ग रुपये आहेत.\nक ने रँडम नंबर निवडला: च.\nख ने रँडम नंबर निवडला: छ.\nग ने रँडम नंबर निवडला: ज.\nक ने ख च्या कानात आकडा सांगितला: क+च.\nख ने ग च्या कानात आकडा सांगितला: क+च+ख+छ.\nग ने क च्या कानात आकडा सांगितला: क+च+ख+छ+ग+ज.\nक ने ख च्या कानात आकडा सांगितला: क+ख+छ+ग+ज.\nख ने ग च्या कानात आकडा सांगितला: क+ख+ग+ज.\nग ने आकडा जाहीर केला: क+ख+ग.\nतीन वेगवेगळे यादृच्छिक आकडे तीन चिठ्ठ्यांवर लिहावेत.\n(तीन पेक्षा जास्त निवडल्यास अजून जास्त चांगले)\nआकडे वेगवेगळे आहेत, याची शहानिशा करून घ्यावी. चिठ्ठ्यांना घड्या पाडाव्यात म्हणजे कुठल्या चिठ्ठीवर कुठला आकडा आहे, ते सहज दिसणार नाही. चिठ्ठ्या एका भांड्यात ठेवाव्यात, आणि शेजारी एक रिकामे भांडेसुद्धा घ्यावे.\nमित्र क्र १ याने एक चिठ्ठी उचलावी, त्यातील आकड्यात आपली रक्कम जोडून बेरीज मोठ्याने सांगावी, चिठ्ठीची पुन्हा घडी करून रिकाम्या भांड्यात टाकावी.\nमित्र क्र २ ने असेच करावे, आणि मित्र क्र ३ ने असेच करावे.\nमोठ्याने सांगितलेल्या आकड्यांची बेरीज करावी, ही संख्या 'क्ष'. मग तीन्ही चिठ्ठ्या उघडून त्यांची बेरीज करावी, ही संख्या 'य'\nआपल्याकडे असलेल्या मुल्याचे १० भाग करावेत (ॠण संख्या ठेवायला परवानगी द्या)\nउदा. मित्र-१ कडे ५०५ रू आहेत तर तो ४५०,३०,१०,-१०,१०,१०,१,१,१,२ ... अशे आकडे वेगवेगळ्या चिठ्ठयावर लिहील.\nतसेच मित्र २ आणि ३ करतील\nत्या चिठ्ठ्या एका पिशवीत टाकव्यात आणि नंतर त्यांची उकल करून सरासरी करावी.\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/2018/01/", "date_download": "2018-08-21T13:43:18Z", "digest": "sha1:ST6WHETVDUETBT74BKVPTMUWXGUDUOBT", "length": 25065, "nlines": 256, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "जानेवारी | 2018 | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nमुंबईप्रमाणेच ठाण्यातील पोलिसांची ड्यूटी आठ तासांची करा\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 25, 2018\nठाणे (प्रतिनिधी) : मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या पुढाकाराने वर्षभरापूर्वी प्राथमिक तत्त्वावर देवनार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची ड्यूटी आठ तासांची करण्यात आली होती. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, आता येत्या २६…\nसहा महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर ‘मित्सुबोशी’च्या कामगारांना मिळाला न्याय…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 25, 2018\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या लढ्यामुळे कामगारांना मिळाली ४ हजारांची ‘अंतरिम’ पगारवाढ नवी मुंबई (प्रतिनिधी) : अपुरा पगार आणि आपल्या विविध मागण्यांसाठी तब्बल सहा महिन्यांचा संघर्ष केलेल्या नवी मुंबईतील ‘मित्सुबोशी बेल्टिंग प्रा.…\nSRA Project म्हणजे नक्की काय \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 25, 2018\nSRA म्हणजे Slum Rehabilitation Authority म्हणजेच मराठीत ‘झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प’. म्हणजेच, एखाद्या झोपडपट्टीमधील सर्व झोपड्या हटवून अधिकृत झोपडपट्टी धारकांना नवीन इमारतीमध्ये पक्की घरे किंवा सदनिका देण्याची योजना. सदर योजना एखद्या…\nबंद काळात टी.एम.टी.चे झालेले नुकसान आंदोलनकर्त्यांकडून, तसेच संबंधित परिवहन अधिकाऱ्यांकडून वसूल करा\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 25, 2018\nठाणे (प्रतिनिधी) : भीमा-कोरेगाव येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ३ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला होता. ठाणे शहरातदेखील या घटनेचे हिंसक पडसाद उमटून, आंदोलनकर्त्यांनी ठामपा परिवहन सेवेच्या बसगाड्यांचे एकूण १५ लाख रुपयांचे…\nऔषध कंपन्यांच्या अंगणात सुपरबग्सची पैदास\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 25, 2018\nदेशाच्या विकासासाठी औद्योगिक विकास आवश्यक आहे, मात्र या विकासाला दूरदृष्टीची जोड नसेल तर काय होऊ शकते याचे भयंकर चित्र हळूहळू आपल्यासमोर येऊ लागले आहे. गरज म्हणून आपण तंत्रज्ञानाची कास धरली…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 25, 2018\nमहाराष्ट्राच्या इतिहासाची ही सारी वाटचाल घडत असताना मराठी भाषेने जो आकार घेतला, त्याची कूळकथाही बघण्याजोगी आहे. मराठीचा थोडाफार वापर केलेले शिलालेख इ.स.च्या दहाव्या-अकराव्या शतकापासून आढळतात. मराठीतील पहिली ग्रंथरचना तेराव्या शतकातील…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 25, 2018\nसाबीर हाका. तेहरान-इराणमधला जन्म १९८६चा. इराणमधल्याच करमशाहमध्ये. कविता करून पोट भरत नाही, म्हणून इमारत बाधकामांवर मजुरी करतो. एका मुलाखतीत साबीर म्हणतो, ‘मी जन्मल्यापासून मजूर आहे. आईच्या पोटात असल्यापासून मजुरी करतोय.…\nएकविसाव्या शतकाचा युगधर्म : वसुंधरा बचाव; मानव बचाव\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 25, 2018\nआधुनिक औद्योगिक अर्थरचना, जीवनशैली व उत्पादन पद्धती ही निसर्ग आणि मानवासाठी हानिकारक असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले. तापमानवाढीमुळे होत असलेला हवामानबदल (क्लायमेट चेंज) हा अवघ्या मानव समाजाचा कळीचा प्रश्न असल्याचे आज…\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ४ : दख्खनच्या पाच पातशाह्या\nकिमंतु ओंबळे जानेवारी 25, 2018\nबहमनी सुलतानशाहीच्या अंतानंतर निर्माण झालेल्या पाच वेगवेगळ्या पादशाह्यांमध्ये सद्य:स्थितीतला महाराष्ट्र विभागला गेला. या पाच पादशाह्या खालीलप्रमाणे आहेत : विजापूर राज्य वंश : आदिलशाही स्थापक : युसुफ आदिल शाह स्थापना वर्ष…\nनॉस्ट्रॅडॉमसची भविष्यवाणी खरी ठरणार\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 25, 2018\nअनादी काळापासून माणसाला भविष्याचा वेध घेण्याचे कुतूहल आहे. त्यातूनच ज्योतिषविद्येचा जन्म झाला. अलीकडील काळात ज्योतिषशास्त्रज्ञांची आणि भविष्यवेत्त्यांची भाऊगर्दी अवतीभोवती दिसून येते. महाराष्ट्रामध्ये काही यात्रांमधून केली जाणारी भाकणूक हादेखील भविष्यकथनाचाच प्रकार…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/beaches/karde-beach/", "date_download": "2018-08-21T14:38:24Z", "digest": "sha1:Z35LI2BKZRBICE6WN7C6LZ6HTJNLXO5V", "length": 9111, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "कर्दे समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nशांत, निवांत, प्रदूषणरहित सागरकिनारा, ४ कि.मी.लांबवर पसरलेली मऊसूत वाळूची पुळण, लाटांबरोबर किनाऱ्यावर येणारे सुंदर शंख शिंपले हे सर्व अनुभवायचं असेल तर एखादी सुट्टी कर्दे किनाऱ्यावर घालवायलाच हवी. दापोलीपासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर मुरुड गावाकडे जाताना डावीकडे कर्दे हा अतिशय निसर्गरम्य व सुरक्षित किनारा आहे.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nथंडीच्या मोसमात किनार्‍यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना कॅमेऱ्यांत टिपण्याची छायाचित्रकारांसाठी ही एक सुवर्णसंधीच असते. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने पर्यटक `डॉल्फिन्स राईड` चा अनुभव घेऊ शकतात. समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कर्देचा किनारा हा उत्तम व सुरक्षित पर्याय आहे.\nसर्वसामान्य व्यक्तींना परवडतील अशा होमस्टेपासून ते स्वीमिंग पूल, लाऊंज अशा आधुनिक सुविधांनी युक्त अशा अनेक हॉटेल्सची सुविधा कर्देच्या समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/modi-thanks-to-shivsena/", "date_download": "2018-08-21T13:48:52Z", "digest": "sha1:XJWTUFPN6OYUNIEBNVCXOPZGBYTE6QDM", "length": 9077, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "या कारणाने फोन करून मोदींनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nया कारणाने फोन करून मोदींनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार\nप्रदीप चव्हाण 10 Aug, 2018\tfeatured, ठळक बातम्या, राजकारण, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nनवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी काल निवडणूक होऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे हरिवंश नारायण सिंह हे विजयी झाले. यासाठी भाजपला अनेक घटकपक्षांनी मदत केली. दरम्यान शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यामुळे पंतप्रधान मोदींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून आभार व्यक्त केले.\nराज्यसभेत शिवसेनेचे ३ सदस्य आहेत. निवडणुकीत निवडून येण्यासाठी त्यांचे मत मिळणे महत्त्वाचे होते. संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये उपसभापती पदासाठी गुरुवारी निवडणूक झाली होती. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी दिली होती.\nमोदींनी फोन केल्यानंतर याचे पडसाद राजकीय पटलावरही पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसेना भाजपशी नाराज असल्येचे दिसत होते. ही दरी भरून काढण्यासाठी पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आहे असे म्हटले जात आहे. राज्यसभेत झालेल्या निवडणुकीमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी तर्फे बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना १०५ मतांवरच समाधान मानावे लागले. निवडून आलेले हरिवंश सिंहांचे पंतप्रधान मोदींनी सभागृहात जाऊन अभिनंदनही केले होते.\nPrevious LIVE…इंग्लडची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी\nNext अखेर दलाई लामा यांनी मागितली माफी\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2018-08-21T13:39:18Z", "digest": "sha1:MXNP3J72EAVVMJXEOXG3RJLKEPDAMLVY", "length": 5786, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: ९० चे - १०० चे - ११० चे - १२० चे - १३० चे\nवर्षे: ११६ - ११७ - ११८ - ११९ - १२० - १२१ - १२२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nभारतात क्षत्रप नाहपानाने आंध्र साम्राज्यावर चढाई केली तसेच दक्षिण राजपुतानाही जिंकले.\nइ.स.च्या ११० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/uma-kulkarni-b955f167-23e8-4776-be2a-7e71047dab6a", "date_download": "2018-08-21T14:05:09Z", "digest": "sha1:26374UGL6GJH4SAA3JARUYNCBJB5KSBV", "length": 14031, "nlines": 415, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक Uma V. Kulkarni यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nउमा वि. कुलकर्णी ची सर्व पुस्तके\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/22?page=1", "date_download": "2018-08-21T13:47:41Z", "digest": "sha1:H63QEHLE3L2MKLWVSPFRJ4VP765PN7AL", "length": 7825, "nlines": 151, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदिनविशेष : २७ फेब्रुवारी - 'जागतिक मराठी भाषा दिवस'\nमाझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन\nस्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान\n‘धुंवाधार’ प्रेम करणं पुरुषाला अजूनही उत्तमप्रकारे जमत नाहीच. प्रेम असं केलं पाहिजे की ज्याची मनावरही अन् तनावरही खोल जखम व्हायला पाहिजे. ती ठसठसणारी किंवा भळभळत राहणारी असली पाहिजे. तेच खरे प्रेम.\nअभिरुची म्हणजे नक्की काय\nगेल्या आठवड्यात 'उत्सुकतेने मी झोपलो' वाचले.. आणि या प्रश्नाचा किडा डोक्यात वळवळू लागला.. तसा आधी पण हा प्रश्न पडायचा.. या वेळेस तो जास्त तीव्रतेने जाणवला म्हणून मांडतोय..\n‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात.\n\"अर्वाचीन व्यासपीठ\" आयोजित सुप्रसिद्ध चित्रकार \"श्री प्रभाकर कोलते\" यांच्या \" समाज, कला आणि कलाकार \" या विषयावरील व्याख्यान\nगूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स\nगूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते.\nनुकताच \"द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू\" पाहिला. मूळ कादंबरीही या पूर्वी वाचली होती. चित्रपटाच्याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट बनला आहे याबाबत कोणालाही शंका नाही पण चित्रपटाचा शेवट हा कादंबरीच्या शेवटापेक्षा वेगळा आहे.\nमराठी नाटकांची दयनीय अवस्था\nअतिशय समृद्ध परंपरा असणार्‍या मराठी नाटक संस्थेला २१व्या शतकात अशी अवकळा का आली आहे\nझाडांची आणि रोपट्यांची निगा राखणारा नीलपक्षी यांचा सुंदर ब्लॉग मला वाचायला मिळाला. त्यातील गुलाबांच्या झाडांवरील लेखाने विशेष लक्ष वेधले.\nएका पुष्प-प्रदर्शनात काढलेले हे जरबेराच्या फुलाचे छायाचित्र. प्रतिक्रिया कळवा.\nकॅमेरा - कोडॅक इझीशेअर झेड ६५०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-21T13:46:58Z", "digest": "sha1:EPEJSBIKF3XT6VBJ56FLELGZZEKDY6PD", "length": 8272, "nlines": 98, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "प्रियांका करतेय सलमानला खुश करण्याचा प्रयत्न | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nप्रियांका करतेय सलमानला खुश करण्याचा प्रयत्न\nShajiya Shaikh 10 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई : नुतकतेचं प्रियांकाने सलमान खानचा “भारत” हा सिनेमा सोडला होता. यावर सलमान प्रियांकावर थोडा नाराज असल्याचे चर्चा बॉलीवूड मध्ये पसरली होती. दरम्यान सलमानला खुश करण्यासाठी प्रियांकाने ट्विटवर त्याचा मेहुणा आयुष शर्माच्या ‘लवरात्री’ चित्रपटाबद्दल एक खास ट्विट केले आहे.\n‘माझा मित्र आयुष शर्मा तुझे बॉलिवूडमध्ये स्वागत आहे. चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिला आणि मला विश्वास आहे तू नक्कीच एक चांगला अभिनेता होशील’ असे ट्विट तिने केले आहे.\nकाहीदिवसांपूर्वी सलमानला प्रियांकाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, प्रियांकाने भलतेच कारण सांगून चित्रपट सोडला आहे. आता प्रियांकाच्या या ट्विटने सलमानचा राग शांत होणार का नाही हे पाहणे औत्सुकाचे ठरेल.\nPrevious बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nNext चाळीसगाव शहरात 127 कोटींच्या भुयारी गटारी लवकरच\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/3-day-plan/", "date_download": "2018-08-21T14:37:34Z", "digest": "sha1:UCKOCJKU3IG4EN7S6FAFY3PS7U2C6TGS", "length": 12798, "nlines": 308, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "3 दिवसाची सहल - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nप्रशस्त सागरतीर, अप्रतीम निसर्गसौंदर्य , सुंदर मंदिरे, देवराया, निसर्गनवले, ऐतिहासिक किल्ले या सर्व गोष्टींचा अनुभव या तीन दिवसांच्या सहलीत आपल्याला घेता येतो.\nमंडणगड एस.टी.स्थानकापासून मंडणगड किल्ला ४ ते ५ कि.मी. अंतरावर वसला आहे. रत्नागिरीतील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून या किल्ल्याचा उल्लेख केला जातो.\nसमुद्रातील भूशिरावर असणाऱ्या या किल्ल्याचा परिसर छोटा असून हा किल्ला शिलाहार राजवटीत बांधला असावा असा अंदाज आहे.\nअनेक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. या अंड्यांचे व्यवस्थित संरक्षण केले जाते.\nमंडणगडची सफर पूर्ण करून दापोलीच्या वाटेवर जाताना केळशीचा ३ किमी लांबीचा किनारा लागतो.\nदापोलीच्या दक्षिणेस हर्णे गावाच्या अलीकडे वळसा घालून एक रस्ता डोंगरमाथ्यावरून आंजर्ले गावाच्या दिशेने जातो.\nआंजर्ले ख़ाडीजवळील डोंगररांगांमधून प्रवास करून आल्यावर खाली मुरुडचा समुद्रकिनारा आपले स्वागत करतो.\nकर्दे किनाऱ्यपासून दक्षिणेस ६ किमी अंतरावर लाडघरचा वैशिष्ट्यपूर्ण किनारा आहे. इथे समुद्रात साहसी जलक्रीडा प्रकारांचा मनसोक्त आनंद घेता येतो.\nदापोली तालुक्यात लाडघर समुद्रकिनाऱ्याजवळ डोंगरउतारावर असलेल्या बुरोंडी गावात अपरांत भूमीचे स्वामी असणाऱ्या श्री परशुरामांचे सुंदर स्मारक उभे केले आहे.\nराजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते.\nगरम पाण्याचे झरे, उन्हवरे\nअतिशय अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या उन्हवरे गावात चुकवू नये असं एक निसर्गनवल आहे.\nकोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळेकाजी येथे २९ लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतकं आपले गतवैभव सांभाळत उभा आहे.\nमंडणगड, बाणकोट, वेळास, केळशी, आंजर्ले (मुक्काम)\nमुरुड, लाडघर, परशुराम स्मारक, दापोली (मुक्काम)\nकेशवराज मंदीर, उन्हावरे गरम पाण्याची कुंड, पान्हाळेकाजी लेणी\nगरम पाण्याचे झरे, उन्हवरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/2016/09/", "date_download": "2018-08-21T13:44:24Z", "digest": "sha1:2VWSCMAOLACGICL5CKX7WAVMQUL3MN3F", "length": 25561, "nlines": 256, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "सप्टेंबर | 2016 | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nकै. विलास शिंदेंना धर्मराज्य पक्षातर्फे अंत:करणपूर्वक श्रद्धांजली……\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) सप्टेंबर 19, 2016\nकै. विलास शिंदेंना धर्मराज्य पक्षातर्फे अंत:करणपूर्वक श्रद्धांजली…… वाहतूक हवालदार ‘विलास शिंदें’चं दुःखद निधन, हे आज उभ्या महाराष्ट्रातल्या घराघरातलं ‘आक्रंदन’ बनलयं…. जशी, १९६२च्या भारत-चीन युद्धात “भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी,…\nटोल घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा ‘कुलकर्णी अहवाल’ जाहीर करा…\nमाहिती अधिकार कार्यकर्ते आणि टोल विषयीचे अभ्यासक श्रीनिवास घाणेकर यांनी राज्यातील टोल वसुलीबाबतच्या घोटाळ्यासंदर्भात ‘कृष्णार्पणमस्तु’शी केलेली बातचीत… प्र. : टोलसंदर्भात नेमलेल्या समितीच्या अहवालाबाबत आपण काय सांगाल श्री. घाणेकर : देवेंद्र…\n“शिक्षणाचं राष्ट्रीयीकरण हा मूलभूत विषय \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 19, 2016\nठाणे-मुंबई (प्रतिनिधी) : “या देशात मूलभूत मुद्यांवर काम करणं केव्हाच संपलं असलं तरी, शिक्षणाचं राष्ट्रीयीकरण हा महत्वाचा आणि मूलभूत विषय असून, त्याबद्दल जन–जागृती होणे गरजेचं आहे“ असं स्पष्ट प्रतिपादन ‘धर्मराज्य…\nठाणे शहरातील खड्डयांच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’चा महापालिका मुख्यालयावर हेल्मेट मोर्चा…\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर वाहनांच्या संख्येतदेखील तेवढ्याच प्रमाणात वाढ झालेली असल्याने त्याचा सर्व ताण हा वाहतूक व्यवस्थेवर पडताना दिसत…\n‘धर्मराज्य पक्षा’च्या पाठपुराव्यामुळे अखेर लोकमान्य नगरात पोलीस चौकी सुरु\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 19, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरातील गजबजलेला परिसर म्हणून, लोकमान्य नगर विभाग ओळखळा जातो. दाट लोकवस्तीच्या या विभागाची लोकसंख्या सुमारे ३५ ते ४० हजार इतकी प्रचंड असल्याने, हा परिसर निवडणुकीच्या काळात…\nहो आम्ही वेगळे राजकारणी… प्रवाहाविरूध्द वाहणारे\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 19, 2016\nजो पक्ष अध्यात्म, समाजकारण, राजकारण यांना जोडणारा दुवा आहे. श्रीकृष्ण नीतीनुसार कधीही न थकता, वैफल्यग्रस्त न होता, सोन्यासारख्या तत्त्वांनुसार काम करत राहणारे आमचे राजन राजे साहेब एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व ज्या…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) सप्टेंबर 19, 2016\nभिवंडी कब्रस्थान पोलीसचौकी बांधकाम प्रकरणातील दंगेखोर सुटले… दळभद्री न्यायव्यवस्था व कालबाह्य भारतीय फौजदारी कायदे/गुन्हेगारी दंडसंहितेमुळे याच दंगलीत, ‘शहीद’ झालेल्या रमेश जगताप व बी. एस. गांगुर्डे या आमच्या दोन पोलीस-बांधवांचे खुनी…\nकामोठेयेथील ग्रामस्थांच्या लाक्षणिक उपोषणाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची उपस्थिती…\nनवी मुंबई (प्रतिनिधी) : गटातटाच्या राजकारणाला बळी पडून आणि ग्रामसभेला राजकारणाचा अड्डा बनवून, सर्वसामान्य ग्रामस्थांचे हक्क डावलणाऱ्या प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी कामोठेवासीयांनी पुकारलेल्या…\nडॅन प्राईस : जगातील सर्वोत्तम सीईओ…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त सप्टेंबर 19, 2016\nतुम्ही कधी कंपनीच्या कामगारांकडून एखाद्या कंपनीच्या मालकाला महागडी भेटवस्तू देतांना पाहिलंय… नाही ना… भारतात तर हे शक्यच नाही. भारतातील मालकधार्जिण्या उद्योगक्षेत्रात तर हे निव्वळ अशक्यच. मात्र, हे घडलंय…अमेरिकेतल्या सिएटल नावाच्या…\n….. अन्यथा, “वाघांसाठी ताडोबा-मेळघाटसारखी अभयारण्यं राखावी लागतात, तशी आता या ‘स्मार्ट’ होत जाणार्याअ शहरांनी नाकारलेल्या मूळ मायमराठी लोकांसाठी, त्यांच्याच हक्काच्या महाराष्ट्रात ‘अभयारण्यं’ बनविण्याची गरज भासू शकेल” \nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) सप्टेंबर 19, 2016\nपाकिस्तान आणि क्रिकेट नसतं… तर, भारतातील तथाकथित ‘देशप्रेम’ कितपत शिल्लक राहिलं असतं आणि मुस्लिम-धर्मांधता नसती तर, तथाकथित ‘हिंदुत्व’ कितपत टिकलं असतं…. असले गैरसोयीचे प्रश्न या प्रस्थापित राजकीय-व्यवस्थेला कोणी विचारायचे नसतात.…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2018-08-21T13:44:36Z", "digest": "sha1:DBI4VJOPSBZDWXSW2FZXD55AQ67D4Y5N", "length": 25054, "nlines": 259, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "निसर्ग | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nअॅड. गिरीश राऊत जुलै 20, 2018\nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची व्याप्ती वाढते व मुंबईपासून दूर असलेल्यांनादेखील याचा फटका बसतो. बुडण्याची काही मुख्य कारणे…\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते एकत्र येत आहेत. हे दोन्ही नेते ओबीसींसाठी नाही, तर माझ्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येत आहेत,…\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने पसरली होती. ती बातमी अशी : “येत्या शनिवारचा दिवस नागपूर आणि विदर्भाच्या दृष्टीने ऐतिहासिक राहणार…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nमहाभारतातील दोन पत्रांमधील अतिशय सुरेख संवाद कर्ण कृष्णाला विचारतो : “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती\nमूठ भरलेली आणि रिकामी\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 20, 2018\nजागतिक व्यापार परिषदेच्या मूळ मसुद्यामध्ये असे लिहिले आहे, की मुक्त व्यापारामुळे सर्व जगभरात रोजगारसंधी उपलब्ध होतील, उच्च राहणीमान मिळेल आणि म्हणूनच मुक्त व्यापाराचे तत्त्व सर्वांनीच अमलात आणावे. मात्र, आजचे चित्र…\n“रामशास्त्री प्रभुणे आणि जे. चेलमेश्वर… एका खणखणीत नाण्याच्या दोन बाजू \nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) जुलै 19, 2018\nनुकतेच २२ जून-२०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वश्री जे. चेलमेश्वर हे सात वर्षांच्या सेवेपश्चात, एका वादळी पार्श्वभूमीवर निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालय नावाच्या संस्थेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी आणि न्यायमूर्ती नेमणुकीच्या…\nप्रश्न : ‘प्लॅस्टिक बंदी’च्या मोठ्या दंडाबाबत आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’चं मत काय आहे\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 19, 2018\nमाझं उत्तर : दुर्दैवानं असं काही केलं नाही, तर स्वांतसुखाय मध्यमवर्ग व एकूणच जनता कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे… दंड त्रासदायक आहे खरा, पण भविष्याच्या दृष्टिकोनातून…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 19, 2018\nसध्या सुरू असलेल्या ‘फिफा’ वर्ल्ड कपसाठी रशियातलं स्टेडियम. त्यावर परवाच्या दिवशी एक अफलातून मॅच झाली. जपान व कोलंबिया… तशी नावं बघता one side वाटणारी मॅच. कारण, जपानसमोर कोलंबियाची टीम अगदीच…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन जारी केले आहे : एलआयसीचा गैरवापर थांबवा – कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्यूरोने जारी केलेली निवेदनाला ‘धर्मराज्य पक्षा’चा जाहीर पाठिंबा\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 19, 2018\nसीपीआय (एम)च्या पॉलिट ब्यूरोने बीजेपी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ज्या निर्णयाअंतर्गत सर्वांत वाईट एनपीए डिफॉल्टर बँक असलेल्या, आयडीबीआय बँकेची तारणहार ‘एलआयसी’ होणार आहे. एलआयसी विमा पॉलिसींच्या…\nराजस्थानातील माजी मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यभराची बेगमी… अर्थात ‘मंत्री वेतन संशोधन विधेयक’\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 19, 2018\nराजस्थान विधानसभेत २६ एप्रिल-२०१७ रोजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी एक विधेयक सादर केलं, ज्याचं नाव होतं, ‘मंत्री वेतन संशोधन विधेयक’. या विधेयकाच्या नावावरून असं वाटतं, की यात मंत्र्यांच्या वेतनासंबंधी काही महत्त्वाच्या…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-powershot-a4000-is-point-shoot-digital-camera-black-price-p6AmV.html", "date_download": "2018-08-21T13:37:44Z", "digest": "sha1:KEFEXCUVMPKAV23GNW2FKHVCZOMCBPUT", "length": 21740, "nlines": 508, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jul 09, 2018वर प्राप्त होते\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकक्रोम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 7,495)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 30 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव A4000 IS\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 29 Languages\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 15 sec\nपिसातुरे अँगल 28 mm Wide Angle\nईमागे स्टॅबिलिझेर Lens Shift Type\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 1 - 50 cm\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nड़डिशनल डिस्प्ले फेंटुर्स Wide Viewing Angle\nविडिओ फॉरमॅट H.264, MOV\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन पॉवरशॉट अ४००० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/presence-sharad-pawar-aurangabad-ncp-will-be-attacked-attacking-morcha/", "date_download": "2018-08-21T14:41:30Z", "digest": "sha1:JGLIQOBEFHAHCET5C4R2XPUG45CNWEWY", "length": 31472, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The Presence Of Sharad Pawar In Aurangabad Ncp Will Be Attacked By The Attacking Morcha | औरंगाबादमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा शनिवारी होणार हल्लाबोल मोर्चा | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nऔरंगाबादमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा शनिवारी होणार हल्लाबोल मोर्चा\nठळक मुद्देहल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा मराठावाड्यातील सर्व जिल्ह्यात नुकताच संपन्न झालासमारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे होणारक्रांतीचौक ते मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येईल\nमुंबई: नाकर्त्या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल यात्रा सुरु केली आहे. हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा मराठावाड्यातील सर्व जिल्ह्यात नुकताच संपन्न झाला. याचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे होणार आहे.\nसकाळी ११ वाजता क्रांतीचौक ते मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येईल. आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर दुपारी २ वाजता भव्य सभा घेऊन दुसऱ्या टप्प्याची सांगता केली जाईल. समारोप सभेसाठी औरंगाबाद नगरी पुर्णपणे राष्ट्रवादीमय झाली आहे. सरकारविरोधातील बॅनर, राष्ट्रवादीचे झेंडे, पताका यांनी औरंगाबाद शहरात वातावरण निर्मिती झाली आहे. मोर्चा व सभेला माजी मंत्री प्रफुल्ल पटेल , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते श्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील सर्व आमदार, सेलप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.\nयाआधी १६ ते २४ जानेवारी दरम्यान मराठावाड्यातील आठही जिल्ह्यात घेतलेल्या सभांना जनतेचा अभूतपुर्व असा पाठिंबा मिळाला होता. हल्लाबोल मोर्चा व सभा यशस्वी करण्यासाठी शुक्रवार पासून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी तयारीचा आढावा घेतला. सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चा व सभेला उपस्थित राहणार असल्यामुळे सरकारविरोधातला हा निर्णायक लढा असल्याचा विश्वास मराठवाड्यातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे.\nSharad PawarNCPशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस\nओबीसी समाजावरील अन्याय दूर करा\n'महापौरांशी असं बोलू नका, मग तुम्ही क्लास घ्या' नगरसेविकांची सभागृहात चकमक\nपुण्याचे पाेलीस म्हणजे कायदा हातात घेऊन कायद्याचा गैरवापर करण्याचे उदाहरण : शरद पवार\nअपयशावरील लक्ष विचलित करण्यासाठी 43 वर्षांनंतर अाणीबाणी अाठवली: शरद पवार\nसन्मानाने दिलेले फेटा, पागोटे आणि पगडी काढणार नाही : विक्रम गोखले यांचा टोला\nमांजरसुंबा येथे राकाँचा रास्ता रोको\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\nपरदेशातील उच्च शिक्षणासाठी खुल्या आणि अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती, राज्य सरकारचा निर्णय\nनोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करा, अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन\nDr. Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: आणखी तिघांच्या घराची झडती\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/mumbai-indians-vs-kings-xi-punjab-290195.html", "date_download": "2018-08-21T14:45:10Z", "digest": "sha1:PKDPEZRMPTPZZPH6W4HAKR7HQKFQY2IL", "length": 12338, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईचा पंजाबवर 3 धावांनी रोमहर्षक विजय", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमुंबईचा पंजाबवर 3 धावांनी रोमहर्षक विजय\nअटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने अवघ्या तीन धावांनी किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव केला.\nआयपीएलमध्ये आपलं स्थान कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात रोमहर्षक सामना रंगला. मुंबईच्या होमग्राऊंडवर पंजाबने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने पहिली बॅटिंग करत 20 षटकात 186 धावा केल्यात. मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक 50 धावा केल्यात. तर क्रुणाल पांड्या 32 धावा करून टीमचा स्कोअर वाढवला. तर सुर्यकुमार यादवने 23 धावा करून बाद झाला.\n187 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात सावध राहिली. केएल राहुल आणि ख्रिस गेल या सलामी जोडीने धावा कुटण्यास सुरुवात केली पण गेल 18 धावांवर बाद झाला. त्यानॉतर अरोन फ्रिन्च आणि राहुलने चांगली भागिदारी केली.फ्रिन्च ४६ धावांवर बाद झाला पण राहुलने 94 धावा करून शेवटपर्यंत झुंज दिली. पण त्याची ही झुंज अपयशी ठरली. पंजाबचा संघ 183 धावांवर गारद झाला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nAsian Games 2018 : १६ वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्णपदक, अभिषेक वर्माला कांस्यपदक\nPHOTOS : विराटचे शतक अनुष्काला फ्लाईंग किस \nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2018-08-21T13:45:23Z", "digest": "sha1:DALAK2F3PGSXOTXXJLHLHFVXUJJAAFVN", "length": 12643, "nlines": 100, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "बिगर बासमती तांदळाच्या किमतीत वाढ | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nबिगर बासमती तांदळाच्या किमतीत वाढ\nMahadev Gore 6 Aug, 2018\tअर्थ, ठळक बातम्या, पुणे, पुणे शहर तुमची प्रतिक्रिया द्या\nआधारभूत किमतीत वाढ; परदेशातील निर्यातीवर परिणाम होण्याची भीती\nपुणे : आधारभूत किमतीत केंद्र सरकारने वाढ केल्याने बिगर बासमती तांदळाच्या किमतीत वाढ झाली असून त्याचा फटका आता परदेशातील निर्यातीवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. थायलंड, व्हिएतनाम देशाच्या तुलनेत भारतातील बिगर बासमती तांदळाची किंमत अधिक असल्यास देशातील तांदळाची निर्यात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संदर्भात केंद्र सरकारने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.\nगेल्या तीन वर्षांत भारतातून बासमती तसेच बिगर बासमती तांदळाची परदेशात सर्वाधिक निर्यात होत असून त्यात देश पहिल्या क्रमांकावर आहे. जगात तांदळाची सर्वाधिक निर्यात करणार्‍या थायलंड, व्हिएतनाम येथील तांदळाच्या निर्यातीपेक्षाही भारताची निर्यात जास्त आहे. बेनीन, आयव्हरी कोस्ट, गयाना, सेनेगल, तसेच आफ्रिकी देशांमधून तांदळाची वाढती मागणी होते. थायलंड तांदळाच्या तुलनेत देशातील बिगर बासमती तांदळाचे दर कमी असल्याने नेपाळ आणि बांगलादेश या शेजारील राष्ट्रांमधून बिगर बासमती तांदळाला अधिक मागणी होत आहे. त्यामुळे अमेरिका, युरोपियन देशातूनही बिगर बासमती तांदळाला मागणी असते.\nभारतात 2016 ते 2017 च्या तुलनेत तांदळाची निर्यात 18 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षाच्या 107 लाख टनाच्या तुलनेत 2017 ते 2018 मध्ये ही निर्यात 127 लाख टन इतकी झाली. त्यात बिगर बासमती तांदळाचा वाटा अधिक होता. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीची टक्केवारी मागील वर्षाच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढली आहे. परंतु, केंद्र सरकारने तांदळाच्या आधारभूत किंमतीत 11 ते 13 टक्क्यांनी वाढ केली. बांगलादेशाने 28 टक्के आयातकर लावला. त्यामुळे बिगर बासमती तांदळाच्या दरात वाढ झाली असून त्याचा परिणाम निर्यातीवर होईल, अशी भीती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केली.\nपश्‍चिम आशियातील आखाती देशांमधील बासमती तांदळाला अधिक मागणी असते. भारताची बासमती तांदळाची ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तसेच इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांनाही सर्वाधिक निर्यात होते. इराणने यावर्षी बासमती तांदळाची आयात वाढवली आहे. युरोपियन महासंघातील देश व अमेरिका मागील काही वर्षांच्या तुलनेत जास्त बासमती तांदूळ खरेदी करीत आहेत, असेही शहा यांनी सांगितले.\n11 ते 13 टक्क्यांनी वाढ\nसध्या बांगलादेशात 28 टक्के आयातकर लागू केला आहे. त्यात आधारभूत किमतीत 11 ते 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बिगर बासमती तांदळाची निर्यात कमी होऊ शकते. आतापासून त्याबाबत उपाययोजना केल्यास त्याचा फटका बसणार नाही. व्हिएतनाम, थायलंड येथील दर आपल्यापेक्षा कमी असल्यास त्यांची निर्यात अधिक होऊन भारतीय तांदळाच्या निर्यातीवर परिणाम होईल. बिगर बासमती तांदळाची दोन वर्षांत 87 लाख टन तर बासमती तांदळाची 35 ते 40 लाख टन निर्यात झाली होती, अशी माहिती शहा यांनी दिली.\nPrevious डीबीटी पोर्टलमध्ये आता मुक्त विद्यापीठाचाही समावेश\nNext राज्यसभेचा उपसभापती ठरणार ९ ऑगस्टला\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/history/thiba-palace-ratnagiri/", "date_download": "2018-08-21T14:39:08Z", "digest": "sha1:QYGFCS7JPWBLUZXAAUZ6KXEHE7Z6AEOJ", "length": 13977, "nlines": 264, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "थिबा पॅलेस, रत्नागिरी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nब्रह्मदेशाच्या थिबा राजाचे वास्तव्य असलेला ‘थिबा पॅलेस’ हा भव्य ऐतिहासिक राजवाडा रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. इ.स. १८८५ सालापासून म्हणजे सुमारे १३२ वर्षांपासून रत्नागिरीची नाळ ब्रह्मदेशाशी म्हणजेच आताच्या ‘म्यानमारशी’ जोडलेली आहे.\nबस स्थानक - रत्नागिरी\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - वर्षभर\nथिबा राजाने ब्रह्मदेशावर सात वर्षे राज्य केले व असे राज्य करणारा तो शेवटचा राजा होता. त्या वेळच्या ब्रह्मदेशावर इंग्रजांनी कब्जा मिळवून तिथे सात वर्षे राज्य करणाऱ्या थिबा राजाचा सगळा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. त्याने पुन्हा उठाव करू नये म्हणून इग्रंजांनी थिबा राजाला त्याच्या कुटुंबासमवेत १८८५ साली म्यानमार ते मद्रास (आत्ताचे चेन्नई) व मद्रास ते कोकण असा प्रवास करून रत्नागिरीस आणले. त्यानंतर १९१० मधे सुमारे सत्तावीस एकर आणि साडेअकरा गुंठ्यांच्या विस्तीर्ण जागेवर त्याकाळात एक लाख सदतीस हजार रुपये खर्च करून हा प्रशस्त, ब्राह्मी पद्धतीचा, तीन मजली राजवाडा थिबा राजा व त्याच्या कुटुंबीयांच्या वास्तव्यासाठी रत्नागिरीतील सड्यावर म्हणजे सध्याच्या शिवाजीनगर भागांत बांधला गेला. स्वतःच्या मातृभूमीपासून दूर, आपल्या लोकांपासून तुटलेल्या या थिबा राजाचा तीस वर्षांच्या कैदेनंतर १९१९ साली वयाच्या ५८ व्या वर्षी दुर्दैवी अंत झाला. थिबा राजाची ही कहाणी मनाला विषण्ण करून जाते.\nअनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या `थिबा पॅलेस` मधे तळमजल्यावर संगमरवरी नृत्यागृह आहे. पॅलेसच्या उंच गच्चीवरून समोरच्या सागराचे अथांग दर्शन घडते. राजवाड्याच्या छतावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेल्या पट्ट्या लावल्या असून, खिडक्यांना रंगीत इटालियन काचा बसवलेल्या आहेत.\nअनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या `थिबा पॅलेस` मधे तळमजल्यावर संगमरवरी नृत्यागृह आहे. पॅलेसच्या उंच गच्चीवरून समोरच्या सागराचे अथांग दर्शन घडते. राजवाड्याच्या छतावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेल्या पट्ट्या लावल्या असून, खिडक्यांना रंगीत इटालियन काचा बसवलेल्या आहेत.\nअनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या `थिबा पॅलेस` मधे तळमजल्यावर संगमरवरी नृत्यागृह आहे. पॅलेसच्या उंच गच्चीवरून समोरच्या सागराचे अथांग दर्शन घडते. राजवाड्याच्या छतावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेल्या पट्ट्या लावल्या असून, खिडक्यांना रंगीत इटालियन काचा बसवलेल्या आहेत.\nराजवाड्याच्या आतील भागांत पुरातन वस्तूसंग्रहालय आहे. तळमजल्यावर असलेल्या प्राचीन मूर्ती सुंदर असून अनेक कलाप्रेमी वरच्या मजल्यावरील चित्रप्रदर्शनाला आवर्जून भेट देतात. सोमवार सोडून इतर दिवशी ‘थिबा पॅलेस’ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो.\nइथून जवळच असलेल्या `थिबा पॉईंट` जवळ आता जिजामाता गाडर्न उभं आहे. या ठिकाणावरून मोठं सुंदर दृश्य दिसतं. अस्ताला जाणारा सूर्य बघण्यासाठी इथे नेहमीच गर्दी असते. सूर्याचे नारिंगी बिंब क्षितीजाआड जात असताना त्या पार्श्वभूमीवर भाट्ये खाडी, राजिवडा बंदर, समुद्र व उंच भगवती किल्ला खूप सुंदर दिसतो. मनाला हे वातावरण सुखावत असताना आतमधे नकळत कुठेतरी तो दुर्दैवी थिबा राजा आठवत राहातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/wonders/khedchi-leni/", "date_download": "2018-08-21T14:39:20Z", "digest": "sha1:Z3E5RQEAZ5WVLO7DNWJGZHZYEEB3KN45", "length": 8312, "nlines": 258, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "खेडची लेणी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nप्राचीन लेण्यांचा अभ्यास करताना ती कोणत्या काळात खोदली गेली आहेत हे बघणं महत्त्वाच ठरतं. पांडवकालीन, बौद्धकालीन, हीनयानकालीन असे लेण्यांचे विविध काळ सांगता येतात. खेड तालुक्यातील बौद्धकालीन शिल्पांशी साम्य असलेली खेडची लेणी प्रसिध्द असून ती खेड बसस्थानकापासून जवळच आहेत. लेण्यांचे काम अर्धवट असून, त्यामधे दोन स्तंभ, एक अर्धस्तंभ आणि एक चैत्य आहे. लेण्यांमधे तीन कक्ष असून, खूप पूर्वी ही लेणी व्यापारी मार्गावर ये जा करणाऱ्या वाटसरूंसाठी विश्रांतीस्थान म्हणून वापरली जात असावीत असा अंदाज आहे\nबस स्थानक - खेड\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - वर्षभर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/ncscm-recruitment/", "date_download": "2018-08-21T14:34:15Z", "digest": "sha1:PK5LKQSIV7U65FQB6H2R2UPKPPIKOMF4", "length": 14502, "nlines": 188, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NCSCM Recruitment 2018 for 158 Posts - www.ncscm.res.in", "raw_content": "\n(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती [Reminder]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -2018 [414 जागा]\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती [Reminder]\nIBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 839 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(NCSCM) नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट मध्ये 158 जागांसाठी भरती\nप्रोजेक्ट असोसिएट I: 26 जागा\nप्रोजेक्ट असोसिएट II: 18 जागा\nप्रोजेक्ट असोसिएट III: 28 जागा\nप्रोजेक्ट सायंटिस्ट I: 17 जागा\nप्रोजेक्ट सायंटिस्ट II : 07 जागा\nरिसर्च असिस्टंट: 07 जागा\nटेक्निकल असिस्टंट IV: 02 जागा\nएडमिन असोसिएट II: 04 जागा\nमेंटनन्स इंजिनिअर II: 02 जागा\nएडमिन असिस्टंट V: 02 जागा\nएडमिन असिस्टंट I: 02 जागा\nफायनांस असोसिएट I: 01 जागा\nफायनांस असिस्टंट V: 01 जागा\nटेक्निकल असिस्टंट I: 02 जागा\nप्रोक्योर्मेंट असिस्टंट V: 01 जागा\nटेक्निकल इंजिनिअर III: 02 जागा\nटेक्निकल इंजिनिअर II: 02 जागा\nटेक्निकल इंजिनिअर I: 02 जागा\nप्रोजेक्ट सायंटिस्ट III: 02 जागा\nमल्टी टास्किंग स्टाफ: 11 जागा\nड्राइव्हर कम मल्टी टास्किंग स्टाफ: 02 जागा\nपद क्र.1 ते 19 : (i) प्रथम वर्ग B.E./B.Tech/ पदवीधर/पदव्युत्तर पदवी (ii) संबंधित अनुभव\nपद क्र.20: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.21: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) वाहन चालक परवाना (LVM)\nवयाची अट: 17 जून 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.20 & 21: 35 वर्षे\nनोकरी ठिकाण: चेन्नई, तामिळनाडू\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2018\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\n(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर\nजिल्हा न्यायालय भरती निकाल\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n» (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगाभरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल मेगा भरती\n» (NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n»UPSC – N.D.A. & N.A.(II) 2018 परीक्षा प्रवेशपत्र » इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट' भरती प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक टंकलेखक & कर सहाय्यक (पूर्व) परीक्षा 2018 निकाल\n» भारतीय सैन्य भरती ARO पुणे & ARO अहमदाबाद निकाल\n» (SID) महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग भरती परीक्षा सुधारित उत्तरतालिका\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\n» शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/shree-shankar-purushottam-teerth-swami-maharaj/", "date_download": "2018-08-21T14:33:06Z", "digest": "sha1:K353XFNPMU2LRZZZZETVMKPSYPKBXMYM", "length": 12309, "nlines": 43, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "shree-shankar-purushottam-teerth-swami-maharaj - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nप.प. श्रीशंकरपुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज चरित्र सारांश\n१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्व बंगालमध्ये ढाका जिल्ह्यातील विक्रमपूर परगण्यांत चितलकोट येथे प्रसन्नकुमार चट्टोपाध्याय व माताजी दुर्गासुंदरी हे दाम्पत्य राहात होते. त्यांच्या पांच अपत्यामधील रोहिणीकुमार या मुलाचा जन्म १८९० मध्ये त्रिपुरा जिल्ह्यातील लक्ष्मीपूर येथे झाला. हेच आपले आत्मानंदप्रकाश ब्रम्हचारी म्हणजेच ‘स्वामी शंकरपुरुषोत्तमतीर्थ’ महाराज होते. त्यांचे आई वडील दोघेही भगवती काली मातेचे उपासक होते. बालपणापासूनच रोहिणीकुमारांच्या मनावर आई वडिलांचे धार्मिक वर्तनाचे संस्कार झाले होते. त्याच प्रमाणे पूर्व जन्मातील सत्कृत्यांची, संचितकर्मांची धार्मिक व आध्यत्मिक संस्कारांची बीजें सोबत आणलेली होती. साधुसंतांच्या सहवासाची त्यांना स्वाभाविक आवड असून ते ध्यान – पूजनादि साधनेत मग्न व रममाण होऊन जात.\nवयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले त्यावेळी त्यांनी आपल्या भावंडांचे सांत्वन करताना सांगितले होते की “हे खरे आहे की, मानव प्राण्यांना व्यक्तिगत माता असतात. परंतु एक दैवी माता (आई) आहे, जी सर्वांचीच आई आहे खरे तर तीच जगाची स्वामिनी आहे आणि तीच सर्वांच्या आदि आणि अंती असते. आपली आई त्या जगन्मातेंतच विलीन झालेली आहे. ती निश्चितपणे आपले उत्तम संगोपन करेल व आपली दु:खें दूर करील.\nश्री.रोहिणीकुमार खरे तर आपल्या जन्मदात्या आईला विसरून गेले होते आणि त्यांनी पुढील सर्व आयुष्य भगवती कालिमातेच्या पुजनांतच घालविले. तिचीच कृपा आयुष्यभर संपादन करत राहिले. संपूर्णपणे स्वतःला तिच्यासाठी वाहून घेऊन त्यांनी अनेक तीर्थस्थळांच्या यात्रा केल्या, अनेक आश्रमात राहून आले, तथापि त्या दैवी शक्तीमातेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा अपूर्णच राहिली. शेवटी मदारीपूर येथे प.प.श्रीनारायणदेवतीर्थ स्वामी महाराज यांचा कृपाशिर्वाद मिळाला आणि त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात त्यांनी जवळ जवळ वेधून व आकर्षित करून घेतले.\nप.प. स्वामी श्रीनारायणदेवतीर्थ महाराजांनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली आणि त्यांना ब्रह्मचारी म्हणून शिष्यात सामील करण्यात आले. आठ वर्षे त्यांनी आपल्या सद्गुरूंची सतत, अथक परिश्रम घेऊन सेवा केली. पूर्वबंगालची अशी एकमेव भूमी आहे कि, जी वर्षातून जवळ जवळ आठ महिने पूर्णपणे पाण्याने आच्छादलेली असते. अशा काळात जाळण्यासाठी कोरडी लाकडे जमा करणे, जवळपासच्या गावातून भिक्षा आणणे आणि आश्रमात येणाऱ्या असंख्य लोकांना जेवण पुरवणे हे काही सोपे काम नव्हते\nशिवाय गुरु हे शिस्तीचे भोक्ते असल्याने, शिष्यांना त्यांच्या लहान चुकांबद्दल शिक्षा केली जाई. श्री.रोहिणीकुमार हे अत्यंत सहनशील व शांत असत. शेवटी स्वामीजींनी जाहीर केले की रोहिणीकुमार हे सर्व कसोट्यांवर यशस्वी ठरलेले आहेत. त्यांना शक्तिपात मार्गाचा जगात प्रसार करण्यासाठी बाहेर पडण्याचा आदेश आणि आशिर्वाद मिळाला.\nश्री.रोहिणीकुमार ज्यांना आता ‘ब्रह्मचारी श्रीआत्मानंदप्रकाश’ या नांवाने ओळखले जात होते. त्यांनी खूप दूर दूरचा प्रवास केला आणि अनेक सत्पुरुषांचा सत्संग केला. त्यांनी आपली साधना सतत सुरु ठेवली आणि शेवटी स्वामी श्रीनारायणदेवतीर्थ महाराजांना संन्यास दिक्षेसाठी प्रार्थना केली. त्यांना जगन्नाथपुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचर्य स्वामी श्रीभारतीकृष्णतीर्थांकडे संन्यास दीक्षा घेण्यासाठी पाठविण्यात आले. त्यांनी या ब्रह्मचाऱ्याला आनंदाने दीक्षा देण्याचे मान्य केले, व संन्यासाची दीक्षा दिल्या नंतर त्यांचे ‘स्वामी श्रीशंकरपुरषोत्तमतीर्थ’ असे नामकरण करण्यात आले.\nप.प. श्रीशंकरपुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराजांनी भागीरथीच्या काठी उत्तरकाशींत आश्रमाची स्थापना केली. ते या आश्रमाला शंकरमठ असे म्हणत. त्यांच्या अनुयायात पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील लोकांचा समावेश असल्याने, त्यांचे शिष्य, स्वामीजी बहुधा त्यांच्या पासून दूरच असतात म्हणून चिंतातुर असत. यासाठी स्वामींनी लवकरच वाराणसी येथे “सिद्धयोगआश्रम” या नावाचा दुसरा मठ अस्तिवात आणला.\nप.प. स्वामी श्रीशंकरपुरषोत्तमतीर्थ महाराजांनी असंख्य आर्त साधकांना शक्तिपात योगाची दीक्षा दिली आणि बंगाली भाषेत योगवाणी, जप साधना, गुरुवाणी इत्यादी काही पुस्तके लिहिली. ही पुस्तके हिंदी भाषेत ही उपलब्ध आहेत. ““मी कोण आहे” या मथळ्याखाली त्यांनी इंग्रजीमधून एक प्रबंधही लिहिला होता. स्वामींनी आपल्या मर्त्य देहाचा १९५८ साली कलकत्ता येथे त्याग केला आणि देवी भगवती कालीमातेत विलीन झाले.\nप. प. श्रीशंकरपुरुषोत्तम तीर्थस्वामी महाराजांनी लिहिलेला आणि प. पू. योगीराज श्रीगुळवणी महाराजांनी मराठी अनुवादित केलेला ‘योगवाणी अर्थात सिद्धयोगोपदेश’ हा ग्रंथ श्रीवासुदेव निवास प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. कुंडलिनी शक्तिपात महायोग परंपरेत मार्गदर्शनासाठी संपूर्ण भारतात आद्य ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे.\n<< गुरुतत्व पृष्ठावर जा\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://kvkratnagiri.org/content/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%97-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1", "date_download": "2018-08-21T13:54:49Z", "digest": "sha1:EPH6XJ42YCIK5W72OEUCURN6RTNO5DHA", "length": 10137, "nlines": 55, "source_domain": "kvkratnagiri.org", "title": "मल्चिंगने भुईमूग लागवड | Krishi Vigyan Kendra, Ratnagiri", "raw_content": "\nHome » मल्चिंगने भुईमूग लागवड\nभुईमुग…महाराष्ट्रातील एक महत्वाचे गळीत धान्य पीक. भारतात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भुईमुगाची लागवड केली जाते. तसं पाहायला गेलं तर भारतात भुईमुगाची लागावड पारंपरिक पद्धतीनेच केली जाते. पण भारतात तसेच महाराष्ट्रात मल्चिंगने भुईमूग लागवड कशी करता येईल यावर संशोधन करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाबाबत माहिती घेऊया.\nभुईमुगाचे पिक तिन्ही हंगामात घेतले जाते. खरिफ हंगामात भुईमुगाची पेरणी जुनच्या २ ऱ्या आठवड्यात किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यात केली जाते. भुईमुगाची रब्बी पेरणी नोव्हेंबर महिन्यात करतात . तसेच उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. महत्वाची बाब म्हणजे उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन हे खरीपातील भुईमुगापेक्षा दुप्पट येते .\nभुईमुग लागवडीसाठी चांगल्या मऊ, भुसभुशीत, वाळू मिश्रित, सेंद्रिय पदार्थ असलेली जळकी ते मध्यम जमीन चांगली असते.\nचांगल्या उगवनासाठी १९ डी.से. पेक्षा जास्त तापमान योग्य असते. जास्त थंडीच्या वातावरणात पेरणी करू नये. २१ अंश ते ३० अंश सेंटीग्रेड उष्णतापमान असल्यास भुईमुगाची वाढ चांगली होते.\nनीमपसरी जात ९ बाय १८ इंच किंवा ९ बाय १२ इंच तर उपटी जातीसाठी ९ बाय १२ इंच किंवा ६ बाय १२ इंच असे अंतर ठेवावे.\nपेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास थायरम २-३ ग्रॅम किंवा कार्बन्डझीम ३ ग्रॅम चोळावे त्यामुळे उगवण चांगली होऊन बुरशीजन्य रोगास प्रतिकार क्षमता वाढते.\nपेरणी पूर्वी बियाण्यास जिवाणू संवर्धन लावल्यास उत्पादनात हमखास वाढ होते, त्यासाठी २० किलो बियाण्यास ५०० ग्रॅम रायझोबिन जिवाणू संवर्धक चोळावे.\nभुईमुगाची पेरणी टोकन पद्धतीने करावी, प्रत्येक टोकणीस १ किंवा २ बियाणे टाकावे. रुंद वरंबा व सारी पद्धतीने भुईमुगाची लागवड केल्यास उत्पादन वाढते.\nपॉलीथीन मल्चिंग तंत्रज्ञान :\nया तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी साधारण ७ मायक्रॉन जाडीचे पारदर्शक पॉलीथीन वापरावे. तज्ज्ञांच्या संशोधनानुसार भुईमूग लागवडीसाठी ७ ते २० मायक्रॉन दरम्यानचे मल्चिंग वापरले जाऊ शकते. भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणीय स्थिती याप्रमाणे वापरण्यात येणाऱ्या मल्चिंग पेपरची जाडी निश्चित केली जाऊ शकते.\nसर्वसाधारण एक एकर क्षेत्रासाठी ५ रोलची आवश्यकता भासते. एका रोलमध्ये ६ किलो इतका कागद असतो. कागदाची जाडी ७ मायक्रॉन एवढीच असल्याने त्यातुन आ-या सहजपणे खाली जातात. पॉलीथीन कागदामुळे जमिन झाकली जाते व बाहेरील गवताचे बियाणे जमिनीवर पडण्यास अटकाव होउन गवताची वाढ जवळपास २६ टक्क्यांनी कमी होते. त्याचबरोबर जमिनीचे तपमान वाढण्यास मदत होते परिणामी पेरणीच्या वेळी जमिनीचे तपमान कमी असले तरी बीयाणांची उगवण चांगली व ३ ते ४ दिवस लवकर होते.\nकागद अंथरणे व पेरणी :\nवरील प्रकारच्या कागदाची रूंदी ९० सेमी असते व त्यावरती बियाची टोकण करणेसाठी ४ सेमी साधारण १ इंच व्यासाची छिद्रे पाडावीत. स्प्रिंकलर सेटच्या साह्याने जमिन किंचीत ओली करून वाफ्यावरती कागद अंथरावा आणि दोन्ही बाजूस मातीत खोचुन घट्ट बसवावा कागदास छिद्रे नसल्याने लोखंडी/पी.व्ही.सी पाईपने ४ सेमी व्यासाची छिद्रे पाडावीत . निवड केलेल्या उन्हाळी भुईमुग बियाण्याची पेरणी करावी. दोन छिद्रांमधील अंतर १५ ते २० सेमी तर दोन ओळीत अंतर साधारण २० ते ३० सेमी ठेवल्यास रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.\nपॉली मल्चिंग च्या सहाय्याने भुईमुग शेती केल्यास दाण्याचा आकार वाढतो त्याचप्रमाणे उत्पादनात ५० टक्क्यांनी वाढ होते हि गोष्ट शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आहे.\nपिकाच्या गरजेनुसार किंवा जमिनीच्या प्रतीनुसार पाणी द्यावे. पीक फुलाऱ्यावर येण्याच्यावेळी (पेरणीनंतर २५-३० दिवसांनी), आव्या सुटण्याच्या वेळी आणि शेंगा भरतेवेळी या पिकास पाणी देणे अत्यावश्यक असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/the-terrorist-fazal-mirza-target-leaders-290005.html", "date_download": "2018-08-21T14:45:23Z", "digest": "sha1:725JNIDFBCRK237GOJUI7FHTJXZDSTCM", "length": 16654, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दहशतवादी फैजल मिर्झाला नेत्यांच्या सभेत करायचा होता घातपात !", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nदहशतवादी फैजल मिर्झाला नेत्यांच्या सभेत करायचा होता घातपात \nफैजलच्या अटकेमुळे फक्त मुंबईच नव्हे तर देशावरचं मोठं संकट टळलंय. मात्र यापुढे देखील देशातल्या तपास यंत्रणांना असच सजग राहून कारवाया कराव्या लागणार आहेत. कारण मुंबईसाठी रात्र वैऱ्याची आहे.\nमुंबई, 14 मे : मुंबईतून अटक करण्यात आलेला दहशतवादी फैजल मिर्झाच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आलीय. घातपात घडवण्यासाठी फैजल पाकिस्तानमधून आदेशाची वाट पाहता होता. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही महत्त्वाची राज्य त्याच्या टार्गेटवर होती हे देखील आता उघड झालंय. तसंच दहशतवाद्याच्या हिटलिस्टवर देशातले दोन मोठे नेते होते.\nनाव : फैजल मिर्झा\nजन्म तारीख : 16 डिसेंबर 1985\nपत्ता : रूम नं-9/सी, मशिद चाळ, बहिराम बाग, जोगेश्वरी, मुंबई\n26/11 पेक्षा मोठा हल्ला करण्यासाठी फैजलनं मुंबई गाठली.मात्र घातपाताचा कट तडीस नेण्यापूर्वीच तपासयंत्रणांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात.\nपाकिस्तानात जाण्यासाठी फैजलनं मुंबई सोडली तेव्हापासून मुंबई पोलीस, कोलकाता पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसला त्याच्यासंदर्भात कुणकुण लागली होती. तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आहे अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. फैजल पुन्हा मुंबईत परतताच एटीएसच्या पथकानं त्याला 11 मे रोजी जोगेश्वरीमधून अटक केली.\nफैजल हा 'डी' कंपनी, इंडियन मुजाहिद्दीन, आयएसआयचा हस्तक असल्याचं समजतंय.\nदाऊदच्या डी कंपनीच्या मदतीनं त्यानं शारजा-दुबई-पाकिस्तान असा प्रवास केला. दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचं त्यानं पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलं.\nमुंबई आणि दिल्लीत दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा त्याचा डाव होता. सणासुदीच्या काळात मोठा घातपात घडवण्याचा कटही त्यानं आखल्याचं चौकशीदरम्यान उघड झालं. महत्त्वाच्या गणपती मंडळांना निशाणा करण्याच्या इराद्यानं त्यानं टेहळणी देखील केली.\nमोठ्या नेत्यांच्या सभेदरम्यान हल्ला करण्याची योजना त्यानं आखली होती. दहशतवादी प्रशिक्षणासाठी भारतातून तरूण पाठवण्याची जबाबदारी दहशतवादी संघटनांनी त्याच्यावर सोपवली होती.\nअलिकडेच सरकारनं दाऊदच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरूवात केलीय. डी कंपनीची दुबईतली संपत्ती जप्त करण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी तिथल्या सरकारशी बोलणी केली आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारनं त्याच्या मुंबईतल्या संपत्तीवरही टाच आणलीय. या सगळ्यांचा सूड उगवण्यासाठी डी कंपनी फैजलच्या पाठीशी तर उभी राहिली नाही ना अशी शंका आता उपस्थित केली जातेय.\nघरच्यांना कोणतीच ठोस माहिती न देता फैजल दुबईला जाऊन आल्याचं त्याच्या भावानं सांगितलंय. त्यामुळे फैजलभोवतीचं संशयाचं वर्तुळ आणखीनच गडद झालंय.\nफैजलच्या अटकेमुळे फक्त मुंबईच नव्हे तर देशावरचं मोठं संकट टळलंय. मात्र यापुढे देखील देशातल्या तपास यंत्रणांना असच सजग राहून कारवाया कराव्या लागणार आहेत. कारण मुंबईसाठी रात्र वैऱ्याची आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/forts/bankot-fort-mandangad/", "date_download": "2018-08-21T14:37:59Z", "digest": "sha1:UPUHSLKYLJ4V7ZROM7ADMIG6NS5EQMNT", "length": 9015, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "बाणकोट किल्ला, मंडणगड - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nवेसवी गावापासून बाणकोट किल्ला ३ कि.मी. अंतरावर आहे. समुद्रातील भूशिरावर असणाऱ्या या किल्ल्याचा परिसर छोटा असून हा किल्ला शिलाहार राजवटीत बांधला असावा असा अंदाज आहे..\nयोग्य काळ - वर्षभर\nकिल्ल्याची संरक्षक तटबंदी व बुरुज आजही टिकून आहेत. मुख्य दरवाज्यावर गणेशपट्टी आहे. किल्ल्यापासून काही अंतरावर सावित्री नदी वाहते व हीच नदी बाणकोटची खाडी म्हणून प्रसिध्द आहे.\nप्लिनी या ग्रीक ग्रंथकाराने पहिल्या शतकात या किल्लाचा उल्लेख ‘मंदगीर’ म्हणून केला होता. पोर्तुगीजांकडून मराठ्यांकडे आल्यावर या किल्ल्याचे ‘हिंमतगड’ म्हणून नामकरण झाले. इंग्रजांनी आंग्र्यांकडून हा किल्ला ताब्यात घेतल्यावर त्याचे ‘व्हिक्टोरिया` असे नामकरण केले होते. डोंगरावर उंचीवर वसलेल्या या किल्ल्यावरून अथांग पसरलेल्या खाडीचे व पलीकडील हरिहरेश्वरच्या डोंगराचे विहंगम दृश्य दिसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vishalsarode91.blogspot.com/2016/06/blog-post_19.html", "date_download": "2018-08-21T14:39:59Z", "digest": "sha1:BRVRWYAWYRZWLNA2XGHA7ONNEYDLTGNC", "length": 8011, "nlines": 97, "source_domain": "vishalsarode91.blogspot.com", "title": "Vishal D Sarode: शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर सर्वाचे मनापासून स्वागत\nतुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर \nमहाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005\nशिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र\nशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत शासन निर्णय\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी महत्वाचे शासननिर्णय संकलन\nआश्वासित प्रगती योजना महत्वाचे GR संकलन\nशिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र\nशिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र...........वाचण्यासाठी... क्लिक करा.\nजलसंपदा विभागासाठी महत्वाचे ...\nजलसंपदा विभागाच्या गट ब -अराजपत्रित (कनिष्ठ अभियंता वगळून) आवि गट क मधील अधिकारी / कर्मचाऱ्याच्या पदस्थापना बदली याबाबत शिफारशीसाठी नागरी सेवा मंडळ स्थापना करणेबाबत\nमंत्रालयीन विभागामधील महत्वाच्या विविध शासकीय योजनांची माहिती पुस्तिका\nमहाराष्ट्र शासन राजपत्रित अधिकारी दैनदिनी 2017 ( मा.श्री.अण्णाराव भुसणे सर )(अप्पर कोषागार अधिकारी )\nमहाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 पुस्तिका\nसेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणीसूची पुस्तिका..\nविशाल सरोदे ,कालवा निरिक्षक, राहुरी पाटबंधारे उपविभाग, राहुरी पत्ता:- यशोदा नगर, रेल्वे स्टेशनजवळ ता.जि. अहमदनगर\nआपले पॅनकार्ड Active आहे किंवा नाही तपासा\nमाहिती अधिकार कायदा 2005\nमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1979\nशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तिका\nमहाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका (सहावी आवृत्ती 1984)\nमहाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम\nवित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 (सर्व विभागांना समान असलेले वित्तीय अधिकार )\nमहाराष्ट्र आकस्मिकता निधी अधिनियम,1956 ( दिनांक 30 जून 2005 पर्यंत सुधारित )\nविभागीय चौकशी नियमपुस्तिका (चौथी आवृत्ती, 1991)\nमागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्याबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती\nऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र\nप्राथमिक शिक्षक मित्र. - श्री. सुर्यवंशी सर\nअसच काही मला सुचलेले..\nवीज बील भरा ऑनलाईन..\nआपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nमाझा ब्लॉग कसा वाटला \n10 वी / 12 वी गुणपत्रक / प्रमाणपत्र\nशासकीय कर्मचारी स्वत:ची GPF माहिती मिळवा.\nऑनलाईन मतदार नोंदणी व दुरुस्ती\nदेशभरातील कोणताही पिनकोड शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4640823", "date_download": "2018-08-21T13:46:30Z", "digest": "sha1:WLOUMXPKM7RTTFUYNZQ4RI2IW5MYBUCP", "length": 1737, "nlines": 26, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nबघ कधी माझ्याकडे एक प्रेमळ नजरेने\nदिसेल तुला माझी हि वाट पाहणारी नयन आशेने\nबघ कधी पकडून माझा हि हातात हात\nजाणवेल तुलाही माझीच आहे तुला आयुष्यात साथ\nबघ कधी येवून माझ्या लहानग्या झोपड्यात\nउमजेल तुला नाही असे सुख तुझ्या राजवाड्यात\nबघ कधी माझ्या घरची खावून भाकर\nनाही वाटणार तुला पंच पकवान याहून रुचकर\nबघ कधी मलाही मिठीत तुझ्या घेवून\nबसशील मग स्वतःला माझ्यात हरवून\nबघ कधी माझ्याही केसात हात प्रेमाने फिरवून\nनाही जमणार तुला कधी जावे मला सोडवून\nबघ कधी प्रेमात माझ्याही पडून\nपसरशील देवा कडे पदर सातजन्म मीच मिळावा म्हणून\nबघ कधी माझ्याशी हि नात जोडून\nवाटेल राहावे माझ्या खुशीत सगळे सोडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/jhunjhunwala-sells-tata-motors-dvr-shares-worth-over-rs-133-cr-46075", "date_download": "2018-08-21T14:46:55Z", "digest": "sha1:ZL5I2VPRTALII374KAU75FF27FSCVWMN", "length": 11928, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jhunjhunwala sells Tata Motors DVR shares worth over Rs 133 cr राकेश झुनझुनवालांकडून टाटांच्या ‘या’ कंपनीतील हिस्सेदारीची विक्री | eSakal", "raw_content": "\nराकेश झुनझुनवालांकडून टाटांच्या ‘या’ कंपनीतील हिस्सेदारीची विक्री\nगुरुवार, 18 मे 2017\nमुंबई: भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअर्सची विक्री केली आहे. झुनझुनवाला यांनी 50 लाख शेअर्सची सुमारे रु.133 कोटींना विक्री केली आहे.एनएसईकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, झुनझुनवालांनी सरासरी 266.5 प्रतिशेअरप्रमाणे 50 लाख शेअर्सची विक्री केली आहे.\nसध्या मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स डीव्हीआरचा शेअर 266.95 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 4 रुपयांची घसरण झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.8,578.68 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nटाटा मोटर्स (डीव्हीआर) ‘निफ्टी’त 51वा\nमुंबई: भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअर्सची विक्री केली आहे. झुनझुनवाला यांनी 50 लाख शेअर्सची सुमारे रु.133 कोटींना विक्री केली आहे.एनएसईकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, झुनझुनवालांनी सरासरी 266.5 प्रतिशेअरप्रमाणे 50 लाख शेअर्सची विक्री केली आहे.\nसध्या मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स डीव्हीआरचा शेअर 266.95 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 4 रुपयांची घसरण झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.8,578.68 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nटाटा मोटर्स (डीव्हीआर) ‘निफ्टी’त 51वा\nटाटा मोटर्सचा (विशेष मताधिकार- डिफरन्शियल व्होटिंग राइट्स) असलेल्या शेअर्सच्या समावेशाने या निर्देशांकात सामील कंपन्या जरी 50 असल्या तरी ती गेल्यावर्षीपासून 51 झाली आहे\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nविनयभंग प्रकरणी मंगेशी देवस्थानचा पुजारी पोलिसांना शरण\nपणजी (गोवा) : फोंडा तालुक्यातील मंगेशी देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर...\nश्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा\nजुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/pune-tattoo-suede-due-to-crime-289976.html", "date_download": "2018-08-21T14:44:40Z", "digest": "sha1:B5RQEFDDFQAGKCJKF7SKI7ODWAM6TQPO", "length": 14955, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एका 'टॅटू'मुळे लागला गुन्ह्याचा छडा, प्रियकराला पडल्या बेड्या !", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nएका 'टॅटू'मुळे लागला गुन्ह्याचा छडा, प्रियकराला पडल्या बेड्या \nआधी तिला भोसकल आणि मग पेट्रोल टाकून तिचा मृतदेह पेटवून दिला. 80 टक्के जळालेल्या मृतदेहात केवळ तिचा हात आणि त्यावर गोंदवलेलं नाव एवढंच काय तो सुगावा पोलिसांकडे होता.\nपुणे, 14 मे : विमाननगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत शनिवारी एका महिलेचा 80 टक्के जाळलेला मृतदेह मिळून आला होता 80 टक्के जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे जवळपास अशक्य होत मात्र अत्यंत शिताफीने पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली आणि समोर आलंय अत्यंत धक्कादायक वास्तव...\nविमाननगर पोलीस ठाण्यात सकाळी 10.15 वाजता आलेल्या फोन कॉलने मोठी धावपळ उडाली...एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतला मृतदेह निर्जनस्थळी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर विमाननगर पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र 80 टक्के जळालेल्या या महिलेच्या ओळख पटवण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येत होत्या पूर्ण शरीरावरची कातडी आणि आणि चेहरा जळालेला असल्याने ओळख पटवण्याच मोठं आव्हान होतं. मात्र पोलिसांनी अत्यंत चलाखीने हे काम केलंय,या महिलेचा केवळ एक हात जळलेला नव्हता आणि त्यावर नाव होत अयोध्या..\nया एकाच नावावरून शोध घ्यायला सुरवात केली ,फेसबुक वर अयोध्या नावाने शोध घेतला आणि हातावर असलेलं अयोध्या नाव असलेलं अकाउंट शोधलं अखेर फोटोवरून खात्री झाल्यानंतर पोलिसांना मृत महिलेचं नाव समजलं ,अयोध्या वैद्य,वय 25 वर्ष...\nअयोध्या हीच अनैतिक संबंध असलेल्या तिच्या प्रियकारानेच काटा काढला होता. आयोध्याने सतत लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. आयोध्याचा मागणीला वैतागून अखेर बालाजी धाकतोंडे या तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने आधी तिला भोसकल आणि मग पेट्रोल टाकून तिचा मृतदेह पेटवून दिला. 80 टक्के जळालेल्या मृतदेहात केवळ तिचा हात आणि त्यावर गोंदवलेलं नाव एवढंच काय तो सुगावा पोलिसांकडे होता.\nगुन्हेगारांनी गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला तरी आरोपींच्या दुर्दैवाने या खुनाला वाचा फुटलीच. फेसबुकवर हातावर गोंदवलेलं नाव आणि कडं याची ओळख पटल्याने मोठ्या शिताफीने गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/not-just-robert-vadras-mother-delhi-police-withdraw-security-cover-12-more-vvips-47162", "date_download": "2018-08-21T14:48:35Z", "digest": "sha1:PJLHDOVZQK5TWYBFQQ35H3ALTOK2B6D4", "length": 11344, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Not just Robert Vadra's mother, Delhi Police withdraw security cover to 12 more VVIPs रॉबर्ट वद्रांच्या आईसह 13 जणांची सुरक्षा काढली | eSakal", "raw_content": "\nरॉबर्ट वद्रांच्या आईसह 13 जणांची सुरक्षा काढली\nमंगळवार, 23 मे 2017\nरॉबर्ट वद्रा यांच्या आई मौरीन वद्रा, केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) सध्याचे संचालक अलोक कुमार वर्मा यांच्यासह अन्य 13 जणांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.\nनवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या आईसह अन्य 13 व्हीव्हीआयपी नागरिकांची सुरक्षा काढून घेत असल्याचे दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nदिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट वद्रा यांच्या आई मौरीन वद्रा, केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) सध्याचे संचालक अलोक कुमार वर्मा यांच्यासह अन्य 13 जणांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. सहा पोलिस कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सतत हजर असायचे. राजधानीतील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज असल्याने या व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.\nवेगवेगळ्या क्षेत्रातील या 13 जणांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस प्रवक्ते अंबिका दास, मनीष चंद्रा, मंजुला वर्मा, हरीश चौहान, विद्या धर, व्ही. एन. सिंग या नावांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांकडून सध्या 464 व्हीव्हीआयपींना सुरक्षा पुरविली जाते. यातील 42 जणांना झेड प्लस, 60 जणांना झेड कव्हर, 72 जणांना वाय, 154 जणांना वाय पोझिशनल आणि 78 जणांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात येते.\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक\nनांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/beaches/murud-beach/", "date_download": "2018-08-21T14:38:36Z", "digest": "sha1:ZJOGP43Q62ENWDYXNO5WBUXGZW5SWP3N", "length": 9114, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "मुरूड समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nआंजर्ले ख़ाडीजवळील डोंगररांगांमधून प्रवास करून आल्यावर खाली मुरुडचा समुद्रकिनारा आपले स्वागत करतो. पांढर्‍याशुभ्र समुद्रिपक्ष्यांच्या सान्निध्यात हरवून गेलेला मुरुडचा किनारा तिथे दिसणार्‍या `डॉल्फिन्स`साठीही प्रसिध्द आहे. फेसाळत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर आकाशात झेपावणारे पांढऱ्याशुभ्र `सीगल` पक्ष्यांचे थवे इथे भरपूर दिसतात.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nथंडीच्या दिवसांत समुद्र शांत असल्यावर छोट्या बोटींमधून समुद्रात जाऊन डॉल्फिन्सची जलक्रीडा अनुभवता येते. वेगवान लाटांवर आरूढ होत खोल समुद्रात जाऊन आसमंतात पसरलेल्या संधिप्रकाशाचे सौंदर्य अनुभवत केलेल्या वेगवेगळ्या `वॉटर राईड्स` खूप रोमांचकारी असतात. या परिसरात पर्यटकांच्या राहाण्याची व जेवणाची चांगली सोय होऊ शकते. अनेक उत्तमोत्तम `बिच रिसॉर्ट्स` मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.\nश्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/take-back-crimes-agitators-maratha-kranti-morcha-134490", "date_download": "2018-08-21T14:27:08Z", "digest": "sha1:GLMKFESOJZ4WPEB4K52EQWTLQ5CIK7AY", "length": 12298, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "take back crimes of agitators from maratha kranti morcha आठ दिवसात गुन्हे मागे घ्या, मराठा क्रांती मोर्चाची मागणी | eSakal", "raw_content": "\nआठ दिवसात गुन्हे मागे घ्या, मराठा क्रांती मोर्चाची मागणी\nसोमवार, 30 जुलै 2018\nजालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले. मात्र घनसावंगी येथे काही समाज कंटकांनी मोर्चात घुसुन दगडफेड केली. गुन्हे मात्र मराठा समाजाच्या तरुणांवर आणि मोर्चा आयोजकांवर दाखल केले आहेत. हे गुन्हे ता.8 ऑगस्टापर्यंत मागे घेतले नाही, तर निर्माण होणाऱ्या परिणामास लोकप्रतिनिधि आणि प्रशासन जबाबदार असेल, असे मराठा क्रांती मोर्चाच्या सोमवारी (ता.30) आयोजित पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले आहे.\nजालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले. मात्र घनसावंगी येथे काही समाज कंटकांनी मोर्चात घुसुन दगडफेड केली. गुन्हे मात्र मराठा समाजाच्या तरुणांवर आणि मोर्चा आयोजकांवर दाखल केले आहेत. हे गुन्हे ता.8 ऑगस्टापर्यंत मागे घेतले नाही, तर निर्माण होणाऱ्या परिणामास लोकप्रतिनिधि आणि प्रशासन जबाबदार असेल, असे मराठा क्रांती मोर्चाच्या सोमवारी (ता.30) आयोजित पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (ता. 1) ऑगस्टपासून शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा येथे बेमुदात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 8 ऑगस्टपासून मराठा आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. घनसावंगी येथे झालेली दगडफेक ही मराठा समाजातील तरुणांणी केले नाही. पोलिस प्रशासन आणि न्यायदंडाधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर फुटेज चेक करावे, त्यात जर दगडफेक करताना कोणी अढळ्यास त्यावर कारवाई करा. मात्र विनाकारण दाखल केले गुन्हे तत्काळ मागे घ्या अशी मागणी ही आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nअन महाविद्यालयातच चितळ अवतरले\nगोंडपिपरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लगभग सूरू होती. प्राध्यापकही तास घेण्याच्या तयारीत असतानाच चार पाच कुत्र्यांच्या पाठलागाने भयभीत जखमी...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/junnar-pune-pure-water-students-school-105483", "date_download": "2018-08-21T14:26:42Z", "digest": "sha1:SK22OH4RLS3C43DADNLZNYSNN7YO5D35", "length": 12909, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "junnar pune pure water students school विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी\nसोमवार, 26 मार्च 2018\nजुन्नर- कल्याण-डोंबिवली येथील परिवार आधार सेवाभावी संस्था व भिवंडीच्या 'क्लिअर वॉटर रिसर्च अँड इंफ्रा' कंपनीने तेजुर ता.जुन्नर येथील ठाकरवाडीच्या शाळेत बसविलेल्या एक हजार क्षमतेच्या आर.ओ.वॉटर प्युरिफायर योजनेचा रामनवमीला शुभारंभ झाला. यामुळे आता विद्यार्थी व ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार असून, अशुद्ध पाण्यामुळे पोटाच्या विकारांपासून गावाची सुटका होणार आहे.\nजुन्नर- कल्याण-डोंबिवली येथील परिवार आधार सेवाभावी संस्था व भिवंडीच्या 'क्लिअर वॉटर रिसर्च अँड इंफ्रा' कंपनीने तेजुर ता.जुन्नर येथील ठाकरवाडीच्या शाळेत बसविलेल्या एक हजार क्षमतेच्या आर.ओ.वॉटर प्युरिफायर योजनेचा रामनवमीला शुभारंभ झाला. यामुळे आता विद्यार्थी व ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार असून, अशुद्ध पाण्यामुळे पोटाच्या विकारांपासून गावाची सुटका होणार आहे.\nसकाळचे बातमीदार दत्ता म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, गटनेते दिलीप गांजळे, शिक्षणाधिकारी के.डी. भुजबळ, प्रकल्पधिकारी रवींद्र तळपे, परिवार संस्थेचे गोविंद नलवडे, जावेद हैदर, प्रकल्प प्रमुख प्रशांत सातव, समीर चव्हाण, केतन जाधव, सना केदार, संपत सांगडे, सरपंच संजय गावडे, जालिंदर दुधवडे आदी मान्यवर शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.\nजिल्हा परिषदेकडून संरक्षक भिंत व रस्त्याचे काम करणार असल्याचे लांडे यांनी जाहीर केले. योजना कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी पुढील खर्चाचे नियोजन करून त्यासाठी निधी जमा करा असे म्हसकर यांनी सांगितले. गोविंद नलवडे, गांजळे, तळपे, भुजबळ आदींची भाषणे झाली. यावेळी मुलांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच साहित्य ठेवण्यास कपाटे देण्यात आली. मुख्याध्यापक पांडुरंग भौरले, शिक्षक सदू मुंढे, शोभा ढमढेरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचलन तानाजी तळपे यांनी केले. सचिन नांगरे यांनी आभार मानले.\nमित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस\nबेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच...\n'भूकंपा'च्या धक्क्यांनी घारगाव परिसर हादरला\nसंगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८...\nखराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले\nउंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत...\nपालीत अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्ष आणि नागरीकांनी वाहिली श्रद्धांजली\nपाली - तालुका भाजपच्या वतीने पालीत सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. येथील गुजराती समाज हॉलमध्ये आयोजित शोकसभेत अटलबिहारी...\n\"हस्तकला प्रकारात महाराष्ट्राची \"वारली चित्रशैली\" अव्वल\nनांदुरा (बुलडाणा) : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्लीद्वारे 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/theft-tukaidevi-temple-tukaiwadi-83-thousand-rupees-theft-132410", "date_download": "2018-08-21T14:26:30Z", "digest": "sha1:RW5GCUABU5IKHEL2PHCDGT2JZYVFDAZH", "length": 12434, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Theft in Tukaidevi temple in Tukaiwadi 83 thousand rupees theft तुकाईवाडीच्या तुकाईदेवीच्या मंदिरात चोरी ; 83 हजारांचा ऐवज लंपास | eSakal", "raw_content": "\nतुकाईवाडीच्या तुकाईदेवीच्या मंदिरात चोरी ; 83 हजारांचा ऐवज लंपास\nशनिवार, 21 जुलै 2018\nतुकाईदेवीचे डोळे चोरीला गेल्याचे समजताच देवीचे भक्त असलेल्या राजगुरूनगर येथील दोंदेकर ज्वेलर्सचे प्रवीण दोंदेंकर यांनी लागलीच देवीसाठी सोन्याचे डोळे बनवून देवीला अर्पण केले. ग्रामस्थांनी व पुजाऱ्यांनी धार्मिक विधी करून देवीला डोळे बसविले.\nराजगुरुनगर : राजगुरुनगरजवळील तुकाईवाडी येथील तुकाईदेवी मंदिरात चोरी झाली असून चोरट्यांनी देवीचे सोन्याचे डोळे व नथ चोरीस आणि चांदीच्या पादुका गुरुवारी रात्री चोरून नेल्या. मंदिरात आणि आवारात सीसीटीव्ही लावलेले असतानाही चोरटयांनी चोरी केली आणि सीसीटीव्ही व हार्डडिस्क चोरून नेल्याने चोरटे खूपच सराईत असावेत असा पोलिसांचा कयास आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी चंद्रकांत विष्णू कोरडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी पहाटे मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. तुकाईदेवीचे दागिने चोरले. त्याबरोबर मधल्या गाभाऱ्यातील दरवाजाचा चांदीचा पत्रा आणि आणि मंदिरातील दानपेट्यातील रोख रक्कमही चोरून नेली. एकूण ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. मंदिरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर फोडून त्यातील हार्डडिस्क त्यांनी काढून नेली. तसेच कॅमेरेही तोडले. खेड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, टी. एस. हगवणे अधिक तपास करीत आहेत.\nदरम्यान, शुक्रवारी पहाटे खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी श्वानपथक पाचारण करून तपास करण्याचा प्रयत्न केला, पण चोरट्यांचा तपास लागू शकला नाही.\nतुकाईदेवीचे डोळे चोरीला गेल्याचे समजताच देवीचे भक्त असलेल्या राजगुरूनगर येथील दोंदेकर ज्वेलर्सचे प्रवीण दोंदेंकर यांनी लागलीच देवीसाठी सोन्याचे डोळे बनवून देवीला अर्पण केले. ग्रामस्थांनी व पुजाऱ्यांनी धार्मिक विधी करून देवीला डोळे बसविले.\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले....\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nमित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस\nबेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/health/benefits-chocolates/", "date_download": "2018-08-21T14:41:46Z", "digest": "sha1:67UJVTQZFKPBHP7J2KFCNS4GW2VZVWI6", "length": 32031, "nlines": 485, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nपाहा फोटोज - फक्त मनच नाही तर शरीरासाठीही उपयुक्त असतं चॉकलेट\nलहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच चॉकलेट फार आवडतं. चॉकलेट आवडत नाही अशी मुलगी सापडणं तर तसंही कठीण. पण या चॉकलेट लव्हर्ससाठी एक खुशखबर आहे. चॉकलेट खाणं हे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगलं असतं हे फार कमी लोकांना माहित्येय. जाणून घेऊया चॉकलेटचे हे काही फायदे-\n१) चॉकलेटचा सुगंध, चव आणि टेक्श्चर मेंदूच्या काही भागात चांगल्या फिलिंग्स निर्माण करते. प्रेमात असताना ज्या भावना मनात असतात तशा भावना चॉकलेट पाहिल्यावर किंवा खाल्ल्यावर निर्माण होतात. त्यात असलेले घटक आपल्याला तणावात जाण्यापासून दूर ठेवतात, असं अभ्यासाक सांगतात.\n२) चॉकलेट खाल्ल्याने रक्त पातळ होतं त्यामुळे ब्लॉकेजेस होत नाहीत. कमी रक्तदाबाचा त्रास उद्भवत नाही. चॉकलेटमध्ये असलेले फॅवोनाईड्स नामक केमिकल्स शरीरात नायट्रीक ऑक्साईड निर्मिती करण्यास मदत करतं. त्यामुळे रक्तवाहिन्या मोठ्या आणि स्वच्छ होतात.\n३) चॉकलेटमधील फ्लॉवोनाईड्स शरीरात बॅड कॉलेस्ट्रोलची निर्मिती होणं थांबवतं. तसंच कोको बटरमध्ये असणारं स्टिअरिक अॅसिड बॅड कॉलेस्ट्रोलची वाढ तर थांबवतंच सोबत गुड कॉलेस्ट्रोलनिर्मितीतही महत्त्वाचं काम करतं.\n४) चॉकलेटमध्ये थिओब्रोमाईन नावाचं एक केमिकल असतं जे खोकला कमी करण्यास मदत करतं. चेतासंस्थेद्वारे येणारे संदेश वाहून नेल्यामुळे त्याचा थेट प्रभाव दिसून येतो आणि खोकला जातो.\n५) अल्झायमर होण्याचं कारण ठरणाऱ्या अॅमिलॉइड प्लाक्स किंवा चिकट प्रोटीन्स यांच्या निर्मितीत एपिकॅटीकन हा घटक अडकाव घालतो आणि मेंदूचं संरक्षण करतं. ग्रीन टी किंवा कोको बटरमध्ये हा एपिकॅटीकन जास्त प्रमाणात आढळून येतो.\nआरोग्य हेल्थ टिप्स फिटनेस टिप्स\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nतुमच्या किचनमधील हे पदार्थ आहेत विषारी, खात असाल तर जरा जपून\n करा हे घरगुती उपाय\nसुंदर, मजबूत नखांसाठी 'हे' पदार्थ नक्की खा\n मग दररोज सकाळी 'हे' नक्की करा\nवजन घटवण्याची आहे घाई, सकाळी नाश्त्यामध्ये खा हे 5 पदार्थ\n'या' पाच गोष्टी कमी करतील तुमचं हाय ब्लड प्रेशर\nअन्नविषबाधा टाळण्यासाठी करा हे सोपे उपाय\nकोणत्या रंगाच्या भाज्या आहेत अधिक आरोग्यदायी, हिरव्या की लाल\nदिलखुलास हसण्याचे हे आहेत फायदे, हार्टअटॅकचा धोकाही होतो कमी\nअंड्याच्या कवचाचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का\n या 5 गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक\nचमकदार त्वचेसाठी बेसनाच्या मदतीने बनवा हे 5 फेसपॅक\nउपाशी पोटी 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका\nउत्तम आरोग्यासाठी हे 5 पदार्थ दररोज खा...\n मग हे करा उपाय\n'या' सात गोष्टींमुळे वाढतो कॅन्सर होण्याचा धोका\nफिटनेस फ्रीक आहात तर या गोष्टींचा डाएटमध्ये करा समावेश\n'हे' आहेत लिची खाण्याचे फायदे\n उभे राहून पाणी पिताय, होऊ शकतात हे भयंकर त्रास\nया गोष्टी करू शकतात तुमची पावसाळ्यातील मजा खराब\nहेल्थ टिप्स मान्सून 2018\nघरातील झुरळ पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nभुकेमुळे राग होतो अनावर; मग करा हे उपाय\nआरोग्य हेल्थ टिप्स अन्न\nशरीरातील रक्त कमी झालंय, मग या फळांचं करा सेवन\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nपर्यटन निसर्ग गोंदोडा गुंफा\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nमहाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत.\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nजगभरातील 'ही' घरं पाहाल तर नक्कीच चक्रावून जाल\nश्रावणात 'या' ठिकाणी आवर्जून फिरायला जा \nमामी 'ऐश्वर्या राय'हून भाची 'नव्या नवेली'च्या अदा आहेत हॉट\nWorld Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-mns-raj-thackray-ramnath-kovind-presidential-election-54987", "date_download": "2018-08-21T14:46:42Z", "digest": "sha1:NP5E7KWC2E2T2WUM4AYAHUNCSAKEM5KN", "length": 12561, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news MNS Raj Thackray Ramnath Kovind Presidential Election राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प : राज ठाकरे | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प : राज ठाकरे\nरविवार, 25 जून 2017\nराष्ट्रपती फक्त त्या याकूब मेमनला फाशी देण्याच्या कामी आले, तेव्हा काय ते त्यांचे कार्य दिसले. ते वगळता देशाच्या कामी कधी आले आहेत का त्यांचा काही फायदा झाला आहे का\nमुंबई : ''राष्ट्रपती म्हणजे निव्वळ रबर स्टॅम्प आहेत. त्यांचा देशातील नागरिकांना काही उपयोग आहे का ज्यांचे सरकार, त्यांचा राष्ट्रपती. त्यामुळे या पदावर कोविंद बसो किंवा गोविंद, मला काय फरक पडतो,'' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीवर खरमरीत टीका केली. मुंबईत निवडक पत्रकारांशी ते बोलत होते.\n''आतापर्यंत किती राष्ट्रपती झाले ते आठवा आणि त्यांच्यामुळे काय झाले त्याचा विचार करा. त्या व्यक्तीचा देशातील नागरिकांना काही उपयोग आहे का, एवढाच सवाल आहे. राष्ट्रपती फक्त त्या याकूब मेमनला फाशी देण्याच्या कामी आले, तेव्हा काय ते त्यांचे कार्य दिसले. ते वगळता देशाच्या कामी कधी आले आहेत का त्यांचा काही फायदा झाला आहे का त्यांचा काही फायदा झाला आहे का आज देशात इतके विषय सुरू आहेत, राष्ट्रपती म्हणून त्यांनी कधी त्यांची भूमिका जाहीर केली आहे का आज देशात इतके विषय सुरू आहेत, राष्ट्रपती म्हणून त्यांनी कधी त्यांची भूमिका जाहीर केली आहे का केंद्र असो वा राज्य सरकार, अनेक प्रश्‍नांवर देशातील नागरिक त्यांना ईमेल करतात, पत्र पाठवतात, त्याचे पुढे काय होते. त्यांची कधी उत्तरे आल्याचे कळले आहे का केंद्र असो वा राज्य सरकार, अनेक प्रश्‍नांवर देशातील नागरिक त्यांना ईमेल करतात, पत्र पाठवतात, त्याचे पुढे काय होते. त्यांची कधी उत्तरे आल्याचे कळले आहे का राष्ट्रपतिपद हा शब्दप्रयोग केला जातो; पण तो रबर स्टॅम्प आहे. ज्याचे सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती,'' अशा शब्दांत ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदाबाबत वादग्रस्त विधान केले आहे.\n''आज शेतकरी आत्महत्येचा विषय असेल किंवा शेतकरी कर्जमाफी असेल, इतकी आंदोलने झाली, मराठा आरक्षणापासून इतर अनेक विषय झाले; पण राष्ट्रपतींचे त्यावर मत काय, ते कुठे येत नाही. असल्या विषयांमध्ये त्यांचे मत नाही, तर मग अशा राष्ट्रपतींचे काय करायचे कोणी का बसेना, मला काय फरक पडतो,'' असे विधान करून राज ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडीवर खरमरीत टीकाही केली.\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nधनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक\nवाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी...\nपुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आता राष्ट्रीय बाजार\nपुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nउस्मानाबाद : मातंग समाजाकडून आक्रोश मोर्चा\nउस्मानाबाद : मातंग समाजावरील अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-08-21T13:50:02Z", "digest": "sha1:FGJSEG47BI2HH4BZ3JBBBYXQRNLICW7G", "length": 9784, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "बाळूमामाच्या नावानं चांगभलं! | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nMahadev Gore 10 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन, मुंबई, राज्य तुमची प्रतिक्रिया द्या\n१३ ऑगस्टपासून कलर्स वाहिनीवर\nमुंबई : लोकपरोपकारार्थ आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेल्या “श्री सदगुरु संत बाळूमामा” यांचे चरित्र आणि त्यांच्यातील दैवत्वाची प्रचिती लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलर्स मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे साक्षात महादेवाचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या “संत बाळूमामा” यांचे जीवन चरित्र. बालमूर्तीच्या मंगल चरित्राचा आरंभ – “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” १३ ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या. ७.३० वा. कलर्स मराठीवर ही मालिका प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे\nसंतोष अयाचित लिखित या मालिकेची निर्मिती साजरी क्रिएटीव्हज यांनी केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने व्यवसाय प्रमुख कलर्स मराठी, कलर्स गुजराती आणि वायकॉम 18 मोशन पिक्चर्स प्रादेशिक चित्रपट निखिल साने म्हणाले, “कलर्स मराठीद्वारे आम्ही नेहमीच नवनव्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करत असतो, यावेळेस आम्ही संत बाळूमामांची गोष्ट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहोत. महाराष्ट्रमध्ये अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी समाजामध्ये जनजागृतीचे कार्य केले. परंतु बाळूमामांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागांमध्ये फिरून सगळ्या स्थरांमधील लोकांना एकत्र करून त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. या मालिकेद्वारे प्रेक्षकांना संत बाळूमामांचा जीवनप्रवास आणि महात्म्य बघायला मिळणार आहे. तसेच त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा आमचा हेतू आहे\nPrevious गुगलने नोकरी देण्यास नकार दिल्यामुळेच फ्लिपकार्टचे विश्‍व उभारले :बिनी बन्सल\nNext प्रियांका करतेय सलमानला खुश करण्याचा प्रयत्न\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-08-21T13:39:04Z", "digest": "sha1:TTMHALX7DWNJYKQYRH53WE6NQR7K4NHA", "length": 5639, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराक गुरसुता - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर गूगल मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अंशत:अनुवादित केला आहे. मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे.\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nमराक गुरसुता (10 डिसेंबर महिना 1945 - 09 ऑक्टोबर 2006) तो पोलिश गायक, कवी आणि संगीतकार होता. त्यांनी क्राक्व मध्ये आर्किटेक्चर अभ्यास केला. त्याची सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान लिहिले होते. त्याचे संगीत पोलिश आधुनिक कविता प्रेरणा होते. मराक गुरसुता' क्राक्व मध्ये 2006 मध्ये निधन झाले.\nअंशत:गूगल मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nइ.स. १९४५ मधील जन्म\nइ.स. २००६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१४ रोजी २२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/wonders/hot-water-springs-tural/", "date_download": "2018-08-21T14:38:59Z", "digest": "sha1:KJQHKOYSVMTRXOFZ7CR7BLRLQMMSEZLW", "length": 8138, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गरम पाण्याची कुंड, तुरळ - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nगरम पाण्याची कुंड, तुरळ\nराजवाडी येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळ १ ते २ किमी अंतरावर तुरळची गरम पाण्याची कुंडं आहेत. इथेच जवळ पाणथळीच्या दोन अशा जागा आहेत जिथून गरम पाणी सतत बाहेर येताना दिसते. या गरम पाण्याच्या झऱ्यावर स्नान करता येऊ शकते.\nबस स्थानक - संगमेश्वर\nरेल्वे स्थानक - संगमेश्वर\nयोग्य काळ - वर्षभर\nखरं तर तुरळ आणि राजवाडी या दोन गावांदरम्यान जवळपास १४ ठिकाणी असे गरम पाण्याचे झरे आहेत. त्यामुळे सृष्टीच्या या भौगोलिक चमत्काराचा मनसोक्त आनंद इथे लुटता येतो.\nश्री महागणपती मंदिर, गणपतीपुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-cbse-12th-result-declare-48477", "date_download": "2018-08-21T14:50:55Z", "digest": "sha1:VCGZ24D7LOOIIL464LUSEF7ILTCUBLYK", "length": 15396, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news cbse 12th result declare सीबीएसई बारावीत रक्षा गोपाल अव्वल | eSakal", "raw_content": "\nसीबीएसई बारावीत रक्षा गोपाल अव्वल\nसोमवार, 29 मे 2017\nमुंबई - यंदा बारावीच्या निकालांना होणाऱ्या दिरंगाईने पालकवर्गात चिंतेचे वातावरण असताना रविवारी सीबीएसई बोर्डाने बारावीचे निकाल जाहीर केले. यंदा सीबीएसई बोर्डाचा निकाल 82.02 टक्के लागला. गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाचा निकाल 83.05 टक्के होता.\nमुंबई - यंदा बारावीच्या निकालांना होणाऱ्या दिरंगाईने पालकवर्गात चिंतेचे वातावरण असताना रविवारी सीबीएसई बोर्डाने बारावीचे निकाल जाहीर केले. यंदा सीबीएसई बोर्डाचा निकाल 82.02 टक्के लागला. गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाचा निकाल 83.05 टक्के होता.\nमहाराष्ट्र राज्याचा समावेश असलेला चेन्नई विभागाचा निकाल 92.60 टक्के लागला. देशभरातून रक्षा गोपाल या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावला. नोएडातील अमित्य स्कूलमध्ये शिकणाऱ्या रक्षाला 498 गुण (99.6 टक्के) मिळाले. चंडिगडच्या मराठमोळ्या भूमी सावंतचा पहिला क्रमांक अवघ्या एका गुणाने हुकला. ती देशात दुसरी आली, तर तिसऱ्या क्रमांकावर चंडिगडचेच अदित्य जैन आणि मन्नत लुथरा आले. त्यांना 496 गुण मिळाले.\nयंदा निवडणुकांमुळे सीबीएसई बारावीच्या परीक्षा तब्बल एक आठवडा पुढे ढकलल्या गेल्या. रविवारी निकालानंतर सीबीएसई काउंन्सिलिंग अकरा जूनपर्यंत सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत उपलब्ध आहे; परंतु उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन होणार नाही, अशी स्पष्ट कल्पना सीबीएसई बोर्डाने दिली आहे; परंतु गुणांची पुनर्तपासणी आणि उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी उपलब्ध होईल.\nपरदेशातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 92.02 टक्के लागला. यंदा तब्बल 14 हजार 818 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; परंतु प्रत्यक्षात 14 हजार 743 विद्यार्थी हजर राहिले. एकूण 92.02 टक्के निकाल लागला.\nवर्ष -- नोंदी -- परीक्षेला हजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या -- उत्तीर्ण विद्यार्थी -- उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का --\nत्रिवेंद्रम -- 95.62 %\nनव्वद टक्‍क्‍यांहून जास्त टक्के असलेले विद्यार्थी - 63 हजार 247\nपंच्याण्णव टक्‍क्‍यांहून जास्त टक्के असलेले विद्यार्थी - 10 हजार 91\nअपंग विद्यार्थ्यांचा निकाल - 86.69 टक्के\nतब्बल 125 हून अधिक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवले, तर 21 विद्यार्थ्यांना 95 टक्‍क्‍यांहून अधिक टक्के मिळाले.\nअपंग विद्यार्थ्यांमध्ये त्रिवेंद्रमच्या अजय राज या विद्यार्थ्याने पहिला क्रमांक पटकावला. त्याला 490 गुण मिळाले. त्याखालोखाल केरळमधील पालघट लायन्स स्कूल पलक्कड शाळेतील लक्ष्मी पी व्हीला दुसरा क्रमांक, तर कृष्णगिरीतील नालंदा इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमधील दर्शना एम. व्ही. ला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या दोघांना अनुक्रमे 468 आणि 483 गुण मिळालेत.\nनिकालाबाबत अडचणी असल्यास -\nविद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी 1800118004 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.\nसीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली. यंदा (2017 साली) 87.50 एवढा आढळून आला. यंदा मुलींनी 9.5 टक्‍क्‍यांनी बाजी मारली. गेल्या वर्षी मुलींना 88.58, तर मुलांना 78.85 टक्के मिळाले.\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nनिरा खोऱ्यातील धरणे भरली\nअकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल...\nभारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक\nउल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/biodiversity/reptiles/", "date_download": "2018-08-21T14:35:08Z", "digest": "sha1:UAODUCOSNLPDT3K6XASEOQENBVTWYNCZ", "length": 8116, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "सरपटणारे व उभयचर प्राणी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nसरपटणारे व उभयचर प्राणी\nपक्ष्यांबरोबरच रत्नागिरीत सरपटणाऱ्या प्राण्यांची खूप विविधता पाहायला मिळते. विविध जातींचे साप, सरडे, विंचू, सापसुरळ्या अशा अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबरच इथल्या गर्द हिरवाईत बेमालूम मिसळून जाणारा शॅमेलीऑन हे इथलं अजून एक वैशिष्ट्य.\nरत्नागिरीतील वशिष्ठी व सावित्री या नद्यांमधून इथे गोड्या पाण्यातील अवाढव्य मगरीही वास्तव्य करून आहेत. बोटीत बसून किनाऱ्यावर विसावलेल्या मोठाल्या मगरी बघत खाडीतून मारलेला फेरफटका खूप रोमांचकारी असतो.\nगरम पाण्याची कुंड, तुरळ\nलोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2018-08-21T13:39:38Z", "digest": "sha1:LOCUWXRCKMECK2AZTUIHD7NSGOKQOQYZ", "length": 4311, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्विस भौतिकशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"स्विस भौतिकशास्त्रज्ञ\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ०१:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/mahamumbai/palghar/", "date_download": "2018-08-21T13:46:50Z", "digest": "sha1:5JOWO2ADUMHGYE2ETPK6OL74WPSGTBH2", "length": 16716, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पालघर Archives | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nधुळे पोलीस अधीक्षकपदी विश्‍वास पांढरे\n6 Aug, 2018\tखान्देश, जळगाव, ठळक बातम्या, ठाणे, नंदुरबार, नवी मुंबई, पालघर, पिंपरी-चिंचवड, पुणे, पुणे शहर, भुसावळ, महामुंबई, मुंबई, रायगड 0\nभुसावळ (गणेश वाघ)- भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या 13 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी सोमवारी काढले. त्यात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांची धुळे पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे अधीक्षक एम.रामकुमार यांची नुकतीच पुणे येथे बदली …\nरेल्वे लाईनच्या दुहेरी कामामुळे अप-डाऊन काशी एक्स्प्रेस रद्द\n13 Jul, 2018\tखान्देश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पालघर, भुसावळ, महामुंबई, मुंबई 0\nभुसावळ विभागातील प्रवाशांची होणार गैरसोय : अन्य गाड्यांना वाढणार गर्दी भुसावळ- रेल्वे लाईनच्या दुहेरी कामामुळे (डबल लाईन) अप मार्गावरील काशी एक्स्प्रेस 14 ते 20 तर डाऊन काशी एक्स्प्रेस 16 ते 22 जुलै दरम्यान रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. उत्तर रेल्वेच्या लखनऊ …\nघाटकोपर रेल्वे स्थानकावर 8 व 9 जुलै रोजी ट्रॅफिकसह पॉवर ब्लॉक\n7 Jul, 2018\tखान्देश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई, पालघर, भुसावळ, महामुंबई, मुंबई 0\nअनेक गाड्यांच्या मार्गात बदल तर काही गाड्या होणार शॉर्ट टर्मिनेट भुसावळ- मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर तांत्रिक कामांसाठी 8 व 9 जुलै रोजी ट्रॅफिकसह पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे …\nपालघरच्या केळवे समुद्रात बुडून ४ पर्यटकांचा मृत्यू\n17 Jun, 2018\tठळक बातम्या, पालघर, महामुंबई 0\nपालघर : केळवे येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक सुमद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. हे पर्यटक नालासोपारा येथील होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा शोध सुरु आहे. समुद्राला भरती असताना पर्यटक पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळते …\n२०१९ मधील भाजपच्या पराभवाला सुरुवात-उद्धव ठाकरे\n1 Jun, 2018\tfeatured, पालघर, महामुंबई, मुंबई, राजकारण 0\nमुंबई-पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भंगार इव्हीएम अशी लढत झाली. त्यामुळे विजयी मिरवणूक काढायची असेल तर ती निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा आणि इव्हीएमची काढायला हवी, असे सांगत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला. देशभरातील पोटनिवडणुकांचा निकाल हा २०१९ मधील भाजपच्या पराभवाला सुरुवात आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला असून …\n31 May, 2018\tठळक बातम्या, पालघर, महामुंबई, मुंबई, राजकारण 0\nमुंबई-पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झालेला असून आता पराभवानंतर शिवसेनेची बैठक होणार आहे. शिवसेनेचे नेते मात्रोश्रीवर जमत असून लवकरच बैठकीला सुरुवात होणार आहे. पालघरमध्ये भाजपचे दिवंगत खासदार श्रीनिवास वनगा यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व …\nLIVE…पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी\n31 May, 2018\tfeatured, ठळक बातम्या, पालघर, महामुंबई 0\nपालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी ४४ हजार ५०० मतांनी विजय मिळवला आहे. गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना पराभूत केले. आज सकाळी पहिल्या राऊंडपासूनच भाजपच्या राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. अखेर त्यांनी विजय खेचून आणला आहे. शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांनीही भाजपला काँटे की टक्कर दिली. …\nमोठ्या फरकाने माझा विजय होईल-श्रीनिवास वनगा\n28 May, 2018\tfeatured, ठळक बातम्या, पालघर, महामुंबई, राजकारण 0\nपालघर-भाजपचे पालघर येथील खासदार चिंतामण वनगा यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक होत आहे. सकाळपासून मतदानास सुरुवात झाले आहे. शिवसेना व भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली आहे. शिवसेनेकडून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा तर भाजपकडून राजेंद्र गावित लढत आहे. दरम्यान आज सकाळी श्रीनिवास वनगा यांनी …\nपालघर निवडणुकीत भाजप खेळतोय रडीचा डाव-आमदार ठाकूर\n28 May, 2018\tfeatured, ठळक बातम्या, पालघर, महामुंबई 0\nपालघर- पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी प्रशासनाला हाताला धरून मुद्दामहून इव्हीएम बंद ठेवल्या असून इथले मतदान आम्हाला होऊ नये असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक सोसायटींमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोन …\nपालघरमध्ये ७ टक्के मतदान\n28 May, 2018\tठळक बातम्या, पालघर, महामुंबई 0\nपालघर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वा मतदान सुरु झाले असून, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर ३१ मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. सकाळी ९ वाजेपर्यंत पालघरमध्ये ७ टक्के मतदान झाले आहे. पालघरमध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/baroda-sahitya-samelan/", "date_download": "2018-08-21T14:40:07Z", "digest": "sha1:GEMCVRGSXDYI2IF5XM5Q3IJZLEW4KYVR", "length": 31315, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Baroda Sahitya Samelan News in Marathi | Baroda Sahitya Samelan Live Updates in Marathi | बडोदा साहित्य संमेलन बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २१ ऑगस्ट २०१८\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nसंतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक\nग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा\nमुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला\nअब्जाधीश असून 1 रुपयाही खर्च करू शकत नाहीत सायरस मिस्त्री\nके पश्चिम वॉर्डने केल्या दोन गणेश मंडप धारकांना नोटिसा जारी\nमतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nVideo: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’ नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nचंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी\nराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.\nअहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी\nयवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\nAll post in लाइव न्यूज़\nबडोदा साहित्य संमेलन FOLLOW\nमराठीच्या अभिजात दर्जाप्रकरणी शिष्टमंडळाची त्वरीत कार्यवाही व्हावी, महामंडळाची अपेक्षा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमराठीला अभिजात दर्जा प्रकरणी शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घातली आहे. ... Read More\nBaroda Sahitya SamelanDevendra FadnavisPuneबडोदा साहित्य संमेलनदेवेंद्र फडणवीसपुणे\nबडोद्यातही मराठी शाळा ओस \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहाराष्ट्राप्रमाणेच बडोद्यातही मराठी शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्ये बडोद्यात चारपैकी तीन मराठी शाळा बंद पडल्या आहेत. ... Read More\nSchoolBaroda Sahitya Samelanशाळाबडोदा साहित्य संमेलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलेल्या टीकेमुळे सरकारमध्ये अस्वस्थता पसरली ... Read More\nBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी दुपारी ग्रंथ प्रदर्शनातील प्रकाशकांच्या उद्रेकाने गालबोट लागले. ... Read More\nBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन\nविचारस्वातंत्र्य गहाण ठेवू नका\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ... Read More\nBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपुण्यातील सहयोगी संस्था आणि मराठी वाङ्मय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदाच प्रकाशक मेळावा देवाण-घेवाण दालनाचा प्रारंभ करण्यात आला. ... Read More\nBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन\nसरकारच्या निषेधाने संमेलनाचे सूप, धर्मा पाटील आत्महत्येची साहित्यिकांकडून दखल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहाराज सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात रविवारी मांडण्यात आला. ... Read More\nmarathiBaroda Sahitya Samelanमराठीबडोदा साहित्य संमेलन\nमराठी वाङ्मयाला परंपरा नाही- श्याम मनोहर; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे सत्कार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘‘नीट जगणे आणि अनेक प्रकारचे कुतूहल या माणसाच्या दोन मूलभूत प्रेरणा आहेत. सभ्यतेचा संदर्भ जगण्याशी आणि संस्कृतीचा संदर्भ शोधण्याशी असतो. संस्कृतीचे वाङ्मय अभिजात आणि कालातीत असते. अभिजात मराठी वाङ्मयाला इतिहास आहे; परंतु परंपरा नाही,’’ अशी खंत ज्येष् ... Read More\nBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन\nबंडखोरी हा जगण्याचा अविभाज्य भागच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : समाजाचा विकास आणि बंडखोरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुकीच्या चालीरीती रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर विद्रोह आणि बंडखोरी गरजेची आहे. बंडखोरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन ... Read More\nBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन\nमराठीच्या अभिजात दर्जासाठी लेखकांसह पंतप्रधानांना भेटणार - विनोद तावडे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमराठीला अभिजात दर्जाचा प्रश्न अडीच वर्षांपासून लावून धरला आहे. केंद्र शासनाकडे सुधारित प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. या संदर्भात साहित्यिक, लेखकांसह मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले. ... Read More\nVinod TawdeBaroda Sahitya Samelanविनोद तावडेबडोदा साहित्य संमेलन\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nनागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर जखमी\nजळगाव जि.प.च्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील छताचा भाग निखळला\nबसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nअधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल\nदाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले \nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nअमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट\nसिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-249997.html", "date_download": "2018-08-21T14:41:50Z", "digest": "sha1:M5W2EZUFDCOQMOBLVWLFMZKE2GDVFEJA", "length": 13060, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नोटाबंदी म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा' -रामदास कदम", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nनोटाबंदी म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा' -रामदास कदम\n15 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून देशाची वाट लावली, काळा पैसा आणणार होते पण काळा पैसा काही परत आला नाही. 'खोदा पहाड निकला चुहा' अशी अवस्था झाली आहे अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.\nकोकणात जिल्हा निवडणूक प्रचारादरम्यान पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची तोफ पुन्हा धडाडली. रत्नागिरी जिह्यातील देव्हारे, पालगड, उन्हवरे दाभोळ येथील प्रचार सभेत त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षावर टीका केली.\nयावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंडांना पक्षात घेतलंय. सेनेची सत्ता आल्यास मी गृहमंत्री होईन आणि या गुंडांची चौकशी करून त्यांची रवानगी जेलमध्ये करेन असा दावाच कदम यांनी केला.\nअजित पवार, सुनील तटकरे सिंचन घोटाळ्यावर सरकार गप्प आहे. मात्र सेनेचे सरकार आल्यास अजित पवार, तटकरे यांना जेलमध्ये धाडल्याशिवाय राहणार नाही असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/beaches/velneshwar-beach-guhagar/", "date_download": "2018-08-21T14:39:36Z", "digest": "sha1:Q7NE6ZLCTU5YPZHDEUCRAFEUH4Q32OL6", "length": 10173, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "वेळणेश्वर समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nगुहागर येथून मोडका आगरमार्गे साधरण २० किमी अंतर कापून गेल्यावर तीव्र उतार असलेला वळणावळणांचा रस्ता उतरून वेळणेश्वर गावात जाता येतं. हे गाव सुमारे १२०० वर्षांपूर्वी वसलं आहे असं सांगितलं जातं. वेळणेश्वरचा निसर्गरम्य समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे.\nबस स्थानक - गुहागार\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nनारळी पोफळींच्या बागांची झालर लाभलेला,स्वच्छ, विस्तीर्ण व लाटांच्या घनगंभीर गाजेने वेढलेल्या वेळणेश्वर समुद्रकिनार्‍याचे वेगळेपण त्याच्या अशा वैशिष्ट्यांमुळे उठून दिसते. चंद्रकोरीप्रमाणे दिसणाऱ्या किनार्‍यावर नारळाच्या उंचच उंच बागा पाहाण्यासारख्या आहेत.\nकिनार्‍यावर वेळणेश्वराचे सुंदर शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाजूने जो भाग समुद्रात घुसला आहे त्याला `मेरूमंडल` असं म्हंटलं जातं. या गावाचा इतिहास हा वेळणेश्वर मंदिराचाच प्राचीन इतिहास आहे.\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे निवासव्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने वेळणेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. गावत राहाण्यासाठी उत्तम घरगुती निवासव्यवस्था व हॉटेल्स उपलब्ध आहेत. वेळणेश्वर भक्तनिवासातही उत्तम सोय होऊ शकते. वेळणेश्वरमध्ये प्रवेश करताना घाटातून किनाऱ्यावरील हिरव्या गर्द नारळाच्या झाडांच्या पार्श्वभूमीवर लांबवर, अगदी क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र बघताना आपण स्वतःला हरवून बसतो.\nचुना कोळवणचा धबधबा, राजापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/nilesh-rane-initiative-sangharsh-yatra-44407", "date_download": "2018-08-21T15:01:40Z", "digest": "sha1:K7IEXN4HBVN2FVVUYVRWVRCFK5S3UHD4", "length": 13816, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "nilesh rane Initiative for sangharsh yatra संघर्ष यात्रेसाठी नितेश राणेंचा पुढाकार | eSakal", "raw_content": "\nसंघर्ष यात्रेसाठी नितेश राणेंचा पुढाकार\nगुरुवार, 11 मे 2017\nनारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष\nमुंबई - शेतकरी कर्जमुक्‍तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे नितेश यांचे पिताश्री नारायण राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nनारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष\nमुंबई - शेतकरी कर्जमुक्‍तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे नितेश यांचे पिताश्री नारायण राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nराज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अन्य पक्षांनी एकजूट करत राज्यभरात संघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेचा चौथा टप्पा येत्या 17 मे पासून कोकणात सुरू होत असून, त्याचा समारोप 18 मे रोजी होणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे पक्षात प्रचंड अस्वस्थ असल्याची बाब लपून राहिली नाही, त्यामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासूनच सुरू झालेल्या संघर्ष यात्रेकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. मध्यतंरी राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. याबाबत राणे यांनीही भाजपकडून ऑफर असल्याचे खुलेआम सांगितले होते. राणे यांनी अहमदाबाद येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामागे राणे यांचा प्रवेश रोखण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजप नेत्यांचा हात असल्याची चर्चा होती. त्यामुळे राणे यांच्या भाजप प्रवेशाला खीळ बसली. असे असले तरी राणे यांचा कॉंग्रेसवरील राग अद्यापपर्यंत शमला नाही.\nज्या यात्रेत \"संघर्ष' नाही, त्यात सहभागी होऊन काय उपयोग, असा सवाल राणे यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केला होता. यावरून कोकणात सुरू होणाऱ्या संघर्ष यात्रेकडे ते पाठ फिरवतील असे मानण्यात येते.\nदरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघर्ष यात्रेसाठी राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याबाबत नितेश यांनी माध्यमांकडे आपले मत व्यक्‍त केले आहे. नितेश यांच्या सहभागामुळे राणे कुटुंबातील कॉंग्रेसबाबतच्या वावड्या शांत होतील असे जाणकारांचे मत आहे.\nराष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग\nनेवासे : नेवासे-शेवगाव तालुक्याचे माजी आमदार व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश...\nलाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई\nनाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते...\nसनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा\nपुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला....\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nजमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा\nमहाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-08-21T13:49:04Z", "digest": "sha1:VQ2N4MHRTZ34OUEMNO2K7LZEEM5BWYZK", "length": 8084, "nlines": 95, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "तिसऱ्या दिवशीही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे संप सुरु | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nतिसऱ्या दिवशीही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे संप सुरु\nप्रदीप चव्हाण 15 Jun, 2018\tआरोग्य, राज्य तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशीही संपावर आहेत. बुधवारपासून इंटर्न डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी अशी प्रशिक्षणार्थींची प्रमुख मागणी आहे.\nराज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला आहे. सगळीकडे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण प्रशासनाला संपावर तोडगा काढण्यास अद्याप यश आलेलं नाही. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात खूप कमी विद्यावेतन दिले जाते. सर्वच राज्यांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना १५ ते ३० हजारांपर्यंत स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन दिले जाते. मात्र महाराष्ट्रात सर्वात कमी ६ हजार रुपयेच प्रशिक्षणार्थींना दिले जातात.\nPrevious अपहरण केलेल्या जवानाची हत्या\nNext शिवसेना पदाधिकार्‍यांसाठी आज प्रशिक्षण शिबिर\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/author/vishwambhar/", "date_download": "2018-08-21T13:45:18Z", "digest": "sha1:MDU5R7S6LRFY5KKREG7YOY4A4QGRK5TE", "length": 18133, "nlines": 219, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "डॉ. विश्वंभर चौधरी | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nमोदी सरकारची चार वर्षं\nडॉ. विश्वंभर चौधरी जून 21, 2018\nमोदी सरकारची कामगिरी तपासून पाहताना केवळ निराशाच वाटय़ाला येते. कोणत्याही सरकारच्या कामाचं विश्लेषण करताना काही निकषांवर त्याची कामगिरी तपासून पाहावी लागते. मोदी सरकारची कामगिरी तपासून पाहताना केवळ निराशाच वाटय़ाला येते.…\nकेंद्र सरकारनं देशाच्या पाठीत अजून एक भ्रष्ट खंजीर खुपसला.\nडॉ. विश्वंभर चौधरी एप्रिल 21, 2017\nखासगी कंपन्यांना त्यांच्या तीन वर्षाच्या सरासरी नफ्याच्या केवळ ७.५ टक्के इतक्याच रकमेच्या देणग्या राजकीय पक्षांना देता येत होत्या, नव्या वित्त विधेयकानं आता सगळे निर्बंध उठवले आहेत म्हणजे राजकीय पक्षांना देणग्या…\nडॉ. विश्वंभर चौधरी नोव्हेंबर 12, 2015\nगुजरातमध्ये किमान मजूरीचा दर हा १०० रूपये आणि नितीश कुमारांच्या बिहारमध्ये तो १६० रूपये आहे. मग प्रगती कोणाची झाली कुपोषणामध्ये गुजरातचा ६ वा क्रमांक आहे कुपोषणामध्ये गुजरातचा ६ वा क्रमांक आहे चकचकीत मॉल उभे केले…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3269", "date_download": "2018-08-21T13:50:58Z", "digest": "sha1:F3FMOF3LY3EKRDLHCEVL4O26ITBPKJYN", "length": 45692, "nlines": 297, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सत्यसाईबाबांची तब्येत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपुट्टपार्थीच्या सत्यसाईबाबांची प्रकृती अनेक दिवसांपासून अत्यवस्थ असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. हे सत्यसाईबाबा शिरडीवाल्या साईबाबांचे अवतार आहेत असे समजले जाते. बाबांकडे चमत्कारी शक्ती आहेत असेही त्यांचे भक्त मानतात. ते त्यांच्या मुखकमलातून अंगठ्याबिंगठ्या काढत असतात. राखबिख तर चिल्लर. ह्या अशा चमत्कारी बाबांची तब्येत कशी काय बिघडू शकते ह्याचे उत्तर कोणाकडे आहे काय ह्याचे उत्तर कोणाकडे आहे काय बाबा एवढे चमत्कारी असताना त्यांना इस्पितळे काढण्याची गरज काय होती बरे बाबा एवढे चमत्कारी असताना त्यांना इस्पितळे काढण्याची गरज काय होती बरे ते आपल्या असामान्य चमत्कारी शक्तीने लोकांना आणि स्वतःला बिनाऑपरेशन शर्तिया टकाटक बरे करू शकत नाहीत का\nबर स्वतः साईबाबांनी ते इसवीसन २०२२ पर्यंत जगतील असे स्वतःबद्दल सांगितले आहे. हे सारे स्पष्ट असताना त्यांना उपचाराची गरज काय\nअवांतर: बाबांनी म्हैसूर भागात माझा पुनर्जन्म होईल आणि येत्या अवतारात मला प्रेमसाईबाबा म्हणून ओळखले जाईल असे म्हटले आहे. असो. बाबांना दीर्घायुरारोग्य चिंतून मला तुम्हाला विचारावेसे वाटते की प्रेमसाईबाबा हे नावे तुम्हाला कसे वाटते बरे. तुम्हाला कुठले नाव आवडले असते\nसाई या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे मूळ साईबाबांना कोणा सिंधी माणसाने \"आओ साई\" असे म्हटल्याने त्यांना सर्व साईबाबा म्हणून ओळखू लागले असे म्हटले जाते. सिंध्यांमध्ये \"साईभाजी\" म्हणून एक मिश्रभाजीचा प्रकार असतो.\nसत्य साईबाबा तेलगु असल्याने अनेक तेलगु लोक त्यांचे भक्त असल्याचे दिसते. त्यांच्यात मुलांची आणि मुलींची नावे साई ठेवल्याचे दिसते. उदा. काहीजणांचे नाव (फर्स्टनेम) \"साई\" असते तर काहीजण \"साई\" अशी नावामागे उपाधीही लावतात उदा. \"किरण साई\"\nकाहीजणांचे नाव (फर्स्टनेम) \"साई\" असते तर काहीजण \"साई\" अशी नावामागे उपाधीही लावतात उदा. \"किरण साई\"\nबरोबर. मी सिंध्यांत नावामागे 'साई' उपाधी लावलेली ऐकली आहे. बहुधा राव, रावजी, रावसाहेब तसे सांई असावे.\nमला साईबाबा हे शिरडीवाल्या साईबांच्या अवतारापेक्षा जिमी हेंड्रिक्स नावाच्या रॉकताऱ्याचे आणि गिटारपटूचे नातेवाईक वाटतात.\nजिमी गिटारवाला जादूगार तर सच्चसाईबाबा....\nअरे ऑ धम्मक सॉंई .. सही बोला रे .. मला तर सनम बेवफा मधला प्राण आठवला ... तो तर कुठे साँई नाही लावायचा अम्मा साँई .. दुश्मन साँई .. .घोडा साँई ... दुध साँइ ..\nत्यामुळे खरा सत्यसाईबाबा प्राण आहे . हा तर् झिपरु आण्णा ..जन्मात कधी कंगवा फिरवलाय का केसांत \nएका रेस्तरों चे नाव\nमुक्तसुनीत [21 Apr 2011 रोजी 14:07 वा.]\nठाण्यातल्या एका दुकानाचे नाव \"साईध्यान\" असे आहे. हा समास आम्ही शाळेत असताना विविध प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न केला होता. उदा. \"साई आहे ज्याचे ध्यान असा तो\" किंवा \"साई हेच ध्यान\" किंवा \"साई आणि ध्यान\" वगैरे वगैरे.\nठाण्यातल्या एका रेस्तरोंचे नाव \"साई प्रणय\" असे आहे. याचे विवेचन करायला मजकडे शब्द नाहीत.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"साई\" हा स्वामी शब्दाचा अपभ्रंश आहे.\nसाई = स्वामी = मालक,धनी \"सबका मालिक एक.\"\nअपभ्रंशात म चा व होतो. जसे :नाम--> नाव. ग्राम--> गाव .बरेचदा जोडाक्षरातील अर्धे अक्षर लोप पावते. कमल--> कंवल, कोमल--> कोवळं इ.\nस्वामी--> सामी--> सांवी--> सांई--> साई\nप्रतिसाद योग्य वाटत आहे.\nस्वामीचं साई होतं असाव.\nहैयो हैयैयो [22 Apr 2011 रोजी 01:29 वा.]\nसाई या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे\nहाच प्रश्न एका भाषाशास्त्रविषयक सभेत विचारला असता 'सहाय्य करणारा तो सहाय्यी / साई' असे उत्तर एका जाणकार व्यक्तीने दिल्याचे स्मरते. ह्या उपपत्तीवर आमचे आणि त्यांचे यथावकाश मतभेद झाले. श्री. यनावाला ह्यांनी दर्शविलेली उपपत्ती आम्हांस अधिक योग्य वाटते.\nसॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले\nऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले\nप्रमोद सहस्रबुद्धे [21 Apr 2011 रोजी 12:56 वा.]\nकित्येक भक्तांचे असे म्हणणे आहे की सत्य साईबाबां सध्या ओलिसाचे जिणे जगत आहे. कोणाचा तरी असा डाव आहे की त्यांना मारून टाकायचे आणि मग त्यांच्या संस्थेच्या पैशावर राज्य करायचे.\nसत्यसाईबाबा हे त्रिकालदर्शी पुरुष असल्याने असे होण्यात त्यांचा काही हेतू असण्याची शक्यता आहे. पण सध्यातरी हा हेतू बहुतेकांसाठी अगम्य आहे. वेळ येताच ज्याच्या त्याच्या शक्तिनुसार असे का घडते आहे याचा उलगडा होईल. येशु ख्रिस्ताला ज्यावेळी क्रुसावर चढवले त्यावेळी तिसर्‍या दिवशी परत उठण्यासाठी. कदाचित असा हेतू असेल. किंवा एखादे मूल तयार होण्याची वेळ आली असेल. आणि ती वेळ त्यांना चुकवायची नसेल. कदाचित अनेक भक्तांना गंभीर आजारातून बरे करण्याच्या शक्तिव्ययामुळे ते क्षीण झाले असतील, आणि आपल्या बलिदानातून पुढच्या दुनियेच्या उद्धार त्यांना गाठायचा असेल.\nसत्यसाईबाबांना १४व्या वर्षी विंचू चावल्यानंतर आपण साईबाबा आहोत याचा साक्षात्कार झाला. वयाच्या सदतीसाव्या वर्षी (१९६३) ४ हृदयविकाराचे झटके आणि एक स्ट्रोक आल्यानंतर त्यांनी सांगितले की मी प्रेम-साईबाबा म्हणून जन्म घेणार आहे. सध्या त्यांच्या या योजनेत काही बदल झाला असल्यास माहिती नाही.\nमहाराष्ट्राचे एक संत श्री अनिरुद्ध बापू महाराज यांच्या बद्दल एक गोष्ट सांगणे इथे अनुचित होणार नाही. एका भक्ताने सांगितलेला हा किस्सा आहे. (मला वाटते की लोकप्रभेत हा आला होता.) मूळच्या साईबाबांनी एका माणसास आपल्याकाही वस्तु दिल्या होत्या. आणि सांगितले होते की मी त्या परत घेऊन जायला येईन. त्याप्रमाणे एकदा अनिरुद्ध बापू एकदा त्याच्या कडे आले आणि त्या वस्तू घेऊन गेले. यावरून हे स्पष्ट होते की एकाच वेळी अनेक अवतार घेण्याचे अद्भूत सामर्थ्य साईबाबांमधे असावे. सत्यसाईबाबा सर्वच बाबतीत त्यापुढे असल्याने पुढील काळात प्रेम, सवाई, भक्त इत्यादी अनेक महापुरुष आपल्याला पहायला मिळायला हरकत नसावी. कदाचित हे सर्व महापुरुष सत्यसाईबाबांनी ठेवायला दिलेल्या अंगठ्या, कंठे, बुक्के (बुक्का म्हणजे काळी पूड येथे मुष्टीचा संबंध नाही), राख, बढत्या, तिकिटे आदी सर्व परत घेतील तेव्हा कुठे अविश्वासूंचे डोळे उघडतील.\nत्याप्रमाणे एकदा अनिरुद्ध बापू एकदा त्याच्या कडे आले आणि त्या वस्तू घेऊन गेले. यावरून हे स्पष्ट होते की एकाच वेळी अनेक अवतार घेण्याचे अद्भूत सामर्थ्य साईबाबांमधे असावे.\n असे आहे होय. मी तर अनिरुद्धबापूंना कल्की अवतार समजत होते. म्हणजे, तसे त्यांच्या भक्तांना सांगताना आणि पटवून देताना प्रत्यक्ष ऐकले आहे. कल्की पांढर्‍या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन येईल अशी संकल्पना आहे. बापू पांढर्‍या शुभ्र मर्कमधून येत असावे इतकाच काय तो फरक.\nप्रेम साईबाबांवर विकीवर हा लेख दिसला.\nमी तर अनिरुद्धबापूंना कल्की अवतार समजत होते.\nइकडे नाही का, काही आयडी अनेक व्यक्तींमध्ये शेअर्ड असतात तर काही व्यक्ती अनेक डुप्लिकेट आयडी बनवितात तसेच कधी अनेक अवतार एकत्र मिळून एकाच शरिरात जन्मलेले असतात तर कधी एकच अवतार एकाच वेळी अनेक शरिरांत जन्म घेतो ;)\nकालच 'अवतार' बघून माझ्या डोक्यात चक्र सुरू झाले होते. वरचा प्रतिसाद वाचून तर ते आणखिनच गरागरा फिरायला लागले ;)\nएकाच वेळी अनेक अवतार घेण्याचे अद्भूत सामर्थ्य साईबाबांमधे असावे.\nतुम्ही म्हटलंय ते खरंय. सट्टा साईबाबासट्टा साईबाबा ह्या नावाने साईबाबा पून्हा अवतरले आहेत.\nभक्तांनो, बाबांच्या फोटोला नमस्कार करा.\n(हो मला झुरळ असण्याचा अभीमान आहे.)\nइथे दिलेला फोटो पाहून २०२० साली भारत महासत्ता होणार ह्याची खात्री पटली.\nअप्पाजोगळेकर [21 Apr 2011 रोजी 15:11 वा.]\nबाबा आणि डॉ. अब्दुल कलाम् यांचा एकत्रित् फोटो देण्यामागे काही आचरट हेतू असावा.\nत्याला पॅकेज डील असे म्हणतात. फ्रॉडबरोबर जोकर फुकट\nआता यातला फ्रॉड कोण आणि जोकर कोण कलाम फ्रॉड आहेत असं कुठं वाचलेलं आठवत नाही म्हणजे त्यांना तुम्ही जोकर संबोधता असं दिसतंय. तसे कलाम त्यांच्या विषयातले जगप्रसिद्ध तज्ञ आहेत. तुम्ही त्यांना जोकर म्हणण्याएवढे भारी आहात काय कलाम फ्रॉड आहेत असं कुठं वाचलेलं आठवत नाही म्हणजे त्यांना तुम्ही जोकर संबोधता असं दिसतंय. तसे कलाम त्यांच्या विषयातले जगप्रसिद्ध तज्ञ आहेत. तुम्ही त्यांना जोकर म्हणण्याएवढे भारी आहात काय तुमचं नाव कुठं ऐकल्याचं स्मरत नाही. दुसर्‍या माणसाला काहीही म्हणा त्यांची पात्रता माहीत नाही. पण कलाम म्हणजे जोकर\n(हल्ली कुणीही आंडूपांडू संस्थळावर चार शब्द खरडून स्वतःला शहाणा/शहाणी समजतो/ते)\n तेही त्यांच्या विषयातील जगप्रसिद्ध तज्ञच आहेत. त्यांना 'फ्रॉड' संबोधल्याच्या निषेध का नाही\n--(हल्ली कुणीही आंडूपांडू संस्थळावर चार शब्द खरडून स्वतःला शहाणा/शहाणी समजतो/ते)\nमुंह की बात छिन ली आपने.\nअसा एखादा फोटो द्यायचा व त्याची यथेच्छ चेष्टा करायची हा इंटलेक्टची तहान भागवण्याचा एक भाग झाला आहे.\nवरचा फोटो अंमळ मजेशीर आहे पण तो कलामांना जोकर म्हणण्याची मुभा देतो असे वाटत नाही. कलामांच्या ऐवजी जॉर्ज बुश, लालू, मायावती, अमरसिंह वगैरे कंपनी असती तर जोकर शब्द बरा दिसला असता असे माझे मत.\nकलामांनी विदूषकी चाळे केल्याचे येथे दिसले नाही आणि इतरत्रही दिसले नाही तेव्हा कलामांना जोकर म्हटले असल्यास नाराजी व्यक्त करते.\nआनंदयात्री [21 Apr 2011 रोजी 19:08 वा.]\nजोकर म्हणण्याइतकी काय घोडचुक केली असावी कलामांनी असा विचार आला.\nमुक्तसुनीत [21 Apr 2011 रोजी 19:15 वा.]\nहेच म्हणतो व माझा आक्षेप नोंदवतो.\nराजेशघासकडवी [21 Apr 2011 रोजी 19:30 वा.]\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nहैयो हैयैयो [22 Apr 2011 रोजी 01:33 वा.]\nश्री. कलाम ह्यांस जोकर अथवा प्र्हाड् ह्यापैकी काहीही संबोधिणार्‍या प्रवृत्तीचा उघड निषेध.\nसॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले\nऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले\nलालू, जॉर्ज बुश इ. ह्यांच्याइतके विनोदी चाळे कलामांनी केले नसावेत ह्याबाबत सहमत आहे. पण वर दिलेला फोटो फारंच विनोदी आहे एवढं नक्की.\nवरचा फोटो अंमळ मजेशीर आहे पण तो कलामांना जोकर म्हणण्याची मुभा देतो असे वाटत नाही.\nअसेच वाटते. कलामचाचांची केशभूषाही मजेशीर असते. पण त्यांना जोकर म्हणणे पटत नाही. बाकी लालू, बुश आणि अमरसिंहाच्या बाबतीत सहमत.\nकलामांनी विदूषकी चाळे केल्याचे येथे दिसले नाही आणि इतरत्रही दिसले नाही तेव्हा कलामांना जोकर म्हटले असल्यास नाराजी व्यक्त करते.\nसहमत. कलामांना प्रत्यक्ष पहाण्याच्या योग आला होता. जोकर म्हणण्यासारखे त्यांच्यात काही आहे असे वाटत नाही.\n--पण तो कलामांना जोकर म्हणण्याची मुभा देतो असे वाटत नाही.\nहा आमच्या डार्क नाईट च्या जोकर चा \"पण\" अपमान आहे.\n... वाक्य बरूबर नाही रिटे.\nएका विदुषकाने विद्वान व्यक्तिस् विदुषक संबोधावे यासारखा दुसरा निर्बुद्ध् विनोद् नसावा :)\nबाबा आणि डॉ. अब्दुल कलाम् यांचा एकत्रित् फोटो देण्यामागे काही आचरट हेतू असावा.\nअसे तुम्हाला का वाटावे बरे कलाम ह्यांच्या नावाआधी भारतरत्न हा शब्द टाकायचा राहून गेला म्हणून का\nअप्पाजोगळेकर [23 Apr 2011 रोजी 09:27 वा.]\nअसे तुम्हाला का वाटावे बरे\nआचरट् गोष्टींना आचरट म्हणावे इतकंच एक्सप्लेनेशन् पुरेसं आहे.\n>> बर स्वतः साईबाबांनी ते इसवीसन २०२२ पर्यंत जगतील असे स्वतःबद्दल सांगितले आहे. हे सारे स्पष्ट असताना त्यांना उपचाराची गरज काय\nउपचार करणार नाही असे नव्हते सांगीतले ना. उप्चार करून २०२२ पर्यन्त जगू अस त्याना म्हणायच होतं\n>>अशा चमत्कारी बाबांची तब्येत कशी काय बिघडू शकते ह्याचे उत्तर कोणाकडे आहे काय ह्याचे उत्तर कोणाकडे आहे काय बाबा एवढे चमत्कारी असताना त्यांना इस्पितळे\nकाढण्याची गरज काय होती बरे ते आपल्या असामान्य चमत्कारी शक्तीने लोकांना आणि स्वतःला बिनाऑपरेशन शर्तिया टकाटक बरे करू शकत\nनक्की माहित नाही पण असे आइकले होते की चमत्कार स्वतावर करून घेत येत् नाही वगैरे (म्हणजे स्वता:ची तब्येत वगैरे नीट करायला नाही वापरता येत.)\nथोडक्यात सांगायचे म्हणजे इन्ग्रजीचा शिक्षक असला म्हणजे त्याला सगळे इन्ग्रजी शब्द पाठ नसतात :), तशातलाच प्रकार हा.\nश्री साई, त्या उदी मागचे सत्य माहीत आहे बाबा. धन्यु\nचिंतातुर जंतू [22 Apr 2011 रोजी 06:23 वा.]\nकलामांना जोकर म्हणावं की म्हणू नये याविषयी पुरेसं ठाम मत व्यक्त करण्याइतका अभ्यास नाही, पण एक किस्सा इथे आठवतो:\nकलाम राष्ट्रपती असताना एका वर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभाच्या प्रसंगी उपस्थित लहानथोरांना उद्देशून त्यांनी जे भाषण केलं होतं ते एकदा चुकून पाहिलं गेलं. माझी स्मृती दगा देत नसेल, तर त्या वर्षी मृणाल सेन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला होता आणि आनंद पटवर्धन यांच्या 'वॉर अँड पीस' या माहितीपटाला पुरस्कार होता. (त्यात भारताच्या अणुस्फोटांवर, एकंदर अणुधोरणावर आणि त्यांबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रियेवर प्रखर टीका आहे.) चित्रपटविषयक खूप जाण असल्यासारखं दाखवणारं, पण आशयहीन आणि निर्बुद्ध म्हणता येईल असं कलामांचं भाषण या पार्श्वभूमीवर तेव्हा खूप विनोदी वाटलं होतं. अशा पदावरच्या व्यक्तींना वाटेल त्या विषयावर भाषणं ठोकायला लागतात आणि ती कुणीतरी लिहून देतात, त्यामुळे सर्वस्वी दोष त्यांचाच असावा असं ठामपणे म्हणता येत नाही. प्रतिभा पाटलांचं याच सोहळ्यातलं काही वर्षांनंतरचं असं लिहून दिलेलं भाषणदेखील ऐकलं होतं. त्यातही आशय किंवा प्रज्ञा यांचा अभावच होता, पण 'मला खूप काहीतरी आशयगर्भ आणि अनोखं सांगायचंय' असा आवही नव्हता. कलामांच्या भाषणातला तो आव खास त्यांचा असावा असं तेव्हा वाटलं होतं. अवांतराबद्दल क्षमस्व.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nकलाम यांच्याविषयी एक सर्वश्रुत कलम आहे\nनितिन थत्ते [23 Apr 2011 रोजी 05:16 वा.]\nकलाम यांच्या स्वभावावर प्रकाश टाकेल असा एक किस्सा प्रत्यक्ष अनुभवला आहे.\nकाही कामानिमित्त १९९७ च्या सुमारास भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात जाण्याचा योग आला होता. त्यावेळी तिथल्या विभागप्रमुखांचे आणि त्यांच्या कर्मचार्‍यांचे बोलणे ऐकले होते.\n\"ते अमुक तमुक तयार झाले आहे का अब्दुल कलाम वॉण्ट्स् टु इनॉग्युरेट दॅट\".\n\"ते अजून तयार नाही आणि त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. ते चालेलच याची काही गॅरण्टी नाही\"\n\"असो. पण त्यांना उद्घाटन करायचे आहे. तेव्हा ते उद्घाटन करून घेऊ या\".\nमला बाकी गोष्टींबाबत काही वाटले नाही. \"अब्दुल कलाम वॉण्ट्स टू\" या वाक्याचे आश्चर्य वाटले. सहसा मोठ्या व्यक्तीने उद्घाटन करावे अशी विनंती छोटे लोक करतात आणि मोठे लोक ती मान्य किंवा अमान्य करतात\". इकडे मी उद्घाटन करतो अशी 'स्वयंप्रेरित मागणी' दिसली. आणि त्यांच्या बोलण्यावरून असेही कळले की कलाम त्या अमुक तमुक गोष्टीशी, ते विकसित करणार्‍या विभागाशी कसल्याच प्रकारे संबंधित नव्हते.\nनंतर त्यांचे इ स २०२०च्या व्हिजनबाबतचे पुस्तक वाचले. त्याने तर फारच भ्रमनिरास झाला.\nसदर वाक्य कलामांच्या तोंडून ऐकले नसेल किंवा तशी किमान् खात्री नसेल् तर त्यावरून् निषकर्ष काढणे चुकिचे आहे. आपल्या लोकांचे इंग्रजी आणि नाव् वापरण्याची सवय् पाहता हे वाक्य त्या कर्मचार्याच्या मनाचे श्लोकच असावेत् अशी शक्यता मला वाटते.\nअप्पाजोगळेकर [23 Apr 2011 रोजी 10:26 वा.]\nनाईल् यांच्याशी सहमत्. उगाचच् सुतावरुन् स्वर्ग् गाठण्याचे धंदे कशासाठी \nनितिन थत्ते [23 Apr 2011 रोजी 10:28 वा.]\nअब्दुल कलाम ही \"होली काऊ\" आहे का त्यांच्याबाबत काही निगेटिव्ह बोलायचे नाही वगैरे\nमला वाटतय अब्दुल कलामांना 'राष्ट्रपती' बनवण्यासाठी ज्या लोकांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या समर्थकांसाठी ते नक्कीच 'होली काऊ' आहेत. आपले पद जाऊ नये म्हणून मध्यंतरी कलामांनी जे बालहट्ट केले होते आणि त्यांची फडतुस पुस्तके ह्या दोन गोष्टींमुळे कलाम मला अजिबात थोर वगैरे काही वाटत नाहीत.\nअप्पाजोगळेकर [23 Apr 2011 रोजी 16:41 वा.]\nह्या दोन गोष्टींमुळे कलाम मला अजिबात थोर वगैरे काही वाटत नाहीत.\nअसेल् असेल. कदाचित ते तुमच्यापेक्षा अप्रगल्भही असतील बुवा.\nथोरांवर चोरापोरांनी टीका करणे हे प्रगल्भतेचे लक्षण् असेलसुद्धा.\nअप्पाजोगळेकर [23 Apr 2011 रोजी 16:45 वा.]\nअब्दुल कलाम ही \"होली काऊ\" आहे का त्यांच्याबाबत काही निगेटिव्ह बोलायचे नाही वगैरे\nछे. एक माणूस् दुसर्‍याबद्दल् काहीतरी वाईट् बोलत् होता. त्यावरुन् थेट् मत बनवणे आश्चर्यकारक् वाटले.\nछे छे, आम्ही तर काऊ खातो सुद्धा\nअब्दुल कलाम ही \"होली काऊ\" आहे का त्यांच्याबाबत काही निगेटिव्ह बोलायचे नाही वगैरे\nतुम्हाला कोणालाही काहीही म्हणायचे स्वातंत्र्य असावे. तुम्ही काही म्हणल्याने मला काहीही फरक पडत नाही*.\nपण तुमचे मत ज्यावर बनलेले आहे ते कारणच अत्यंत तकलादू आहे. इतर वेळा तुम्ही अत्यंत सबळ कारणं आणि पुरावे देता इथे मात्र अशा अत्यंत तकलादू अशा कारणावर तुम्ही जाहीर मत व्यक्त केल्याने गंमत वाटली इतकेच.\n(फक्त बिजेपी बॅक्ड प्रेसिडेंशिअल कँडिडेट म्हणून् तुम्ही असा पुर्वग्रह बनवून् घेतला तर नसावा अशी एक् शंकाही मनात येऊन् गेली. ;-) )\n*म्हणजे आमच्या भावना वगैरेंची काळजी नको.\nअप्पाजोगळेकर [24 Apr 2011 रोजी 09:31 वा.]\nनितिन थत्ते [24 Apr 2011 रोजी 15:51 वा.]\nमी जेव्हा हे ऐकून मत बनवले तेव्हा कलाम प्रेसिडेन्शिअल कॅण्डिडेट नव्हते आणि बीजेपी सत्तेवरही नव्हती.\nखरेतर माझ्या मनात कलाम यांच्याबाबत आदरच होता. पण सदरचे बोलणे ऐकून तो कमी झाला (गेला मात्र नाही).\nआदर खरा गेला त्यांचे २०२० पुस्तक वाचून.\nतुमचा प्रतिसाद वाचून तुमचे प्राथमिक कारण तो संवाद होता असे वाटले. सहसा वादात लोक \"बेस्ट फूट फॉरवर्ड\" करतात असेही मला वाटते. असो, सुधारीत मतानुसार वर दिलेले कारण अत्यंत तकलादू आहे हे मान्य आहे असे समजतो.\nनंतर त्यांचे इ स २०२०च्या व्हिजनबाबतचे पुस्तक वाचले. त्याने तर फारच भ्रमनिरास झाला.\nएखाद्याचे पुस्तक वाचून भ्रमनिरास होणे काही नविन गोष्ट नाही. अनेकोत्तम लेखकांपासून सुमार लेखकांबद्दल भ्रमनिरास होण्याची उदाहरणे ऐकली/वाचली/पाहिली आहेत.\nसत्यसाईच्या पुट्टपार्थीच्या कंपनीचे नवे सीईओ कोण हा इन्फोसिसच्या मालकी धोरणापेक्षा जागतिक अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम करणारा प्रश्न असल्याने खरं तर हा विषय गुलाबी पेपरांच्या मुखपृष्ठावर हवा. हो की नाही\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nभारतीय अर्थव्यवस्था आणि साईबाबा\nही बातमी वाचा. रिझर्व बँकेचे गवर्नर डी. एस. राव, माजी गर्वनर वाय वी रेड्डी, कोटक ग्रूपचे उदय कोटक, आयसीआयसीआय बँकेचे कामत, कल्पना मोरपारिया आणि आदित्य पुरी, गुणित चढ्ढा, अजय श्रीनिवासन, मीरा संन्याल ही गुलाबी पत्रिकांना सुपरिचित असणारी मंडळी साईबाबांचे चरणामृत घेत असल्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था जरा सुस्थितीत आहे असे म्हणता येईल. हो ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vasudevniwas.org/articles-about-kundalini-shatipat-mahayoga/", "date_download": "2018-08-21T14:32:45Z", "digest": "sha1:ZIEW4WKD37VTFMD6H7CFIALCMEQJHWEH", "length": 5706, "nlines": 49, "source_domain": "vasudevniwas.org", "title": "articles-about-kundalini-shatipat-mahayoga - Vasudev Niwas", "raw_content": "\nश्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे\nकुंडलिनी शक्तिपात महायोगाविषयी लेखसंग्रह\nलेखक: प.प. श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज\nश्री वासुदेव निवासचे संस्थापक योगीराज गुळवणी महाराजांचे परमगुरु प.प. श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी यांनी लिहिलेल्या “सिद्धयोग” या लेखाचा हिंदी अनुवाद (प. प. शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराजांचे शिष्य प. प. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज हे योगीराज गुळवणी महाराजांचे सद्गुरू होत)\nलेखक: प.प. श्री विष्णुतीर्थस्वामी महाराज (मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद)\nबंगालमधील मदारीपूर येथील ज्ञानसाधन मठाचे शक्तिपाताचार्य प.प. श्रीनारायणदेवतीर्थमहाराजांचे ऋषिकेश येथील शिष्य पूजनीय श्रीयोगानंदजीमहाराज यांचे शिष्य प.प. श्रीविष्णुतीर्थ स्वामीमहाराज होते. देवास येथे त्यांचा ‘नारायणकुटी’ हा आश्रम आहे. त्यांच्या Superioraty of Yoga या मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद.\nशक्तिपात, साधना आणि साध्य\nलेखक: प.प. स्वामी नित्यबोधानन्दतीर्थ स्वामी महाराज\nब्रह्मलीन प.प. स्वामी नित्यबोधानन्दतीर्थ स्वामी महाराज हे अमळनेरचे श्रेष्ठ साधक होते. पूर्वाश्रमी ते मुख्याध्यापक होते. प.पू. योगिराज श्रीगुळवणीमहाराजांकडून त्यांना शक्तिपात महायोगाची दीक्षा प्राप्त झाली. पुढे प. प. श्रीशिओमतीर्थ स्वामी महाराजांकडून सन्यास ग्रहण केला. प.प. नित्यबोधानन्दतीर्थ स्वामी महाराजांनी अनेक ग्रंथांची रचना केली. देश विदेशात त्यांचा मोठा शिष्यपरिवार आहे.\nलेखक: सद्गुरू योगीराज श्रीगुळवणी महाराज\nसाधनाच्या प्राथमिक अवस्थेत साधकाच्या मनात अनेक लहान-मोठे प्रश्न असतात. अशा प्रश्नांची उत्तरे वेळेत आणि योग्यप्रकारे मिळाली नाही तर संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी प्रत्यक्ष सदगुरू योगीराज श्रीगुळवणी महाराजांनी अशा प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. सदर लेख हा PDF प्रकारात आहे. हा डाउनलोड करून आपल्या संग्रहात ठेवता येईल.\n४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन\nनळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,\nदूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/2017/12/", "date_download": "2018-08-21T14:34:05Z", "digest": "sha1:2UOMOOA6RMYJNLMEBZTJMVPSQMH7LSY4", "length": 12127, "nlines": 283, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "2017 December Archive - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर\nadmin | पवित्र प्रार्थनास्थळे |\nआकाश भेदत गेलेले उत्तुंग कडे, सरळसोट उंच सुळके, घनदाट निबिड अरण्याने व्यापलेल्या दऱ्या, पावसाळ्यात धडकी भरवणारे प्रचंड जलप्रपात आणि अशा दुर्गम ठिकाणी वसलेला तो प्रलयंकारी मार्लेश्वर…\nadmin | पवित्र प्रार्थनास्थळे |\nदूरवर पसरलेला गच्च जंगलाने वेढलेला परिसर, आसपासच्या छातीत धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या असे सहयाद्रीचे रौद्रभीषण सौंदर्य टिकलेश्वराच्या डोंगरावर उभे राहून दिसू शकते.\nadmin | पवित्र प्रार्थनास्थळे |\nमंदिर सुमारे ४०० वर्षे जुने असून मंदिर बांधणी जांभ्या दगडातील आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात नेहमीप्रमाणे प्रचलित अशी गणेशमूर्ती नसून याच स्वयंभू शिळेला श्री गणेश मानून त्याची पूजा केली जाते.\nरत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी\nadmin | ऐतिहासिक किल्ले |\nअनेक शतकं रत्नागिरी परिसराचा राखणदार व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याला भेट दिल्यावर एखाद्या जाणकार बुजुर्गाला भेटल्याची अनुभूती आपल्याला येते.\nadmin | विलोभनीय जलप्रपात |\nपायऱ्यांवरून एका संथ लयीत पडणाऱ्या धबधब्याच्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही विसरता न येणारा अनुभव आहे.\nadmin | ऐतिहासिक किल्ले |\nदक्षिणेकडे सुरुच्या दाट बनांनी झाकलेला गावखडीचा निर्मनुष्य समुद्रकिनारा या ठिकाणाहून खूप सुंदर दिसतो. गडावरील सर्व वास्तू तटबंदीवर उभं राहून नीट दिसू शकतात.\nadmin | ऐतिहासिक किल्ले |\nगणपतीपुळ्यापासून १६ कि.मी. अंतरावरील जयगड बंदर हे अनेक शतकांपासून व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे राहिले आहे. अशा या ऐतिहासिक बंदराजवळ जयगड सागरीदुर्ग शतकानुशतके उभा आहे.\nadmin | पवित्र प्रार्थनास्थळे |\nइथला एकांत, नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला परिसर, स्वच्छ समुद्रकिनारा आणि मनाला वेढून टाकणाऱ्या लाटांच्या घनगंभीर गाजेमुळे वेळणेश्वर परिसर वेगळाच भासतो.\nadmin | ऐतिहासिक किल्ले |\nआपल्या स्थलमहात्म्यासाठी प्रसिद्ध असणारा सुवर्णदुर्ग हा कोकणातील महत्वाचा जलदुर्ग आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ किनाऱ्यापासून अडीचशे मीटर अंतरावर समुद्रांत आठ एकरवर हा किल्ला वसला आहे.\nadmin | ऐतिहासिक किल्ले |\nपावसाळ्यात भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी रसाळगड हा एक उत्तम पर्याय आहे. पर्जन्य ऋतुमधे रसाळगडाचे सौंदर्य खूप उठून दिसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s9300-point-shoot-digital-camera-red-price-pF9Wx.html", "date_download": "2018-08-21T13:51:21Z", "digest": "sha1:RIDII4H6YCBBW3RFJ7BIKLSJDHH2E3VE", "length": 20376, "nlines": 472, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 16,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे F3.5 - F5.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 6.9 fps\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9\nऑडिओ फॉरमॅट्स WAV, AAC Stereo\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 26 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्९३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://blog.maanbindu.com/2011/01/journey-of-maanbindu-marathi-website.html", "date_download": "2018-08-21T13:33:11Z", "digest": "sha1:NODQXPRY3R2IUJFXFXI74LHKRFPWXJ34", "length": 5385, "nlines": 47, "source_domain": "blog.maanbindu.com", "title": "Maanbindu.com Blog: संकल्पना । Journey of Maanbindu Marathi Website", "raw_content": "\n'पोटापाण्याचा उद्योग तर हवाच. पण नाटक,गाणं ,कविता, अशा एखाद्या कलेशी नातं ठेवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील आणि कलेशी असलेलं नातं जगायाचं कशासाठी ते सांगेल ' हे पुलंनी उद्गारलेले मोलाचे शब्द आम्हाला पटले आणि त्यातून जन्म झाला मानबिंदू.कॉम या पोर्टल चा\nसध्या हे पोर्टल गुणी मराठी कलाकार, नवीन मराठी संगीत, नवीन मराठी चित्रपट, नवीन मराठी नाटक यांचा इंटरनेटवर अधिकाधिक प्रसार करण्यासाठी काम करतय या मध्ये स्वप्नील बांदोडकर, पुष्कर लेले, अभिजीत राणे या सारखे तरुण कलाकार; स्पंदन, गंध हलके हलके, संगीत मनमोही रे, गर्द निळा गगनझुला, तुझा चेहरा आघात, कस या सारखे मराठी चित्रपट, अजय-अतुल यांचे लाईव्ह शोज,संन्यस्त ज्वालामुखी सारखं विवेकानंदांच विचार पसरवणारं नाटक अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे\nमानबिंदू.कॉम हे तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मराठीतलं सर्वात अग्रेसर पोर्टल आहे. यातील काही महत्वाचे टप्पे या प्रमाणे :\nइंटरनेट बॅंकींगसारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असलेलं पहिलं मराठी पोर्टल\nयाहू, गूगल सारखा स्वत:चा टुलबार असणारं पहिलं मराठी पोर्टल\nनवीन मराठी चित्रपट, नवीन मराठी संगीत यासाठी स्वत:चं फेसबुक ऍप्लीकेशन बनवणारं पहिलं मराठी पोर्टल\nकलाकारांच्या कार्यक्रमांचे, मराठी नाटकांसाठीचे Free Sms Alerts पुरवणारं पहिलं मराठी पोर्टल\nदेशातील सर्वाधिक पाहिल्या जाणा-या व्हिडियो चॅनेल्समध्ये मानबिंदूचा YouTube Video Channel २६व्या क्रमांकावर\nफेसबुक फॅनक्लब ची सदस्यसंख्या ५२०० हून अधिक\nऑकुट कम्युनिटीची सदस्यसंख्या जवळपास ७०००\n.. आणि हे सगळ शक्य झालय तुमच्या प्रेमामुळे असाच लोभ असावा किंबहूना तो वृद्धींगत व्हावा ही सदीच्छा\nMaanbindu Music Shopee-नवीन मराठी संगीत खरेदी करून मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या\nमराठी ब्लॉगसमधून उत्पन्न मिळवण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://vishalsarode91.blogspot.com/2017/08/blog-post.html", "date_download": "2018-08-21T14:40:08Z", "digest": "sha1:IOJIAMKU6U3REMEH7XUFUVYJFWSUA64E", "length": 15075, "nlines": 107, "source_domain": "vishalsarode91.blogspot.com", "title": "Vishal D Sarode: गुगल वर माहिती शोधणे होईल सोपे....", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर सर्वाचे मनापासून स्वागत\nतुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर \nमहाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005\nशिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र\nशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत शासन निर्णय\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी महत्वाचे शासननिर्णय संकलन\nआश्वासित प्रगती योजना महत्वाचे GR संकलन\nगुगल वर माहिती शोधणे होईल सोपे....\n(Copy) पहा ना प्रयत्न करुन\n*_गुगल वर काही माहिती शोधताना_*\n_अनेकदा आपल्याला गुगलवर काही माहिती शोधायची असल्यास नेमके काय आणि कसे सर्च करावे तेच आपल्या लक्षात येत नाही. गुगलवर कोणतीही गोष्ट करताना हजारो रिझल्ट्सची यादी समोर येते. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपल्याला अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठीण जातं आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशावेळी कंटाळा येऊन काम लांबत जातं. गुगलवर माहिती शोधताना काही सोप्या पद्धती अर्थात कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो. त्यामुळे बराच त्रास आणि वेळ वाचू शकतो._\n👉 *_गुगल करताना ‘ +’ चिन्हाचा वापर करावा :_* समजा गुगलवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (उदा: विन्डोज ८ चा इतिहास) शोधायचा असल्यास गुगलवर ‘ Windows8 + History ’ असे सर्च केल्यास गुगल हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.\n👉 *_गुगल करताना ‘ – ’ चिन्हाचा वापर करावा :_* समजा जर आपणास गुगलवर ‘sachin’ असे शोधायचे असेल. पण येणार्याा यादीमध्ये ‘sachin tendukar’ च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगलला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर ‘sachin -tendukar’ असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल येणार्यान उत्तरामध्ये ‘tendukar” हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.\n👉 *_गुगल करताना प्रश्नामध्ये ‘ ~ ’ चिन्हाचा वापर करावा :_* गुगलवर एखादी माहिती शोधताना येणार्यात उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखील गुगल दाखवितो. त्यामुळे हे चिन्ह जरुर वापरावे.\n👉 *_ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास :_* सध्या बर्यााच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीही एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगलवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो. उदा. ‘ www.facebook.com mobile’ असे दिल्यास गुगल फक्त www.facebook.com वर mobile हा शब्द शोधेल.\n👉 *_एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असल्यास :_* आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगलवर त्या शब्दाच्या आधी ‘ define: ‘ असे दिल्यास गुगल त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ‘Define: Hard Disk’ असे शोधल्यास गुगल ‘ Hard Disk ‘ या शब्दाचा अर्थ सांगणार्याव वेबसाईटची यादी देईल.\n👉 *_जसाच्या तसा शब्द शोधायचा असल्यास :_* जर एखादा शब्द गुगलवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच ” ” याचा वापर करावा. उदा. गुगलवर “contact us” असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एकत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.\n👉 *_आपल्या प्रश्नामध्ये ‘ * ’ चिन्हाचा वापर करावा :_* गुगलवर एखादा शब्द शोधताना तो शब्द पूर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधित इतरही शब्द सापडल्यास ती देखील दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ‘ * ’ चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगलवर ‘friend* ’ असे शोधल्यास friend या शब्दासोबत friends, friendship या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचादेखील उत्तरामध्ये विचार करतो.\n👉 *_आपल्या प्रश्नामध्ये ‘’ चिन्हाचा वापर करावा :_* एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ‘ ’ चिन्हाचा वापर करावा :_* एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ‘ ’ चिन्हाचा वापर करावा. उदा. ‘fri’ चिन्हाचा वापर करावा. उदा. ‘frid’ असे सर्च केल्यास गुगल त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती अक्षरे घेऊन त्या माहितीची पानं दाखवितो.\nजलसंपदा विभागासाठी महत्वाचे ...\nजलसंपदा विभागाच्या गट ब -अराजपत्रित (कनिष्ठ अभियंता वगळून) आवि गट क मधील अधिकारी / कर्मचाऱ्याच्या पदस्थापना बदली याबाबत शिफारशीसाठी नागरी सेवा मंडळ स्थापना करणेबाबत\nमंत्रालयीन विभागामधील महत्वाच्या विविध शासकीय योजनांची माहिती पुस्तिका\nमहाराष्ट्र शासन राजपत्रित अधिकारी दैनदिनी 2017 ( मा.श्री.अण्णाराव भुसणे सर )(अप्पर कोषागार अधिकारी )\nमहाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 पुस्तिका\nसेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणीसूची पुस्तिका..\nविशाल सरोदे ,कालवा निरिक्षक, राहुरी पाटबंधारे उपविभाग, राहुरी पत्ता:- यशोदा नगर, रेल्वे स्टेशनजवळ ता.जि. अहमदनगर\nआपले पॅनकार्ड Active आहे किंवा नाही तपासा\nमाहिती अधिकार कायदा 2005\nमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1979\nशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तिका\nमहाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका (सहावी आवृत्ती 1984)\nमहाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम\nवित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 (सर्व विभागांना समान असलेले वित्तीय अधिकार )\nमहाराष्ट्र आकस्मिकता निधी अधिनियम,1956 ( दिनांक 30 जून 2005 पर्यंत सुधारित )\nविभागीय चौकशी नियमपुस्तिका (चौथी आवृत्ती, 1991)\nमागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्याबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती\nऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र\nप्राथमिक शिक्षक मित्र. - श्री. सुर्यवंशी सर\nअसच काही मला सुचलेले..\nवीज बील भरा ऑनलाईन..\nआपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nमाझा ब्लॉग कसा वाटला \n10 वी / 12 वी गुणपत्रक / प्रमाणपत्र\nशासकीय कर्मचारी स्वत:ची GPF माहिती मिळवा.\nऑनलाईन मतदार नोंदणी व दुरुस्ती\nदेशभरातील कोणताही पिनकोड शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/business/rbi-to-pay-rs-50000-crore-dividend-to-centre-for-fy18-breath-1074101.html", "date_download": "2018-08-21T14:22:37Z", "digest": "sha1:XFENPYK4MYKJ3FVXJWAKKWXJXZD6T2EE", "length": 6359, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "रिझव्‍‌र्ह बँकेकडून सरकारला ५० हजार कोटींचा लाभांश | 60SecondsNow", "raw_content": "\nरिझव्‍‌र्ह बँकेकडून सरकारला ५० हजार कोटींचा लाभांश\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला जून २०१८ अखेर ५० हजार कोटी रुपयांचा लाभांश वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारला दिलासा मिळाला असून आर्थिक स्थिती भक्कम करण्यास हातभार लागणार आहे. दरवर्षी जूनअखेरपर्यंतच्या नफ्याचा अंदाज घेऊन ऑगस्ट महिन्यात लाभांश घोषित केला जातो. मुंबईत बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सरकारला ५० हजार कोटी रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला.\n'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 14 जून रोजी दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. त्याच शहीद औरंगजेबच्या वडिलांनी भारत-पाक शांततेसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपण एक पाऊल पुढे टाका आम्ही शंभर पावले टाकू असे आवाहनही केले आहे.\nAsian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक\nभारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने आशिया क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली आहे. दिव्याने 68 किलो वजनीगटात तैवानच्या चेन वेनलिंगला 10-0 असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. भारतासाठी हे आतापर्यंतचे चौथे कांस्यपदक आहे. काल भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकुण दहा पदकांची कमाई केली आहे.\nइराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट\nइराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्यात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/economic/", "date_download": "2018-08-21T13:46:39Z", "digest": "sha1:HKHKKO4SO67PWWEZEYTSNZGYZMHNUVI7", "length": 16585, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Economic News from Janshakti | Latest economical news | Live updates", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nदेशातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न ८ हजार ०५९ रुपये- नाबार्ड\n21 Aug, 2018\tअर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली : दर तीन वर्षांनी केल्या जाणाऱ्या अखिल भारतीय समावेश सर्वेक्षणाच्या (एनएएफआईएस) आधारे नाबार्डने म्हटले आहे की, २०१५-१६ मध्ये देशातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्नात वाढ होऊन, ते ८०५९ रुपये झाले आहे. जे २०१२-१३ मध्ये ६४२६ रुपये इतके होते. २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीत देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. असा निष्कर्ष राष्ट्रीय …\n१५ सप्टेंबर पासून लागू होणार ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना\n21 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली-यूआयडीएआय आता व्यक्तीची ओळख प्रमाणित करण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे. याची सुरूवात सिम कार्ड खरेदीपासून सुरू केली जाणार आहे. यासाठी प्राधिकरण सर्व मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने १५ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू करणार आहे. सुरूवातीला ही योजना १ जुलैपासून सुरू होणार होती. पण नंतर याची …\nव्यावसायिक स्पर्धेतून काँग्रेसची दिशाभूल; अनिल अंबानीचे राहुल गांधींना पत्र\n21 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली-भाजप सरकारवर राफेल करारावरून सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे. विरोध भाजपला लक्ष करून भष्ट्राचाराचा आरोप करीत आहे. विशेषतः काँग्रेसने राफेल करारावरुन भाजपला लक्ष केले आहे. दरम्यान या आरोपांवर अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे. ‘काही लोक, व्यावसायिक स्पर्धक काँग्रेसला चुकीची माहिती देत त्यांची दिशाभूल करत …\nदाऊदच्या फायनान्स मॅनेजरला लंडनमध्ये अटक\n20 Aug, 2018\tअर्थ, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या 0\nलंडन: दाऊद इब्राहीमला जोरदार दणका बसला आहे. दाऊदचा अत्यंत निकटचा सहकारी जबीर मोती याला लंडमध्ये अटक करण्यात आली आहे. लंडनच्या चारिंग क्रॉस पोलिसांनी हिल्टन हॉटेलमधू त्याला अटक केली. जबीर मोतीकडे पाकिस्तानचे नागरिकत्व असून, तो, दाऊदचा अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जातो. मोती हा दाऊदचे इग्लंड, यूएई आणि इतर देशातील व्यवहार …\nसेनेच्या आमदार, खासदारांच्या एका महिन्याचे वेतन केरळला\n20 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nमुंबईः केरळमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात साडेतीनशेपेक्षा अधिक बळी गेले असून, हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झालेत. त्यामुळे केरळला सर्वच राज्यांकडून मदतीचा हात देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी केरळमधल्या पूरग्रस्तांना मदत देण्याची घोषणा केली आहे. एका महिन्याचे वेतन केरळला देण्यात येणार …\nफेब्रुवारी २०१९ पासून रात्री एटीएममध्ये रोकड भरणा होणार नाही\n20 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली-२०१९ पासून देशातील शहरी भागात कुठल्याही एटीएममध्ये रात्री ९ वाजेनंतर व ग्रामीण भागात सायंकाळी सहा वाजेनंतर पैशांचा भरणा बँकांना करता येणार नाही. तसेच नक्षलग्रस्त भागात एटीएममध्ये पैसे भरण्याची मुदत सायंकाळी चार वाजेची असणार आहे, शिवाय नोटा आणताना प्रवासात दोन रक्षक बरोबर असणे आवश्यक राहणार आहे, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात …\n१ कोटी रकमेच्या चलनातून बाद नोटा जप्त\n19 Aug, 2018\tअर्थ, ठळक बातम्या, राज्य 0\nसिंधुदुर्ग – तब्बल १ कोटी रकमेच्या चलनात बाद झालेल्या जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी रात्री सावंतवाडी बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. नोटबंदीमध्ये जुन्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. नोटबंदी होऊन सुमारे दीड वर्ष लोटले तरी अद्यापही काहींनी या नोटा …\nआजच्या दिवशी २६१ वर्षांपूर्वी चलनात आला होता पहिला रुपया \n19 Aug, 2018\tअर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली – ब्रिटिश भारतात आले तेव्हा देशात जवळपास ९९४ प्रकारची सोने आणि चांदीची नाणी चलनात होती. पण, ईस्ट इंडिया कंपनीने १९ ऑगस्ट १७५७ मध्ये कोलकाता येथे पहिला रुपया टाकसाळीत टाकला. कंपनीद्वारे बनवण्यात आलेल्या पहिले नाणे बंगालच्या मुगल प्रांतात चालवण्यात आले होते. बंगालच्या नवाबासोबत झालेल्या एका करारांतर्गत ईस्ट इंडिया कंपनीने …\nपेटीएमच्या मालकाकडून केरळला फक्त १० हजाराची मदत\n19 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nथिरुअनंतपूरम-सध्या केरळात पावसाच्या पाण्याने थैमान घातले आहे. हजरो नागरिक बेघर आहे. केरळच्या जनतेच्या मदतीसाठी अनेकांकडून हात पुढे केले जात आहे. देशभरातून मदत दिली जात आहे. दरम्यान भारतातल्या अब्जाधीशांपैकी एक गणल्या जाणाऱ्या पेटीएमच्या मालकाने जेव्हा पुरग्रस्तांसाठी फक्त १० हजारांची मदत केली तेव्हा मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर सडकून टीका होऊ लागली. …\n18 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली- इन्फोसिसचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) एम.डी.रंगनाथ यांनी कार्यकारी पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात ‘रंगनाथ यांनी दिलेला सीएफओ आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी पदाचा राजीनामा संचालक मंडळाने स्वीकारला आहे. ते १६ नोव्हेंबरपर्यंत या पदावरच असतील. मंडळ लवकरच पुढील सीएफओची नियुक्ती करेल.’ असे सांगण्यात आले आहे. Share on: …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/our-deposits-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:28:34Z", "digest": "sha1:2BDAF7MNJG3Q4MTRZPA2T7PCTYQYR7CS", "length": 7845, "nlines": 137, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nमुदत ठेवीवरील व्याज दर\n१. १५ दिवस ते ९० दिवस ५.२५ % ५.७५ %\n२. ९१ दिवस ते १८० दिवस ६.०० % ६.५० %\n३. १८१ दिवस ते ३६५ दिवस ७.०० % ७.५० %\n४. १ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष ८.२५ % ८.७५ %\n५. ३ वर्ष १ दिवस ते पुढे ८.०० % ८.५० %\nज्यांचे वय ६० वर्ष पूर्ण झाले आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रचलित व्याज दरापेक्षा ०.५० % अधिक व्याज दर लागू राहील.\nमुदतपूर्व ठेव परत करताना झालेल्या कालावधीसाठी,ठेव ठेवलेल्या दिवशी जो व्याज दर अस्तित्वात होता तो अगर कॉ\nपुनर्गुंतवणूक ठेव योजना - निरंतर ठेव\nपुनर्गुंतवणूक ठेवीवरील व्याज दर\n१. १५ दिवस ते ९० दिवस ५.२५ % ५.७५ %\n२. ९१ दिवस ते १८० दिवस ६.०० % ६.५० %\n३. १८१ दिवस ते ३६५ दिवस ७.०० % ७.५० %\n४. १ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष ८.२५ % ८.७५ %\n५. ३ वर्ष १ दिवस ते पुढे ८.०० % ८.५० %\nपुनर्गुंतवणूक ठेव योजना जनरल जेष्ठ नागरिकांच्या साठी\nदामदुप्पट ठेव योजना – ८ वर्ष ४ दिवस, -जेष्ठ नागरिक -७ वर्ष ७ महिने\nपुनर्गुंतवणूक ठेव योजना जनरल जेष्ठ नागरिकांच्या साठी\nदामदुप्पट ठेव योजना – ८ वर्ष ९ महिने १ दिवस ८ वर्ष २ महिने २७ दिवस\nएक वेळ रक्कम गुंतवा मिळवा एक लाख रक्कम\n६२९०/-\t १५ महिने १०००००/-\n३४८५/- २६ महिने १०००००/-\n२४२५/- ३६ महिने १०००००/-\n१५८०/- ५२ महिने १०००००/-\n१२५०/- ६३ महिने १०००००/-\n१. १५ दिवस ते ९० दिवस ५.२५ % ५.७५ %\n२. ९१ दिवस ते १८० दिवस ६.०० % ६.५० %\n३. १८१ दिवस ते ३६५ दिवस ७.०० % ७.५० %\n४. १ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष ८.२५ %\n५. ३ वर्ष १ दिवस ते पुढे ८.०० % ८.५० %\nदरमहा रक्कम गुंतवा व एक लाख मिळवा\n६२९०/- १५ महिने १०००००/-\n३४८५/- २६ महिने १०००००/-\n२४२५/- ३६ महिने १०००००/-\n१५८०/- ५२ महिने १०००००/-\n१२५०/- ६३ महिने १०००००/-\n९८५/- ७६ महिने १०००००/-\nसेव्हिंग खाते व्याजदर – ३ %\nपिग्मी खाते व्याजदर – ४ %\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१२-२०१३ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/notice-board/iti-is-now-equivalent-to-10th-12th/", "date_download": "2018-08-21T14:34:35Z", "digest": "sha1:KZQ6TFFFVFCQIAXHFL7U4ONSQXGE36DR", "length": 8604, "nlines": 96, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Industrial Training Institutes (ITI) , ITI is now equivalent to 10th 12th.", "raw_content": "\n(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती [Reminder]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -2018 [414 जागा]\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती [Reminder]\nIBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 839 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती [Reminder]\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 394 जागांसाठी भरती\n(ITBP) इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर\nजिल्हा न्यायालय भरती निकाल\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4252 जागांसाठी भरती\n» (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगाभरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल मेगा भरती\n» (NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n»UPSC – N.D.A. & N.A.(II) 2018 परीक्षा प्रवेशपत्र » इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट' भरती प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक टंकलेखक & कर सहाय्यक (पूर्व) परीक्षा 2018 निकाल\n» भारतीय सैन्य भरती ARO पुणे & ARO अहमदाबाद निकाल\n» (SID) महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग भरती परीक्षा सुधारित उत्तरतालिका\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\n» शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://drdaahmednagar.gov.in/iayindex.html", "date_download": "2018-08-21T13:29:31Z", "digest": "sha1:F5WLT7KT43ZNFSSLKIARCKJ54TNJP5TU", "length": 2160, "nlines": 18, "source_domain": "drdaahmednagar.gov.in", "title": "DRDA, Ahmednagar", "raw_content": "जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा\nमुख्य पृष्ठ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम इंदिरा आवास योजना राजीव गांधी निवारा १ व २ आणि रमाई आवास योजना सामाजिक व आर्थिक जात सर्वेक्षण २०११\nया योजनेचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील बेघर भूमिहीन दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जाती / जमाती व इतर वर्गातील कुटुंबाना मोफत घरे बांधून देणे आहे. या योजने मध्ये खालील प्रमाणे जागा उपलब्ध करून घरे बांधण्यात येतात.\n१] लाभार्थी स्वतःच्या जागेवर\n2] ग्रामपंचायतिच्या स्वतःच्या जागेवर.\n१] कुटुंब बेघर किंवा कच्चे घर असले पाहिजे.\n2]दारिद्रय रेषेच्या कुटुंबाच्या यादीत नाव असले पाहिजे.\n३]निवड करताना कमीत कमी उत्पन्न असलेल्यांना प्राधान्य देण्यात येते.\n-: इंदिरा आवास योजना :-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/39?page=2", "date_download": "2018-08-21T13:56:11Z", "digest": "sha1:M6PHEOFGQQEBWLGVCMIPOYXB5JBILZQU", "length": 9984, "nlines": 162, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nबाबासाहेब आंबेडकरांचे व्यंगचित्र पाठ्यपुस्तकांत टाकल्याने झालेला गोंधळ शमत नाही तोवर तमिळ-हिंदी वादाच्या व्यंगचित्राने नवा गोंधळ सुरु केला आहे. याबद्दलची बातमी द हिंदूच्या वेबसाइटवर वाचली. ती अशी -\nपंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव बातम्यांत येऊ लागले आहे. मोदी यांनी एक कुशल, चांगला प्रशासक म्हणून नावलौकिक कमावला आहे.\nनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमे\nनिर्मल दरबार नावाचा कार्यक्रम अनेक प्रसिद्ध टीव्ही चॅनल्सवर गेली काही वर्षे दिसत असे. या कार्यक्रमातून निर्मलजीतसिंह नरुला हा इसम चमत्काराचे दर्शन घडवतो. हा कार्यक्रम स्थगित करण्याबद्दल न्यायालयाने आदेश दिले आहेत.\nसचिनला भारतरत्न द्यावे अशी मागणी होत असताना, विश्वनाथन आनंद हाच भारतरत्नाचा दावेदार असल्याचे वृत्त आता प्रसारित होत आहे.\nलोकसत्तेतील हे वृत्त म्हणते -\nसार्वजनिक संवादाची पातळी खालावली आहे का\nपुरावे न सादर करता अण्णांनी पंतप्रधानांवर केलेले आरोप वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर दिसतात. त्यापैकी एक बातमी -http://www.loksatta.com/index.php\nसत्यमेव जयते आणि प्रश्न डॉक्टरांचे\nसत्यमेव जयतेचा भाग प्रदर्शित झाल्यावर फेसबुकवर एक लांबलचक पत्र नजरेस पडले.\n\"सर्वच डॉक्टर हावरट नसतात\"\n\"कोणताही व्यवसाय संपूर्णतः स्वच्छ नसतो.\"\n\"डॉक्टरी पेशा (निवडणे) ही पसंती आहे, सक्ती नव्हे\"\nआरुषी खून खटला आणि सीबीआय\nगेली ४ वर्षे चाललेला आरुषी खून खटला किंवा नोयडा दुहेरी खून खटला वृत्तपत्रांचे पहिले पान अडवत असतो. या खटल्याविषयी सर्व उपक्रमींना माहिती असावी असे येथे गृहित धरले आहे.\nपेट्रोलची दरवाढ रोखता येणे शक्य आहे का\nपेट्रोलच्या दरवाढीने सर्वांचा भडका उडालेला आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर साडेसात रुपयांची वाढ झाल्याची बातमी किंचित जुनी झाली. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी पाहता भाववाढ होणार होती पण ती फार मोठी भासल्याचे कळते.\nधारुण रवी: शिक्षा पुरेशी आहे\nअमेरिकेतील न्यू जर्सी राज्यात झालेल्या एका घटनेत सहाध्यायीला आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याबद्दल धारुण/ धरुण रवी या युवकाला अटक करण्यात आली होती. या केसला प्रसारमाध्यमे आणि वर्तमानपत्रांतून खूप प्रसिद्धी मिळाली.\nबिधान बरुआ केसः लिंगबदल शस्त्रक्रिया करून आपली ओळख बदलणे आवश्यक आहे का\nमित्रहो, बिधान बरुआची केस आतापर्यंत सर्वांना माहित झाली आहे. आता लोकप्रभेतील हा लेख वाचा. http://www.lokprabha.com/lokprabha/20120525/cover_story.htm\nसोयीसाठी लेखातील काही भाग खाली चिकटवत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/biodiversity/animals/", "date_download": "2018-08-21T14:34:56Z", "digest": "sha1:CJDN47LOLL3APT3QWNUKAPAIBN6NJX73", "length": 10313, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "सोयरी वनचरे - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nपश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा व दऱ्या अनेक वन्यजीवांचे आश्रयस्थान आहेत. इथली गच्च वनराई, दुर्गम परिसर, पाण्याची मुबलकता या घटकांमुळे अनेक वन्यजीव इथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. रत्नागिरी जिल्ह्यांतील अनेक तालुके हे सह्याद्रीच्या रांगांलगत वसले आहेत. जिल्ह्याला वनअच्छादनही भरपूर आहे. एखाद्या परिपूर्ण परीसंस्थेला लागणारे सर्व घटक इथे अनुकूल असल्याने रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक वन्यजीव आढळून येतात.\nससे, भेकर, रानडुक्कर, ढोल (रानकुत्री) अशा प्राण्यांबरोबरच बिबट्या हा अन्नसाखळीतील सर्वोच्य स्थानावरील प्राणीही रत्नागिरीत आढळतो. जिल्ह्याच्या पूर्वेस सह्याद्रीच्या वनांच्या नैसर्गिक अधिवासात कोल्हे, तरस, अस्वलं यांच्याबरोबरच सुमारे १,००० किलो वजनाच्या गव्यांचेही इथे वास्तव्य आहे. संगमेश्वर, लांजा या सह्याद्री लगतच्या तालुक्यांमधे अनेक वन्यजीवांचे अस्तित्व आढळून आले आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी असलेले शेकरू व राज्यपक्षी हरियाल हे रत्नागिरी जिल्ह्यात विपुलतेने आढळून येतात.\nरत्नागिरीतील अंतर्गत भागांत पसरलेल्या सह्याद्रीच्या उपरांगांवर भरपूर वनश्री असल्याने येथे माकडे, सांबर, भेकर अशा प्राण्यांबरोबर क्वचित केव्हातरी पट्टेरी वाघही दर्शन देऊन जातो. रत्नागिरीतील जांभ्याचे सडे उंदीर, मुंगूस, ससे अशा अनेक छोटयाछोटया वन्यजीवांना आसरा देतात. एकूणच वैविध्याने परिपूर्ण असा हा भूभाग एका संपन्न परिसंस्थेचे द्योतक असून रत्नागिरीचा परिसर अनेक अभ्यासक व संशोधकांना कायमच खुणावत असतो.\nश्री दशभुजा गणेश, हेदवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/enquiry-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:28:18Z", "digest": "sha1:UJSFCDPBCRXH46NVOEWAMTDQTI5LJRND", "length": 3368, "nlines": 81, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank | Present Chairman Marathi", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१७-२०१८ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/karnataka-highlights-drama-governors-invite-to-bjp_u-290171.html", "date_download": "2018-08-21T14:44:00Z", "digest": "sha1:KO73XFSHKP77GKTY2KES5GT4LWAXMI5R", "length": 13178, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यपालांचं भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण, येडियुरप्पांचा आज शपथविधी", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nराज्यपालांचं भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण, येडियुरप्पांचा आज शपथविधी\nत्यामुळे उद्या सकाळी 9.30 वाजता भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.\n16 मे : कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला आमंत्रण पाठवलंय. त्यामुळे आज सकाळी 9.30 वाजता भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुणालाही बहुमत न मिळाल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. पण काँग्रेस आणि जेडीएसने युती करून सत्ता स्थापनेसाठी दावा केला. यासाठी त्यांनी राज्यपाल गजुभाई वाला यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावाही केला. तर येडियुरप्पा यांनी मात्र सत्ता आम्हीच स्थापन करणार असा दावा केला. आज दोन वेळा येडियुरप्पांनी राज्यपालांची भेट घेतली. तर कुमारस्वामींनीही संध्याकाळी भेट घेऊन आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलं.\nपण, रात्री राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेसाठी पहिलं निमंत्रण मिळालं. कर्नाटक भाजपकडून याची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे सकाळी 9.30 वाजता येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. पण, काँग्रेसने राज्यपालांचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\nधक्कादायक- पत्नीचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये, तर तीन वर्षांच्या मुलीला खोक्यात डांबून मारले\nLive Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-21T13:45:23Z", "digest": "sha1:P4RAMFXETCVSFOQFGKXATAUJQHLONGTX", "length": 26514, "nlines": 256, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "धर्मराज्य महिला संघटना | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nठामपा आयुक्तांवरील कथित आरोपांप्रकरणी संवेदनशीलपणे तपास व्हावा ‘धर्मराज्य महिला संघटने’ची मागणी.\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मार्च 26, 2018\nसाहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा चव्हाण यांची घेतली भेट… ठाणे (प्रतिनिधी) : ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील कथित आक्षेपार्ह आरोपांसंदर्भात संबंधित अन्यायपीडित अल्पवयीन मुलीचा ‘पोस्को’ कायद्याअंतर्गत जबाब नोंदविण्याचे आदेश नुकतेच मुंबई…\n‘धर्मराज्य पक्षा’चा ६वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त डिसेंबर 25, 2017\nभारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी समाजमान्यता पावलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चा सहावा वर्धापनदिन रविवार, दि. १९ नोव्हेंबर, २०१७ रोजी ठाणे शहराच्या शिवाजी मैदानात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. श्री.…\nविजेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या पर्यावरणवादी गाडीचा मान राजन राजे यांचाच\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जून 22, 2017\n२७ मे रोजी नागपुरात भारतातील पहिल्या () विजेवर चालणाऱ्या कारचे अनावरण केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. खासगी टॅक्सी सर्व्हिस म्हणून परिचित असलेल्या ‘ओला’ कंपनीने सुमारे…\nइंजिनियरिंगच्या अंतिम परीक्षेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कु. अमेय धुमाळ या ठाणे शहरातील गोकुळनगर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने गौरवपत्र प्रदान करण्यात आले.\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त एप्रिल 21, 2017\nअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि ज्ञानसाधनेच्या जोरावर कठोर परिश्रम घेऊन, इंजिनियरिंगच्या अंतिम परीक्षेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कु. अमेय धुमाळ या ठाणे शहरातील गोकुळनगर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने गौरवपत्र प्रदान…\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या ‘प्रकल्पग्रस्त विद्यार्थी वाहक संघटने’च्या कार्यालयाचे राजन राजे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त एप्रिल 21, 2017\nनवी मुंबई – ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’अंतर्गत कामोठे येथील ‘स्थानिक प्रकल्पग्रस्त विद्यार्थी वाहक संघटने’च्या कार्यालयाचे तसेच नामफलकाचे उद्घाटन पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या शुभहस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार, दि. २८ मार्च…\nशिक्षक भरत गोडसे यांच्या आमरण उपोषणाला ‘धर्मराज्य पक्षा’चा पाठींबा\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त डिसेंबर 21, 2016\nठाणे प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यातील मानिवली येथील नवसमाज विद्यामंदीर या शाळेत उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या भरत चाहू गोडसे यांची सेवाज्येष्ठता डावलून त्यांना सर्वप्रकारच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याच्या निषेधार्थ त्यांनी ठाणे…\nमहिला प्रवाशांच्या वाढत्या असुरक्षिततेबद्दल ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाणे स्थानकात निदर्शने \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त डिसेंबर 21, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षात मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्ये लाखोंच्या संख्येने वाढ झाली असून, रेल्वेतील गुन्हेगारीचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. ७ डिसेंबर रोजी कुर्ला रेल्वे स्थानकावर एका साखळी चोराच्या…\nमहाराष्ट्रातील आमदारांनी वेतनवाढ त्यागण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाण्यात पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीम\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑगस्ट 24, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : नुकताच महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी आपल्या वेतनवाढीचा आणि पेन्शनवाढीचा प्रस्ताव एकदिलाने आणि एकजुटीने अगदी काही मिनिटांच्या कालावधीत मंजूर केला. नजीकच्या काळापर्यंत मराठवाड्याच्या दुष्काळावर, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर, वेगळ्या विदर्भाच्या…\nपटनी मैदानातील खड्ड्यात पडून झालेल्या बालकाच्या मृत्यूला जबाबदार कोण नवी मुंबई ‘धर्मराज्य महिला संघटने’चा महापालिका प्रशासनाला जाब\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑगस्ट 24, 2016\nनवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिघा परिसरातील पटनी मैदानात असलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मरण पावलेल्या बालकाच्या मृत्यूस जबाबदार कोण असा थेट सवाल उपस्थित करुन, नवी मुंबई, ‘धर्मराज्य…\n‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 16, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : ‘धर्मराज्य पक्ष’ ऐरोली विधानसभा, प्रभाग क्र. ४ च्या वतीने गुरुवार, दि. ३० जून रोजी, १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ विष्णूनगर, दिघा (नवी मुंबई)…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/entertainment/", "date_download": "2018-08-21T13:48:48Z", "digest": "sha1:TIKXVRFBZFQKPKQPK23O436LXUFCN6VB", "length": 15408, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मनोरंजन Archives | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन 0\nमुंबई: बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती हॉलिवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटांच्या कथानकावर आधारित असतात. असाच एक नवा चित्रपट येणार असून हा चित्रपट एका हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे. हॉलिवूड अभिनेत्री उमा थुर्मन हिची प्रमुख भूमिका असलेला हॉलिवूडपट ‘किल बिल’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने केवळ हॉलिवूड नाही तर …\nस्वरा भास्कर गेली सोशल मीडियापासून दूर\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन 0\nमुंबई: सोशल मीडिया असेल किंवा चित्रपट या विविध कारणामुळे नेहमीच चर्चेत असणारी स्वरा भास्करने आता सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, स्वाराने नुकतेच तिचा ट्विटर अकाउंट डिऍक्टिवेट केलेले आहे. सध्या स्वरा युरोप टुर करत आहे. दरम्यान तिने एका मुलाखतीत आपण सोशल मीडियाच्या अडिक्टेड झाले असल्याचे सांगितले आहे. Share …\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन 0\nमुंबई: प्रियांकाच्या एक्सिट नंतर कतरीना कैफने “भारत” या चित्रपटात एन्ट्री मारली आहे. ‘भारत’ मधील कॅटरिनाच्या एन्ट्रीने सलमान खान आणि चाहते दोन्हीही जाम खूश आहेत. पण एक व्यक्ति मात्र यामुळे दुखावलीयं. ही व्यक्ती कोण तर सलमानची ‘रेस3’ची हिरोईन, जॅकलिन फर्नांडिस़. अलीकडे झालेल्या सलमानच्या दबंग टूरमध्येही जॅक सहभागी झाली होती. पण सलमानच्या …\nप्रियांका आणि निक अनाथाश्रमात\n21 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन 0\nमुंबई – नुकतच प्रियांका आणि निक जॉनचा मुंबईत साखरपुडा पार पडला. यानंतर ते दोघेही मुंबईचे सेंट कॅथरिन ओर्फनेज अनाथाश्रमात भेट देण्याकरता गेले होते. तिथे निकने लहान मुलांसाठी गाणी गायले. तिथलाच एक व्हिडिओ प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 12 years of knowing these girls and in minutes they get all …\nमिलिंद-सौमित्र 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र ; नवं रोमँटिक गाणं रिलीज\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन 0\nमुंबई : संगीतकार मिलिंद इंगळे आणि कवी सौमित्र म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो ‘गारवा’. गारवालाही आता 20 वर्ष झालीयत. मिलिंद इंगळे-सौमित्र हे चाहत्यांसाठी पुन्हा एकदा एकत्र आलेत ‘तिला सांगा कुणी’ हे गाणं घेऊन. युट्युबवर हे गाणं आताच रिलीज झालंय. दोघांनी मध्यंतरी तुझ्या टपोरं डोळ्यात हे गाणंही आणलं होतं. त्यानंतर आता …\nसनी लिओनी कडून केरळला केली ५ कोटीची मदत\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय 0\nमुंबई: गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे केरळ मधील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशभरातून मदत मिळत आहे. दरम्यान अभिनेत्री सनी लिओनीने केरळ पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांची मदत केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मात्र सनीने याबाबत …\nसिद्धार्थ आणि परिणीतीची ‘जबरिया जोडी’\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन 0\nमुंबई: सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांचा ‘जबरिया जोडी’ हा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट समिक्षाकार तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटरवर हे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत सिंग यांनी केलेले आहे परिणीती व सिद्धार्थचा एकत्रीतपणे हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचा हा पहिला लुक रिलीज करण्यात …\n20 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन 0\nमुंबई: सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ मध्ये प्रियांका चोप्राने काम करण्यास नकार दिल्यानंतर तिची जागा कोण घेणार असा मोठा प्रश्न होता. मात्र यात कतरीना कैफने बाजी मारली आहे. कतरीना आणि सलमान खान अनेक चित्रपट एकत्र केले आहेत आणि सगळेच बॉक्स ऑफिसवर हिट ही ठरले आहेत. भारत चित्रपट 2014 साली प्रदर्शित …\nबॉलिवूडची कंगना अडचणीत ; पोलिसात तक्रार\n19 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय 0\nमुंबई : बॉलीवूडची क्वीन कंगना आणि तिची बहीण रंगोली सोबतच तिच्या टीम विरोधात एका प्रॉपर्टी डीलरने खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंगनाने मुंबईतील पाली हिल भागात एक बंगला खरेदी केला होता. पण, या बंगल्याच्या खरेदीनंतर प्रॉपर्टी डीलरला त्याचा ठरलेल्या मोबदल्याची पूर्ण किंमत देण्यात आली नाही. …\nअटल बिहारींच्या निधनाने शाहरुखची भावुक पोस्ट\n18 Aug, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली: भारतीय राजकारणातले एक युग पुरुष म्हणून ओळखले जाणारे अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या मनातील भावना अभिनेता शाहरुख खानही यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी अटल बिहारींना श्रद्धांजली देत सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. For The Poet Prime …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-21T13:48:54Z", "digest": "sha1:4HSF7AK22VGF7IPXMAJJDIBQPXRSCKOR", "length": 9341, "nlines": 96, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "गुगलने नोकरी देण्यास नकार दिल्यामुळेच फ्लिपकार्टचे विश्‍व उभारले :बिनी बन्सल | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nगुगलने नोकरी देण्यास नकार दिल्यामुळेच फ्लिपकार्टचे विश्‍व उभारले :बिनी बन्सल\nShajiya Shaikh 10 Aug, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या तुमची प्रतिक्रिया द्या\nबंगळुरु : गुगलने मला एकदा नाही तर दोनदा नोकरीसाठी नाकारले म्हणूनच आपण फ्लिपकार्टचे विश्‍व उभे करू शकलो, अशी भावना ऑनलाइन शॉपिंग पोर्टल ’फ्लिपकार्ट’चे संस्थापक बिनी बन्सल यांनी व्यक्त केली आहे. ते बंगळुरुमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.\nबिनी बन्सल हे आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. आयआयटी दिल्लीतून पदवी मिळवल्यानंतर ते सारकॉफ या कंपनीत रुजू झाले होते. सारकॉफमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत चांगली असल्यामुळे त्यांनी दोनदा गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी सीव्ही पाठवला होता. परंतु, दोनही वेळा गुगलने त्यांचा सीव्ही नाकारला होता. त्यांच्या मेलला कधीच गुगलने सकारात्मक उत्तर दिले नाही, असेही त्यांनी सांगितले. ’गुगलमध्ये तेव्हा नोकरी मिळाली असती तर मी फ्लिपकार्टचा विचारही कधी केला नसता’ अशी भावना बन्सल यांनी व्यक्त केली आहे.\nपुढे बन्सल यांना अमेझॉनमध्ये नोकरी मिळाली ती त्यांनी अवघ्या आठच महिन्यात सोडली. अमेझॉनमधील त्यांचे सहकारी सचिन बन्सल यांच्यासोबत त्यांनी फ्लिपकार्ट ही वेबसाइट सुरू केली. ही वेबसाइट आता देशातील आघाडीची शॉपिंग वेबसाइट ठरली आहे. नुकताच वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय कंपनीने फ्लिपकार्टसोबत एक महत्त्वपूर्ण करारही केला ज्यामुळे फ्लिपकार्ट आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे.\nPrevious अल्पवनीय मुलीचे अपहरण, युवकाला अटक\nNext बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5931", "date_download": "2018-08-21T14:10:40Z", "digest": "sha1:MEE6YYWVAPZ5G7HHT7ZLHVQ4IE5QHSIW", "length": 52947, "nlines": 327, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आगमन, निर्गमन पुनरागमन (भाग ४) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआगमन, निर्गमन पुनरागमन (भाग ४)\nमाझ्या आयुष्यात कन्नड साहित्य उशीरा आले. तोपर्यंत मराठी साहित्याने माझ्या मनावर गरूड केले होते. (इथे साहित्य हा शब्द मी कथा आणि कादंबरी इतक्या मर्यादित अर्थानेच वापरला आहे. त्यात वैचारिक लेखन गृहीत धरलेले नाही.) पण उशीरा येऊनसुद्धा एक मात्र स्पष्ट जाणवले की मी वाचलेले कन्नड साहित्य मी वाचलेल्या मराठी साहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. बहुतांश मराठी कादंबऱ्या मला व्यक्ती आणि निसर्ग किंवा व्यक्ती आणि व्यक्ती किंवा व्यक्ती आणि त्याचा समाज यांच्यापैकी कुठल्यातरी एकाच नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या वाटल्या. पण एकाच वेळी इतिहास आणि वर्तमान, व्यक्ती आणि समग्र समाज, भावना आणि तत्त्वविचार, पुराण आणि विज्ञान, लैंगिकता आणि अध्यात्मिकता; या सगळ्यांना कवेत घेण्याची कन्नड कादंबऱ्यांची क्षमता मी वाचलेल्या मराठी कादंबऱ्यांपेक्षा जास्त आहे असे मला वाटते.\nमाझ्या तोकड्या दृष्टीने केलेल्या निरीक्षणाप्रमाणे; कदाचित कन्नड समाजातील प्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे. त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्याचा वाचकवर्ग सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून येतो. याउलट मराठीत मात्र विविध स्तरांतील लोकांनी आपापले साहित्य तयार केले आहे. त्यामुळे ब्राह्मणी साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य असे भेद मराठी साहित्यात मोठे होत जाऊन जुने आणि नवे असे दोन ठळक प्रवाह दिसून येण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह दिसून येतात. परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.\nचंपूकाव्य परंपरा सोडून कन्नड साहित्याने नवता धारण करताना जी सफाई दाखवली आहे तितक्या सफाईने मराठीला संत, पंत आणि तंतसाहित्याचा प्रभाव मोडून काढणे शक्य झालेले नाही. त्याशिवाय कन्नड साहित्यिक जितक्या ठळकपणे सामाजिक आणि राजकीय भूमिका घेतात तितक्या ठळकपणे सामाजिक आणि राजकीय भूमिका घेताना मला मराठी साहित्यिक दिसत नाहीत. आणि या ठळक भूमिकेच्या अभावाने तिचा आग्रह धरणे किंवा पाठपुरावा करणे दूरच राहते.\nमराठी साहित्याच्या तुलनेत कन्नड साहित्याचे आणि त्याला मिळालेल्या लोकाश्रयाचे मला जाणवलेले हे गुणविशेष डोक्यात असताना, प्रो टी पी अशोक यांनी भारतीपूरसाठी लिहिलेली प्रस्तावना वाचली. प्रोफेसर ही उपाधी मिळवण्यासाठी विचारांची स्पष्टता किती असावी आणि ते सहजपणे मांडण्याची हातोटी कशी असावी याचा वस्तुपाठच मिळाला. कन्नड साहित्यातील नव्य किंवा नव्योदय चळवळीबाबत लिहिताना प्रो अशोक यांनी “आगमन, निर्गमन आणि पुनरागमन” हे सूत्र मांडले आहे. प्रो. अशोकांच्या मते कन्नड साहित्यातील नव्योदयाच्या प्रवाहात तीन वेगवेगळे प्रवाह एकामागून एक येताना दिसतात. त्यांना ते अनुक्रमे “आगमन, निर्गमन आणि पुनरागमन” म्हणतात. या तिन्ही संज्ञांबाबत प्रो. अशोकांनी अगदी थोडक्यात विवेचन केले आहे पण ते वाचून माझ्या मनात जे विचार आले ते आता लिहितो.\nछान धागा मोरे साहेब . लिखाण\nछान धागा मोरे साहेब . लिखाण आवडले .\nलेखमाला आवडते आहे. पुभाप्र.\nलेखमाला आवडते आहे. पुभाप्र.\nलेख आव‌ड‌ला, पुढील भागाच्या\nलेख आव‌ड‌ला, पुढील भागाच्या प्र‌तीक्षेत‌. ब्रिटिश‌पूर्व‌कालीन क‌न्न‌ड‌ साहित्याचा आढावा घेणारा नाग‌राज‌ यांचा एक अप्र‌तिम लेख ह्या पुस्त‌कात‌ आहे त्याची आठ‌व‌ण झाली.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n[माझ्या तोकड्या दृष्टीने केलेल्या निरीक्षणाप्रमाणे; कदाचित कन्नड समाजातील प्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे. त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्याचा वाचकवर्ग सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून येतो. याउलट मराठीत मात्र विविध स्तरांतील लोकांनी आपापले साहित्य तयार केले आहे. त्यामुळे ब्राह्मणी साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य असे भेद मराठी साहित्यात मोठे होत जाऊन जुने आणि नवे असे दोन ठळक प्रवाह दिसून येण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह दिसून येतात. परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.]\nरोचक निरीक्षण. मराठी साहित्य आणि समाज यांचा जैविक संबंध इथे लक्ष्यात येईल. ब्राह्मणी/दलित/ग्रामीण हे साहित्यातले भेद मुळात मराठी समाजातच खोलवर रुजलेले भेद आहेत. मराठीत आणखी एक महत्वाची घटना घडली जी इतर भारतीय समाजांत इतक्या प्रभावीपणे आणि प्रकर्षाने प्रकटली नाही: एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ब्राह्मणेतर ह्या कौंटर-कल्चरल ऐतिहासिक दृष्टीचा मराठी साहित्य-संस्कृतीवर चांगलाच प्रभाव पडला, त्यामुळे ब्राह्मणजातीय व्यक्तीच्या अब्राह्मणी विश्व व्यक्त करता येण्याच्या शक्यतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. श्री म माटे ह्यांचं उदाहरण लक्षणीय ठरावं. (दलित चळवळीसंदर्भात विठ्ठल रामजी शिंदे हे उदाहरण आणखी प्रस्तुत ठरेल.)\nनवे आणि जुने हे भेद महत्वाचे ठरण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह महत्वाचे ठरू लागले हे तुमचं निरीक्षणदेखील विचार करण्यासारखं आहे. ह्याचाहि संबंध पुन्हा एतद्देशीय समूहाच्या ऐतिहासिक जडणघडणीशी आहे. मराठी समीक्षेत जुने/नवे हे साहित्यिक द्वंद्व परंपरा आणि नवता ह्या भाषेत मांडले गेले, पण लोकप्रिय मराठी साहित्यात मात्र हे प्रमुख द्वंद्व न ठरता (जे बंगाली, कानडी अश्या इतर साहित्यात फारच महत्वाचे ठरले) मराठी समाजाच्या ज्या अंतर्गत दुफळ्या होत्या – जातीय, इत्यादी – त्यांच्या अनुषंगाने साहित्यिक फाळण्या घडत गेल्या. नवे/जुने हे द्वंद्व मुख्यत: भारतीय समाजाच्या वरिष्ठ स्तरातल्या – जातीय/वर्गीय अश्या दोन्ही अर्थाने – नवशिक्षित वैचारिक वर्गाची निर्मिती आहे. इंग्रजी शिक्षणाने पारंपारिक भारतीय समाज आणि वसाहतवाद ह्यांच्या कात्रीत सापडलेला हा वर्ग जुन्या नव्याची फारकत करून स्वतःला “नव्या”च्या आधाराने पुनर्निर्मित करण्याचा प्रयत्न करत होता. (ह्याच भानगडीतून पुरोगामित्वाची संकल्पना आकाराला आली, अर्थात तिचा समकालीन आशय फारच निराळा झालाय). पण निम्नशिक्षित आणि निम्न-जात-वर्गीय विचारवन्तांसाठी पाश्चात्य आधुनिकता (नवता) विरुद्ध भारतीय परंपरा ह्या द्वंद्वाऐवजी भारतीय शोषणकर्ते विरुद्ध (भारतीयच) मूकनायक हे द्वंद्व प्रधान ठरलं. ह्याची सुरुवात फुल्यांपासून होते. नवं/जुनं हे द्वैत कन्नड किंवा बांग्ला साहित्यात प्रधान ठरलं कारण ते समाज महाराष्ट्रापेक्षा अधिक एकात्म झालेले समाज होते.\n[परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.]\nपूर्वी ऐसीअक्षरे वर लिहिलेल्या एका लेखात मी ना सी फडकेंचं एक विधान उधृत केलं होतं. कादंबरीकार ना. सी. फडके ह्यांचे १९६६ सालचे हे उद्गार पहा :\n\"ज्यातून ज्यातून रसनिर्मिती करता येते, असे जीवनाचे सर्व प्रकार साहित्याचे वर्ण्यविषय होऊ शकतात, आणि झाले पाहिजेत, असे आपण नेहमी म्हणतो. राजे, राण्या, प्रधान, मंत्री, सेनापती, यांच्या प्रमाणेच रस्ता झाडणारा झाडूवाला, सफाई करणारा मेहेतर, ढोर, चांभार, मांग, महार यांची म्हणून काही सुखदु:खे आहेत आणि शुद्ध साहित्यिक दृष्टीला ती दिसली पाहिजेत असे आपण नेहमी म्हणतो. परंतु हे सर्व म्हटल्यावरदेखील असा प्रश्न विचारावासा वाटतो की, ढोर-चांभारांच्या जीवनातील घटक घेऊन त्यावर कादंबरीची रचना करता येईल काय दलितांच्या सुखदु:खावर लहान कथा लिहिता येईल, परंतु मोठ्या विस्ताराची कादंबरी लिहिता येईल काय दलितांच्या सुखदु:खावर लहान कथा लिहिता येईल, परंतु मोठ्या विस्ताराची कादंबरी लिहिता येईल काय लिहिता येईल, असे मला वाटत नाही. कादंबरीचा चित्रफलक फार मोठा असतो. ह्या विस्तीर्ण फलकावर भरघोस चित्र रंगवायचे झाले तर ज्या प्रकारच्या प्रसंगांची आणि घटनांची गरज असते, तसे प्रसंग आणि घटना दलितांच्या जीवनात आढळत नाहीत; कादंबरीची भव्य इमारत ज्यावर उभी राहील, असा भरघोस भक्कम पाया सापडत नाही.\"\nमला वाटतं ह्यातून मराठी अभिजन लेखकाची असम्वेषक दृष्टी पुरेशी स्पष्ट होते. मराठीला दुर्दैवाने ज्या अनेकानेक मर्यादा आकुंचित करत गेल्या त्यात जात-जाणीव हा घटक प्रमुख ठरावा.\nकन्नड अभिजन वर्गालाही जातीची मर्यादा होतीच, मग मराठीच जातीय मर्यादेने का विशेष आकसावी कन्नड अभिजात साहित्य ज्या खोलवरपणे जीवनार्थाचा वेध घेऊ पहाते (अनंतमूर्ती, शिवराम कारंथ, द रा बेंद्रे, गिरीश कर्नार्ड, मास्ती व्यंकटेश, यशवंत चित्ताल इत्यादी) त्याचा मराठी अभिजन साहित्यात काहीसा अभाव का असावा\nहा खरा महत्वाचा प्रश्न आहे, ज्याचं विश्लेषण करण्याची ही जागा नसल्याने थांबतो.\nहा खरा महत्वाचा प्रश्न आहे,\nहा खरा महत्वाचा प्रश्न आहे, ज्याचं विश्लेषण करण्याची ही जागा नसल्याने थांबतो.\nतुमचं विश्लेषण वाचायला आवडेल.\nमाझ्या मते कानडी लोकांच्या तुलनेत मराठी लोक स्वातंत्र्यलढ्यात जास्त सक्रिय असणे, गांधींचा खून एका मराठी ब्राम्हणाच्या हातून होणे, रास्वसंघाचा जन्म महाराष्ट्रात होणे, वारकरी संप्रदायातही भजनात एकी आणि भोजनात बेकी आहे असे जनसामान्यांना वाटत राहणे आणि लिंगायत सारखा पंथ महाराष्ट्रात न रुजणे; या कारणांनी मराठी मन कानडी मनापेक्षा अधिक खंडीत आहे असं मला वाटतं.\nआणि महाराष्ट्रातील संतपरंपरा मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिक राहिली तिने राजकीय वर्चस्व तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याशिवाय कर्नाटकात वडेयार राजे शेवटपर्यंत राजे राहिले... महाराष्ट्रात मात्र सत्ताकेंद्र मराठ्यांकडून ब्राम्हणांकडे गेले आणि नंतर इंग्रजी अंमल आला त्यामुळे सर्वच जातींना एकाच वेळी आपण राज्यकर्ते होतो आणि आपल्यावर इतर जातींनी कुरघोडी केली असा समज करून घेण्यास वाव मिळाला... आणि मराठी समाज, कानडी समाजाच्या तुलनेत, खंडीत कोशात धुमसत राहण्यास अजून कारणे मिळाली असावीत.\nमहाराष्ट्रात मात्र सत्ताकेंद्र मराठ्यांकडून ब्राम्हणांकडे गेले आणि नंतर इंग्रजी अंमल आला त्यामुळे सर्वच जातींना एकाच वेळी आपण राज्यकर्ते होतो आणि आपल्यावर इतर जातींनी कुरघोडी केली असा समज करून घेण्यास वाव मिळाला... आणि मराठी समाज, कानडी समाजाच्या तुलनेत, खंडीत कोशात धुमसत राहण्यास अजून कारणे मिळाली असावीत.\nसाधार‌ण‌प‌णे स‌ह‌म‌त‌. ब्राह्म‌ण‌, म‌राठा आणि द‌लित‌ या तीन मोठ्याच फॉल्ट‌लाईन्स म‌राठी स‌माजात आहेत‌ त्यांची उत्प‌त्ती क‌लोनिय‌ल‌ आणि इमिजिएट‌ली प्रीक‌लोनिअल‌ काळातील म‌हाराष्ट्राच्या इतिहासात‌ आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n>>कदाचित कन्नड समाजातील प्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे. त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्याचा वाचकवर्ग सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून येतो. याउलट मराठीत मात्र विविध स्तरांतील लोकांनी आपापले साहित्य तयार केले आहे. त्यामुळे ब्राह्मणी साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य असे भेद मराठी साहित्यात मोठे होत जाऊन जुने आणि नवे असे दोन ठळक प्रवाह दिसून येण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह दिसून येतात. परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.<<\nह्यामाग‌चं त‌र्क‌शास्त्र‌ म‌ला नीटसं क‌ळ‌लेलं नाही. उदा. प्र‌स्थापितांनीच किंवा उच्च‌व‌र्णीयांनीच‌ विस्थापितांच्या किंवा निम्न‌स्त‌रीयांच्या आयुष्याचं प्र‌त्य‌य‌कारी चित्र‌ण‌ केलेलं अस‌णं ही मूल‌त: वाईट गोष्ट‌ नाही, प‌ण विस्थापित‌ किंवा निम्न‌स्त‌रीय लोक‌ प्र‌त्य‌य‌कारी साहित्य‌ निर्माण‌ क‌र‌त‌ अस‌णं ही स‌माजात‌ल्या अभिस‌र‌णाची आणि शिक्ष‌णाच्या सार्व‌त्रिकीक‌र‌णाची एक म‌ह‌त्त्वाची खूण‌ आहे. म‌हाराष्ट्रात केव‌ळ‌ द‌लित‌, ग्रामीण, व‌गैरेच‌ नाही, त‌र एकंद‌रीत‌च‌ बंड‌खोरांनी साहित्य‌ लिहून‌ प्र‌स्थापितांना आव्हान‌ देत राह‌णं आणि माग‌च्या पिढीची सौंद‌र्य‌दृष्टीच‌ नाकार‌णं हे सात‌त्यानं होत आल‌ंय. तुमच्या मते हे अधिक चांगलं, की प्रस्थापितांनीच सगळ्या समाजाचं प्रत्ययकारी चित्रण करत राहणं अधिक चांगलं राह‌ता राहिला तो मुद्दा म्ह‌ण‌जे 'मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते'. मी काही ह्याचा तौल‌निक‌ अभ्यास‌ केलेला नाही, त्यामुळे क‌न्न‌ड‌ साहित्याशी तुल‌ना क‌र‌ता येणार नाही. मात्र, पुलं, ऐतिहासिक कादंब‌ऱ्या, सामाजिक आशयाच्या कादंबऱ्या, नेमाडे ते द‌लित साहित्याप‌र्यंत‌ अनेक आर्थिक आणि सामाजिक‌ स्त‌रांचं दर्शन घडवणारं आणि अनेक आर्थिक आणि सामाजिक‌ स्त‌रांतल्या वाच‌कांचा पाठिंबा मिळ‌व‌णारं अनेक प्र‌कार‌चं साहित्य‌ म‌राठीत निर्माण झालं असं दिस‌त‌ं. हे तुम्हाला मान्य आहे का\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nतुम्ही म्हणता तसं, अनेकानेक\nतुम्ही म्हणता तसं, अनेकानेक साहित्यिक अभिसरणातून मराठीतले विद्रोही प्रवाह फार जोमाने व्यक्त झाले आणि अखिल भारतीय किंवा वैश्विक संदर्भात मराठी साहित्याची ओळखच (किंवा एकमात्र ओळख) हे विद्रोही साहित्य आहे हे खरंच. पण मला वाटतं, मोरे मुख्यत: मराठीत ज्याला मध्यवर्ती साहित्यधारा म्हटलं जातं, त्या विषयी बोलताहेत. मराठीत इतर प्रवाह विकसित झाले ते मध्यवर्ती धारेच्या मर्यादांवर टीका करून, त्यामुळे, माझ्या समजानुसार, मोरेंच्या विवेचनाचा रोख ह्या मुख्यधारेचा प्रवाह सर्वव्यापी का झाला नाही, किंवा किमान कन्नडच्या तुलनेत त्यात अभिजात आणि वैश्विक साहित्याची निर्मिती का होऊ शकली नाही ह्या प्रश्नांकडे आहे.\nमुद्दा चांगलं किंवा वाईट याचा\nमुद्दा चांगलं किंवा वाईट याचा नसून एकाच वेळी सर्व समाजघटकांना साहित्य आपलं वाटण्याचा आहे.\nकाही अपवाद सोडल्यास बहुतांशी मराठी साहित्यात अन्यायाला वाचा फोडणे किंवा अन्यायकर्ते परिस्थितीवश होते असे दाखवणे हे प्रवाह दिसतात. लेखक कोणत्याही आर्थिक किंवा सामाजिक स्तरातील असला तरी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ शब्दांकन करण्याऐवजी कायम आक्रमक किंवा बचावात्मक भूमिकेतून आपल्या समाजघटकांचे समर्थन करताना मला दिसतो. त्याचे प्रमाण मला कन्नड साहित्यातून कमी जाणवले.\nमुद्दा न‌क्की स‌म‌ज‌त नाही\nम‌ला अजून‌ही हे नीट‌ क‌ळ‌त‌ नाही. व‌र‌ तुम्ही म्ह‌ण‌ताय‌ :\nप्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे.\nत्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे.\nइथे तुम्ही म्ह‌ण‌ताय‌ -\nबहुतांशी मराठी साहित्यात अन्यायाला वाचा फोडणे किंवा अन्यायकर्ते परिस्थितीवश होते असे दाखवणे हे प्रवाह दिसतात.\nलेखक कोणत्याही आर्थिक किंवा सामाजिक स्तरातील असला तरी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ शब्दांकन करण्याऐवजी कायम आक्रमक किंवा बचावात्मक भूमिकेतून आपल्या समाजघटकांचे समर्थन करताना मला दिसतो.\nउच्च‌व‌र्णीयांनी आप‌ल्या स‌माज‌घ‌ट‌कांचं स‌म‌र्थ‌न केलं नाही किंवा ते स्व‌त: (अन्याय‌क‌र्ते म्ह‌णून) प‌रिस्थितीव‌श दाख‌व‌ले नाहीत‌; जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण इ.इ.चा त्यांच्या साहित्यानं स‌ह‌ज स्वीकार केला, त‌रीही निव्व‌ळ त्यांच्याव‌र‌च्या अन्यायाला वाचा फोडली नाही; त‌र विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचं प्रत्ययकारी चित्रीकरण केलं; आणि उत्त‌म‌ साहित्य‌ निर्माण केलं म्ह‌ण‌जे न‌क्की काय केलं ते स‌म‌ज‌त नाही. उदाह‌र‌णं दिलीत‌ त‌र क‌दाचित मुद्दा नीट‌ स‌म‌जेल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nलेखमाला पूर्ण झाली की येतो ..\nलेखमाला पूर्ण झाली की येतो .. तोपर्यंत वाट पहा ही विनंती\n>>मराठीत इतर प्रवाह विकसित झाले ते मध्यवर्ती धारेच्या मर्यादांवर टीका करून, त्यामुळे, माझ्या समजानुसार, मोरेंच्या विवेचनाचा रोख ह्या मुख्यधारेचा प्रवाह सर्वव्यापी का झाला नाही, किंवा किमान कन्नडच्या तुलनेत त्यात अभिजात आणि वैश्विक साहित्याची निर्मिती का होऊ शकली नाही ह्या प्रश्नांकडे आहे.<<\nमाझ्या म‌ते 'सांग‌त्ये ऐका', नेमाडे, 'ब‌लुत‌ं', 'आम‌चा बाप‌ अन आम्ही' किंवा स‌दानंद‌ देश‌मुखांचं 'बारोमास‌' व‌गैरेसार‌ख‌ं साहित्य‌ प्र‌काशित झालं तेव्हा न‌स‌लं त‌री आता मुख्य‌ धारेत आहे. ते पुरेसं अभिजात किंवा वैश्विक आहे का, किंवा क‌न्न‌ड‌ साहित्याच्या तुल‌नेत ते क‌सं आहे, हा वेग‌ळ्या च‌र्चेचा विषय होईल म्ह‌णून टाळ‌तो आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nमला मान्यच आहे ते, मुख्य\nमला मान्यच आहे ते, मुख्य धारेच स्वरूप आता मोठ्या प्रमाणावर बदललं आहे. पण बहुदा मोरे वसाहतिक काळातल्या मराठी मुख्य प्रवाहाविषयी बोलताहेत. अनंतमूर्ती यांच्या संस्कार कादंबरीसंदर्भात वसाहतिक काळातल्या आधुनिक होत जाण्याच्या प्रक्रियांना अभिजनांनी दिलेल्या प्रतिसादांची चर्चा त्यांना करायची आहे असं मला वाटतंय.\n>>पण बहुदा मोरे वसाहतिक काळातल्या मराठी मुख्य प्रवाहाविषयी बोलताहेत.<<\nअसं म‌ला वाट‌ल‌ं नाही कार‌ण‌ म‌राठी साहित्याब‌द्द‌ल बोल‌ताना ते द‌लित‍-साठोत्त‌री-न‌व्व‌दोत्त‌री असे उल्लेख‌ क‌र‌त आहेत.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nत‌री त्वां म‌नोबा तुझा\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nटिंब म्हाराज की जै\nटिंब म्हाराज की जै\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%85/", "date_download": "2018-08-21T13:46:43Z", "digest": "sha1:VPRNATLQ4XSLCRSAKXV5MM3IDG3KE5D3", "length": 8073, "nlines": 97, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "माझ्यावरील हल्ल्यामागे अमेरिका, कोलंबियाचा हात | Janshakti", "raw_content": "\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nलवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक\nमाझ्यावरील हल्ल्यामागे अमेरिका, कोलंबियाचा हात\nप्रदीप चव्हाण 5 Aug, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या तुमची प्रतिक्रिया द्या\nव्हेनेझुएला-टीव्ही चॅनलवर लाइव्ह भाषण सुरू असताना व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर काल ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यातून मादुरो थोडक्यात बचावले. पण, या हल्ल्यामागे अमेरिका आणि कोलंबियाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nदरम्यान, अमेरिकेने या आरोपांवर मौन बाळगलं असून कोलंबियाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे, या हल्ल्यासाठी मादुरोंनी अमेरिका आणि कोलंबियाला जबाबदार धरले असले तरी व्हेनेझुएलाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामागे विरोधी पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.\nPrevious आरक्षणाबाबतची भूमिका संवादाने मांडावी\nNext अमृतानुभवामध्ये अनेक मतांचे खंडण-मंडण\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nमुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …\nवृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा रिजनल जिरॅएट्रिक सेंटर\nकृषी विभाग बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार\nखुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा\nआष्टे येथे वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण\nराज्यात सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना\nसुकी, तापीला पुर; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसचिन अंदुरे यांच्या मित्राकडून पिस्तूल हस्तगत; याच पिस्तुलने दाभोळकरांची हत्या\nनीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार\nवरणगावातील दहा उपद्रवींना तीन दिवस शहर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=7&order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2018-08-21T14:11:11Z", "digest": "sha1:RFOOFE4XFOG2NMI4UF32MFH3J6ZZ7KKE", "length": 11732, "nlines": 118, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 8 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nचर्चाविषय अमेरिकन सैनिकांचे वाढते लैंगिक गुन्हे सन्जोप राव 12 23/01/2012 - 10:30\nललित नाईट शिफ्ट पाषाणभेद 1 24/01/2012 - 23:33\nछोट्यांसाठी छबू आणि ठोंबा ग्लोरी 6 25/01/2012 - 01:51\nमाहिती हा खेळ संख्यांचा\nमौजमजा ईमेलमधील एका चित्रमय कथेचा अनुवाद ............सार... 30 26/01/2012 - 00:15\nकविता \" भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान \nचर्चाविषय कविता किती लहान असावी\nकविता सरदार सरदार पाषाणभेद 27/01/2012 - 22:36\nमौजमजा घोडेबाजार ऋषिकेश 6 28/01/2012 - 09:24\nचर्चाविषय सरकारी हस्तक्षेप ३_१४ विक्षिप्त अदिती 38 28/01/2012 - 09:28\nकविता माझ्या मना पाषाणभेद 28/01/2012 - 19:48\nललित भारताची प्रगती १: प्रास्ताविक राजेश घासकडवी 16 29/01/2012 - 21:44\nललित मातीचे कुल्ले, नागवे कोल्हे व इतर - अर्थात, मायमराठीची लेणी : भाग १ शहराजाद 37 30/01/2012 - 00:40\nललित संसर्गजन्य जिवाणू पाषाणभेद 2 30/01/2012 - 09:39\nचर्चाविषय फिल्मफेयर अॅवार्ड (\nकलादालन गॉसिप स्पा 9 31/01/2012 - 11:59\nमाहिती हा खेळ संख्यांचा\nबातमी भ्रष्टाचा-यांना थप्पड माराः अण्णा हजारे ३_१४ विक्षिप्त अदिती 30 31/01/2012 - 22:44\nमौजमजा पहेले 'मार' का पहेला गम\nकविता नियती हरवलेल्या जहाजा... 7 01/02/2012 - 12:48\nकविता अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले \nकविता काय करावे मन तळमळते \nललित जन्मठेप नगरीनिरंजन 05/02/2012 - 14:25\nललित कपिलाषष्ठी, गटारयंत्र व इतर - अर्थात, मायमराठीची लेणी : भाग २ शहराजाद 18 06/02/2012 - 00:21\nमाहिती निया मधल्या लाकडी पाट्या चंद्रशेखर 16 06/02/2012 - 00:46\nमाहिती कॉकटेल लाउंज : गाथा ब्रॅन्डीची सोकाजीरावत्रिलोकेकर 15 06/02/2012 - 09:27\nमौजमजा बसला की नै लेको दणका\nकविता तुटलेल्या मैत्रीणीस :२ हरवलेल्या जहाजा... 4 06/02/2012 - 22:39\nललित घृतं पिबेत रामदास 24 06/02/2012 - 23:31\nमाहिती मदत हवी आहे - भारतीय इंग्रजी रंजक पुस्तकं चिंतातुर जंतू 36 07/02/2012 - 10:56\nबातमी लोकमतामधे ऐसी अक्षरे सुवर्णमयी 19 07/02/2012 - 21:58\nकविता अशांत वारा हरवलेल्या जहाजा... 2 08/02/2012 - 06:02\nललित खड्यांच्या मुगुटाची गोष्ट (३) अदिति 7 08/02/2012 - 17:55\nमाहिती हा खेळ संख्यांचा\nललित भारताची प्रगती ३: जीवेत शरदः शतम राजेश घासकडवी 21 10/02/2012 - 15:54\nललित जिप्सींचे गाणे अदिति 9 10/02/2012 - 20:39\nमाहिती सूर्य - ३ ३_१४ विक्षिप्त अदिती 24 12/02/2012 - 10:42\nमौजमजा बखर राघोभरारीची राजेश घासकडवी 9 13/02/2012 - 09:17\nमाहिती प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा Churchill 1 14/02/2012 - 16:44\nमाहिती स्वावलंबी गावः महात्मा गांधी ऋषिकेश 43 15/02/2012 - 12:20\nसमीक्षा छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर सागर 16 15/02/2012 - 13:43\nसमीक्षा 'शाळा' – एक नेटकं आणि देखणं माध्यमांतर चिंतातुर जंतू 41 15/02/2012 - 17:35\nमाहिती हा खेळ संख्यांचा\nमौजमजा ब्युटी अँड द बीस्ट - प्लूटो ग्रह, वृश्चिक रास ............सार... 3 16/02/2012 - 19:17\nललित वॅलेंटाईन्स डे खवचट खान 26 17/02/2012 - 06:58\nमाहिती कॉकटेल लाउंज : गाथा बीयरची सोकाजीरावत्रिलोकेकर 17 18/02/2012 - 05:31\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/core-banking-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:28:20Z", "digest": "sha1:VF7QPXXCUVDLX37G4DKV57YJ47OGS3UE", "length": 4260, "nlines": 72, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nसंगणकीकरण व तंत्रज्ञान प्रगती\nबँकेने हेड ऑफिस इचलकरंजी येथे स्वतःच्या जागेत अद्यावत डेटा सेंटर उभे केले असून , या डेटा सेंटरला सर्व शाखा जोडणेत आल्या आहेत. कोणत्याही शाखेतुन बॅंकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध झाली आहे . बँकेच्या कोणत्याही शाखेतून मधून रोख रक्कम ग्राहकांना काढता येते. त्याच प्रमाणे आरटीजीएस, अँटपार चेक सुविधा, व एसएमएस बॅंकिंग इत्यादी आधुनिक सेवा सुरु करण्यात आलेल्या आहेत.\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१२-२०१३ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d7200-dslr-camera-body-af-s-18-105-mm-vr-lensblack-price-pnpLex.html", "date_download": "2018-08-21T13:51:25Z", "digest": "sha1:GA7TVWRZQRUNPNT6UPXFR43Q3XGEYILD", "length": 20898, "nlines": 482, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये निकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक किंमत ## आहे.\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक नवीनतम किंमत Aug 19, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 74,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 46 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nफोकल लेंग्थ 18 - 105 mm\nअपेरतुरे रंगे F3.5 - F5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.2 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 30 - 1/8000 sec\nपिसातुरे अँगल Nikon DX Format\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3.2 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1228800\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9\nमेमरी कार्ड तुपे SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन द७२०० दसलर कॅमेरा बॉडी एफ s 18 105 मम वर लेन्सब्लक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://krushnarpanmastu.com/2015/12/16/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-21T13:42:32Z", "digest": "sha1:RT6EW2ICQXRQGKYYC3ABYBK5AFXGKDUB", "length": 61119, "nlines": 237, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "महाराष्ट्रधर्म हाच ‘धर्मराज्य पक्षा’चा धर्म! | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\n‘ठाणे जिल्हा एकता मंच (संस्था)’ चे अध्यक्ष अब्बास...\nकामोठे येथील श्री. अग्नेश पाटणकर यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे...\n“शिक्षण आणि आरोग्यसेवेचा दर्जा उत्तम राखत, त्यांचं राष्ट्रीयीकरण...\nअंबानींच्या खिशात मोदी सरकार…\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने पुढील निवेदन...\nठाणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी… कासगाव \nपोलिसांच्या संगनमताने होतेय रेती वाहतूक जोमाने…\nमहाराष्ट्रधर्म हाच ‘धर्मराज्य पक्षा’चा धर्म\nडॉ. दीपक पवार डिसेंबर 16, 2015 0 प्रतिक्रिया\nमराठी अस्मितेचा जागर करून आपल्या घणाघाती भाषणातून अवघा मराठी मुलुख चेतवणाऱ्या डॉ. दीपक पवार यांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवाजी मैदान, ठाणे येथे आपले ज्वलंत विचार मांडले. त्यांचे तेच ऐतिहासिक भाषण खास ‘कृष्णार्पणमस्तु’च्या वाचकांसाठी\nआजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रमुख राजन राजे व पक्षाचे इतर सर्व पदाधिकारी, माझे मराठी अभ्यास केंद्रातील सहकारी, ज्यांचा इथे सत्कार झाला ते नरेंद्र जाधव आणि प्रविण वाटेगांवकर आणि एका कमी वय असलेल्या पक्षाच्या तिस-या वर्धापनदिनासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या बंधू आणि भगिनींनो….\nसर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना आणि तुमच्या पक्षाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अशी आशा व्यक्त करतो की, तुमच्या पक्षाचं पुढचं अधिवेशन शिवाजी मैदानात नव्हे; तर, सेंट्रल मैदानात होईल आणि त्यासाठी जी काही ताकद आहे, ती तुमच्या पक्षाला येत्या काही वर्षात मिळेल. आजच्या या कार्यमाचे एकूण रूप लक्षात घेता, एका विद्यापिठातला प्राध्यापक या राजकीय व्यासपिठावर काय करतोय असा प्रश्न आपल्यापैकी काहींच्या मनात आलेला असेल. त्या प्रश्नाची तड सुरूवातीला लावतो; म्हणजे, नंतरच्या काळामध्ये मला तुमच्या सर्वांशी संवाद साधणं सोपं जाईल. मी, मुंबई विद्यापिठामध्ये राज्यशास्त्र हा विषय शिकवतो आणि त्या जोडीने मराठी भाषेसाठी चालणारी मराठी अभ्यास केंद्र नावाची चळवळ चालवतो. जवळपास २००२ पासून आम्ही सर्वजण मराठी भाषेसंदर्भात काम करतोय. मला आठवतंय, मी, मागे जेव्हा राजन राजे यांना भेटलो तेव्हा, ते महाराष्ट्राचं नवनिर्माण करायला निघालेल्या एका पक्षाचे प्रतिनिधी होते. महाराष्ट्राचं नवनिर्माण तर राहीलंच; पण, पक्षाचंच नवनिर्माण करण्याची वेळ, आता ‘त्या’ पक्षावर आलेली आहे आणि मला असं वाटतं की, राजन राजे यांनी योग्यवेळी काळाची पावलं ओळखून स्वतच्या ताकदीवर उभं राहण्याचा प्रयत्न केलायं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, असं मला वाटतं. याचं कारण… दोनचार गरीब रिक्षावाल्यांच्या आणि टॅक्सीवाल्यांच्या कानाखाली मारल्यानंतर मराठी माणसांचं भलं होतं, या गैरसमजातून आपण जितक्या लवकर बाहेर पडू, तितके ते चांगले आहे. मराठी माणसांचं भलं करायचं असेल; तर, बाहेरच्या माणसांना जितके प्रश्न विचारले पाहिजेत, तितकेच ते मराठी माणसांना विचारण्याची गरज आहे आणि मराठी माणसांचं, मराठी भाषेचं आणि मराठी संस्कृतीचं बर-वाईट करण्याचं काम हे काही उत्तर भारतातल्या कृपाशंकरचे नाहीये, ते दीपक पवारकडे, राजन राजेंकडे आणि अशाच मराठी माणसांकडे आहे. गेल्या ५०-५५ वर्षांमध्ये मराठी माणसांनी महाराष्ट्राचं बरं करण्याची आपली जबाबदारी पूर्ण केली का असा प्रश्न आपल्यापैकी काहींच्या मनात आलेला असेल. त्या प्रश्नाची तड सुरूवातीला लावतो; म्हणजे, नंतरच्या काळामध्ये मला तुमच्या सर्वांशी संवाद साधणं सोपं जाईल. मी, मुंबई विद्यापिठामध्ये राज्यशास्त्र हा विषय शिकवतो आणि त्या जोडीने मराठी भाषेसाठी चालणारी मराठी अभ्यास केंद्र नावाची चळवळ चालवतो. जवळपास २००२ पासून आम्ही सर्वजण मराठी भाषेसंदर्भात काम करतोय. मला आठवतंय, मी, मागे जेव्हा राजन राजे यांना भेटलो तेव्हा, ते महाराष्ट्राचं नवनिर्माण करायला निघालेल्या एका पक्षाचे प्रतिनिधी होते. महाराष्ट्राचं नवनिर्माण तर राहीलंच; पण, पक्षाचंच नवनिर्माण करण्याची वेळ, आता ‘त्या’ पक्षावर आलेली आहे आणि मला असं वाटतं की, राजन राजे यांनी योग्यवेळी काळाची पावलं ओळखून स्वतच्या ताकदीवर उभं राहण्याचा प्रयत्न केलायं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, असं मला वाटतं. याचं कारण… दोनचार गरीब रिक्षावाल्यांच्या आणि टॅक्सीवाल्यांच्या कानाखाली मारल्यानंतर मराठी माणसांचं भलं होतं, या गैरसमजातून आपण जितक्या लवकर बाहेर पडू, तितके ते चांगले आहे. मराठी माणसांचं भलं करायचं असेल; तर, बाहेरच्या माणसांना जितके प्रश्न विचारले पाहिजेत, तितकेच ते मराठी माणसांना विचारण्याची गरज आहे आणि मराठी माणसांचं, मराठी भाषेचं आणि मराठी संस्कृतीचं बर-वाईट करण्याचं काम हे काही उत्तर भारतातल्या कृपाशंकरचे नाहीये, ते दीपक पवारकडे, राजन राजेंकडे आणि अशाच मराठी माणसांकडे आहे. गेल्या ५०-५५ वर्षांमध्ये मराठी माणसांनी महाराष्ट्राचं बरं करण्याची आपली जबाबदारी पूर्ण केली का हा एक प्रश्न आपण स्वतला पहिल्यांदा विचारू या. तसं जर आपण केलं असतं; तर, आपल्याला इतरांच्या नावाने खडे फोडण्याची गरजचं बनली नसती. मी जे बोलतोय ते स्वतच्याच प्रेमात असलेल्या मराठी मंडळींना आवडणार नाही. याचं कारण, महाराष्ट्रामध्ये आपल्याला दोन गोष्टी माहिती आहेत, एक म्हणजे शिवाजी महाराज ज्यांचं कधीही काहीही चुकलेलं नाही आणि दुसरे म्हणजे आपण स्वत ज्यांचं कधीही काहीही चुकण्याची शक्यता नाही. मला असं वाटतं की, शिवाजी महाराजांवर महाराष्ट्रातील मराठी माणसांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय केलायं, त्याचं कारण या माणसाने वयाच्या ५०-५५ वर्षाच्या कालावधीत एक विलक्षण मोठं साम्राज्य निर्माण केलं. म्हणजे १९६० ला महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. आज आपण २०१४ च्या अखेरीस आहोत, एवढ्याच कालावधीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. एवढ्या ५४ वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळालेलं महाराष्ट्र राज्य, आपल्या मंडळींना नीट टिकवता आलेलं नाही, नीट उभं करता आलं नाही, त्यामुळे आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतानासुध्दा दहावेळा विचार केला पाहिजे. आपण त्यांचं नाव घेऊन, त्यांना कमीपणा तर आणत नाही ना, याचाही विचार काही प्रमाणात केला पाहिजे. आपण आज महाराष्ट्राच्या सहाव्या दशकामध्ये आहोत, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांची, मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची काय स्थिती आहे, तुमच्यापैकी काही मंडळी फेसबुक वापरत असतील, काहीजण व्हॉटस् अॅप वापरत असतील, इंटरनेट वापरत असतील. सर्वच मराठी माणसांबद्दल मराठी संस्कृतीबद्दल हजारो गोष्टी लिहिल्या-बोलल्या जातात. एकमेकांना पाठवल्या जातात आणि आपण एकमेकांशी आपला अभिमान शेअर करीत असतो. आताचा जो काळ आहे, तो सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा काळ आहे, कमेंट करण्याचा काळ आहे, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो, लोकांपर्यंत पोहोचवतो. आपण काय शेअर करतो एकमेकांशी……. हा एक प्रश्न आपण स्वतला पहिल्यांदा विचारू या. तसं जर आपण केलं असतं; तर, आपल्याला इतरांच्या नावाने खडे फोडण्याची गरजचं बनली नसती. मी जे बोलतोय ते स्वतच्याच प्रेमात असलेल्या मराठी मंडळींना आवडणार नाही. याचं कारण, महाराष्ट्रामध्ये आपल्याला दोन गोष्टी माहिती आहेत, एक म्हणजे शिवाजी महाराज ज्यांचं कधीही काहीही चुकलेलं नाही आणि दुसरे म्हणजे आपण स्वत ज्यांचं कधीही काहीही चुकण्याची शक्यता नाही. मला असं वाटतं की, शिवाजी महाराजांवर महाराष्ट्रातील मराठी माणसांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय केलायं, त्याचं कारण या माणसाने वयाच्या ५०-५५ वर्षाच्या कालावधीत एक विलक्षण मोठं साम्राज्य निर्माण केलं. म्हणजे १९६० ला महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. आज आपण २०१४ च्या अखेरीस आहोत, एवढ्याच कालावधीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. एवढ्या ५४ वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळालेलं महाराष्ट्र राज्य, आपल्या मंडळींना नीट टिकवता आलेलं नाही, नीट उभं करता आलं नाही, त्यामुळे आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतानासुध्दा दहावेळा विचार केला पाहिजे. आपण त्यांचं नाव घेऊन, त्यांना कमीपणा तर आणत नाही ना, याचाही विचार काही प्रमाणात केला पाहिजे. आपण आज महाराष्ट्राच्या सहाव्या दशकामध्ये आहोत, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांची, मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची काय स्थिती आहे, तुमच्यापैकी काही मंडळी फेसबुक वापरत असतील, काहीजण व्हॉटस् अॅप वापरत असतील, इंटरनेट वापरत असतील. सर्वच मराठी माणसांबद्दल मराठी संस्कृतीबद्दल हजारो गोष्टी लिहिल्या-बोलल्या जातात. एकमेकांना पाठवल्या जातात आणि आपण एकमेकांशी आपला अभिमान शेअर करीत असतो. आताचा जो काळ आहे, तो सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा काळ आहे, कमेंट करण्याचा काळ आहे, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो, लोकांपर्यंत पोहोचवतो. आपण काय शेअर करतो एकमेकांशी……. आपण शेअर करतो आहोत की, मराठी माणूस हा जिंदादिल माणूस आहे, मराठी माणूस हा अतिशय सामर्थ्यशाली असा माणूस आहे. मराठी माणसाचं वैशिष्टय म्हणजे त्यात सचिन तेंडूलकर आहे, लता मंगेशकर आहेत, आशा भोसले आहेत, सुनिल गावस्कर आहेत आणि कोणे एकेकाळी शिवाजी महाराजांसारखा जग जिंकणारा माणूस आमच्यामध्ये होवून गेला. प्रश्न असा आहे की, १४ कोटी मराठी माणसांना अशी पाच ते दहा मराठी माणसं पुरणार आहेत का आपण शेअर करतो आहोत की, मराठी माणूस हा जिंदादिल माणूस आहे, मराठी माणूस हा अतिशय सामर्थ्यशाली असा माणूस आहे. मराठी माणसाचं वैशिष्टय म्हणजे त्यात सचिन तेंडूलकर आहे, लता मंगेशकर आहेत, आशा भोसले आहेत, सुनिल गावस्कर आहेत आणि कोणे एकेकाळी शिवाजी महाराजांसारखा जग जिंकणारा माणूस आमच्यामध्ये होवून गेला. प्रश्न असा आहे की, १४ कोटी मराठी माणसांना अशी पाच ते दहा मराठी माणसं पुरणार आहेत का १४ कोटी मराठी माणसांच्या समाजाचं काही बरं करायचं असेल; तर, उरलेल्या मराठी माणसांनी स्वतसाठी काही करायला पाहिजे की नाही १४ कोटी मराठी माणसांच्या समाजाचं काही बरं करायचं असेल; तर, उरलेल्या मराठी माणसांनी स्वतसाठी काही करायला पाहिजे की नाही गेली पाच दशके आपण दुकानाच्या पाट्या मराठीमधून व्हाव्यात म्हणून, भांडतो आहोत. एकेकाळी आपण मराठीच्या पाट्या मराठीतून व्हाव्यात म्हणून त्यांना डांबर फासलं, नंतरच्या काळात आपण “खळळं खटॅक”ची भाषा केली. इतक्या दिवसात दुकानांच्या पाट्या मराठीतनं नाही झाल्या; तर, दुकान फोडून टाकू, अशाप्रकारची धमकी आपण दिली. काही दुकानं फोडण्याचा पुरूषार्थदेखील आपण दाखवला. दरम्यानच्या काळामध्ये, त्या दुकानांच्या आत बसणारी माणसं मराठी राहीली नाहीत, ती मोठ्या प्रमाणामध्ये अमराठी होत गेली. म्हणजे पाट्या मराठी आणि दुकानाच्या आत बसणारा माणूस अमराठी, अशाप्रकारच्या मुंबईत आज आपण जगतोय, ठाण्यात जगतोय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात जगतोय. लांब जाण्याची गरज नाहीये. तलावपाळीवरच्या तुमच्या रस्त्यांकडे जाऊन पाहा, राममारूती रोडवर पाहा आणि विस्तीर्ण पसरलेल्या घोडबंदर रोडवरती पाहा. तिथे कोणाच्या वस्त्या आहेत गेली पाच दशके आपण दुकानाच्या पाट्या मराठीमधून व्हाव्यात म्हणून, भांडतो आहोत. एकेकाळी आपण मराठीच्या पाट्या मराठीतून व्हाव्यात म्हणून त्यांना डांबर फासलं, नंतरच्या काळात आपण “खळळं खटॅक”ची भाषा केली. इतक्या दिवसात दुकानांच्या पाट्या मराठीतनं नाही झाल्या; तर, दुकान फोडून टाकू, अशाप्रकारची धमकी आपण दिली. काही दुकानं फोडण्याचा पुरूषार्थदेखील आपण दाखवला. दरम्यानच्या काळामध्ये, त्या दुकानांच्या आत बसणारी माणसं मराठी राहीली नाहीत, ती मोठ्या प्रमाणामध्ये अमराठी होत गेली. म्हणजे पाट्या मराठी आणि दुकानाच्या आत बसणारा माणूस अमराठी, अशाप्रकारच्या मुंबईत आज आपण जगतोय, ठाण्यात जगतोय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात जगतोय. लांब जाण्याची गरज नाहीये. तलावपाळीवरच्या तुमच्या रस्त्यांकडे जाऊन पाहा, राममारूती रोडवर पाहा आणि विस्तीर्ण पसरलेल्या घोडबंदर रोडवरती पाहा. तिथे कोणाच्या वस्त्या आहेत पाट्या असतील बिल्डींगच्या मराठी मध्ये… राहणारी माणसं आणि ज्यांना घरं परवडताहेत ती माणसं कोण आहेत पाट्या असतील बिल्डींगच्या मराठी मध्ये… राहणारी माणसं आणि ज्यांना घरं परवडताहेत ती माणसं कोण आहेत असा प्रश्न स्वतला विचारून पाहा. मग आपल्या लक्षात येईल की, नुसतं पाट्याचं राजकारण करून, आपण मराठी माणसांच्या विस्थापनाचं राजकारण तर केलंलं नाही ना असा प्रश्न स्वतला विचारून पाहा. मग आपल्या लक्षात येईल की, नुसतं पाट्याचं राजकारण करून, आपण मराठी माणसांच्या विस्थापनाचं राजकारण तर केलंलं नाही ना मराठी माणूस आज काय करतोय मराठी माणूस आज काय करतोय मराठी माणूस आज ‘शिववडापाव’ विकतोय. ५४ वर्षांचं राजकारण, ५० वर्षांचं राजकारण करून मराठी माणूस ‘शिववडापाव’ विकतो. फक्त मराठी माणसांमधला एखादा मनोहर जोशी असतो की, जो हुशार असतो आणि जो सेनाभवनाच्यासमोर, सेनाभवनाला लाज वाटेल इतका मोठा कोहिनूरचा टॉवर उभारू शकतो. बाकी तुमच्या-माझ्यासारखी सर्वसामान्य जी मराठी माणसं आहेत, ती एकतर शिववडापाव खाताहेत किंवा शिववडापाव विकताहेत आणि अशाप्रकारची एक छोटी, न्यूनगंडातून आलेली मराठी अस्मिता जोपासण्याकरता, गेली ५० वर्षे महाराष्ट्रामध्ये आपण जगतोय. हे का झालं मराठी माणसांचं मराठी माणूस आज ‘शिववडापाव’ विकतोय. ५४ वर्षांचं राजकारण, ५० वर्षांचं राजकारण करून मराठी माणूस ‘शिववडापाव’ विकतो. फक्त मराठी माणसांमधला एखादा मनोहर जोशी असतो की, जो हुशार असतो आणि जो सेनाभवनाच्यासमोर, सेनाभवनाला लाज वाटेल इतका मोठा कोहिनूरचा टॉवर उभारू शकतो. बाकी तुमच्या-माझ्यासारखी सर्वसामान्य जी मराठी माणसं आहेत, ती एकतर शिववडापाव खाताहेत किंवा शिववडापाव विकताहेत आणि अशाप्रकारची एक छोटी, न्यूनगंडातून आलेली मराठी अस्मिता जोपासण्याकरता, गेली ५० वर्षे महाराष्ट्रामध्ये आपण जगतोय. हे का झालं मराठी माणसांचं मराठी माणसांची ताकद कुठे गेलीय मराठी माणसांची ताकद कुठे गेलीय मराठी माणसांचा स्वाभिमान कुठे गेलाय मराठी माणसांचा स्वाभिमान कुठे गेलाय मराठी माणूस जागतिक पातळीवर लढण्यासाठी आज तयार का होत नाहीये मराठी माणूस जागतिक पातळीवर लढण्यासाठी आज तयार का होत नाहीये याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की, मराठी माणसाला त्याच्या राजकीय नेतृत्वाने शॉर्टकट घ्यायला शिकवलेले आहे. मराठी माणसाला त्याच्या राजकीय नेतृत्वाने टक्केवारी आणि हप्ते घ्यायला शिकवलेले आहेत. मराठी माणसाला त्याच्या राजकीय नेतृत्वाने मेहनत करायला शिकवले नाही, लढायला शिकवले नाही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भांडायला शिकवलं नाही. स्वतच्या भाषेवर पोट भरायला शिकवलं नाही आणि म्हणून मराठी ही आज आपल्या न्यूनगंडाची भाषा झालीये, मराठी ही आपल्या अहंगंडाची भाषा झालेली नाही. आज आपल्या या ठाणे शहरात किती मराठी शाळा नीट चालल्यात मला सांगा याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की, मराठी माणसाला त्याच्या राजकीय नेतृत्वाने शॉर्टकट घ्यायला शिकवलेले आहे. मराठी माणसाला त्याच्या राजकीय नेतृत्वाने टक्केवारी आणि हप्ते घ्यायला शिकवलेले आहेत. मराठी माणसाला त्याच्या राजकीय नेतृत्वाने मेहनत करायला शिकवले नाही, लढायला शिकवले नाही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भांडायला शिकवलं नाही. स्वतच्या भाषेवर पोट भरायला शिकवलं नाही आणि म्हणून मराठी ही आज आपल्या न्यूनगंडाची भाषा झालीये, मराठी ही आपल्या अहंगंडाची भाषा झालेली नाही. आज आपल्या या ठाणे शहरात किती मराठी शाळा नीट चालल्यात मला सांगा या ठाणे शहरामध्ये सर्व मराठी शाळांचं इंग्रजीकरण होतयं. सीबीएससी बोर्डाच्या, आयसीएससी बोर्डाच्या, आयपी बोर्डाच्या शाळा मोठ्या प्रमाणात निर्माण होताहेत आणि शाळांमध्ये कोण जातयं या ठाणे शहरामध्ये सर्व मराठी शाळांचं इंग्रजीकरण होतयं. सीबीएससी बोर्डाच्या, आयसीएससी बोर्डाच्या, आयपी बोर्डाच्या शाळा मोठ्या प्रमाणात निर्माण होताहेत आणि शाळांमध्ये कोण जातयं या शाळांमध्ये जाणारा मोठ्या प्रमाणात वर्ग मराठी माणसांचाच आहे. तिथे काही उत्तरभारतीयांची, परप्रांतियांची मुले मोठ्या प्रमाणात जात नाहीत. मराठी उच्चवर्गीयांची मुलं प्रचंड मोठ्या प्रमाणात जातायेत; कारण, त्यांना आता मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची लाज वाटायला लागलेय आणि या मुलांना चिठ्ठ्या कोण देतंय या शाळांमध्ये जाणारा मोठ्या प्रमाणात वर्ग मराठी माणसांचाच आहे. तिथे काही उत्तरभारतीयांची, परप्रांतियांची मुले मोठ्या प्रमाणात जात नाहीत. मराठी उच्चवर्गीयांची मुलं प्रचंड मोठ्या प्रमाणात जातायेत; कारण, त्यांना आता मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची लाज वाटायला लागलेय आणि या मुलांना चिठ्ठ्या कोण देतंय आमच्या पक्षांच्या शाखांमधले लोक आणि म्हणून अमूक डॉमनिक, तमूक कॉन्व्हेंट या शाळांच्या बाहेर लाचारपणे रांगा लावणाह्नया लोकांमध्ये मराठी माणसांचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. याचं कारण असं की, मराठी भाषेमध्ये शिकून जगाच्या स्पर्धेमध्ये टिकता येईल, मोठं होता येईल. या प्रकारचा आत्मविश्वास गेल्या ५०-५५ वर्षांमध्ये महाराष्ट्रातील लोकांना आपण देऊ शकलो नाही. आपण का नाही देऊ शकलो, या प्रकारचा आत्मविश्वास आमच्या पक्षांच्या शाखांमधले लोक आणि म्हणून अमूक डॉमनिक, तमूक कॉन्व्हेंट या शाळांच्या बाहेर लाचारपणे रांगा लावणाह्नया लोकांमध्ये मराठी माणसांचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. याचं कारण असं की, मराठी भाषेमध्ये शिकून जगाच्या स्पर्धेमध्ये टिकता येईल, मोठं होता येईल. या प्रकारचा आत्मविश्वास गेल्या ५०-५५ वर्षांमध्ये महाराष्ट्रातील लोकांना आपण देऊ शकलो नाही. आपण का नाही देऊ शकलो, या प्रकारचा आत्मविश्वास संयुक्त महाराष्ट्र आपण भांडून निर्माण केला. देशातल्या इतर अनेक राज्यांना न भांडता, त्यांना त्यांची राज्य मिळाली. मराठी माणसांना १०६ लोकांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र मिळाला. मुंबईसाठी आपण प्रचंड भांडलो. ही मुंबई, इथल्या धनिक भांडवलदारांकडे जायची होती. नेहरूंना ती तशी जायला हवी होती. वल्लभभाई पटेल स्वत गुजराथी असल्यामुळे, त्यांनाही ती जायला हवी होती. गांधी इतरवेळी जरी ‘महात्मा’ असले; तरी, मुंबईच्या बाबतीत मात्र गांधी हे गुजराथीच होते आणि त्यांनादेखील मुंबई गुजराथमध्ये जायला हवी होती. अशा परिस्थितीमध्ये कोण भांडल मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्र आपण भांडून निर्माण केला. देशातल्या इतर अनेक राज्यांना न भांडता, त्यांना त्यांची राज्य मिळाली. मराठी माणसांना १०६ लोकांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र मिळाला. मुंबईसाठी आपण प्रचंड भांडलो. ही मुंबई, इथल्या धनिक भांडवलदारांकडे जायची होती. नेहरूंना ती तशी जायला हवी होती. वल्लभभाई पटेल स्वत गुजराथी असल्यामुळे, त्यांनाही ती जायला हवी होती. गांधी इतरवेळी जरी ‘महात्मा’ असले; तरी, मुंबईच्या बाबतीत मात्र गांधी हे गुजराथीच होते आणि त्यांनादेखील मुंबई गुजराथमध्ये जायला हवी होती. अशा परिस्थितीमध्ये कोण भांडल मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी तर इथला कष्टकरी माणूस त्यासाठी भांडला, इथला कष्टकरी माणूस त्यासाठी रस्त्यावर आला, कामगारांनी संप केले, रस्त्यावर आलेले लोक हे ‘झेड’ प्रोटेक्शन घेणारे लोक नव्हते. रस्त्यावर आलेले लोक हे स्वतचे गुंड बाळगून फिरणारे लोक नव्हते. रस्त्यावर आलेले लोक हे तुमच्या, माझ्यासारखे लोक होते. या माणसांना असं वाटत होतं की, आमच्या भाषेचं, आमच्या माणसांचं राज्य निर्माण व्हावं. आमच्या माणसा-माणसांचं, आमच्या भाषेचं राज्य निर्माण झालं, त्यासाठी लोक पाचवर्ष भांडले. नेहरूंना झुकून संयुक्त महाराष्ट्र द्यावा लागला. हा महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर आपल्या मर्जीने उभं करण्याची क्षमता-ताकद आपल्यामध्ये असायला हवी होती. यशवंतराव चव्हाणांनी त्यादृष्टीने काही प्रमाणात सुरूवात केली. पण त्यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला असं दिसेल की, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी संस्कृती यांना सातत्याने वाईट दिवस आलेले आहेत. याबाबतीमध्ये तुम्ही लक्षात घ्या की, महाराष्ट्रामध्ये दोन मराठीवादी पक्ष आहेत. शिवसेना महाराष्ट्रामध्ये १९६६ सालापासून आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना २००६ सालापासून आहे. काय भूमिका आहे या पक्षांची तर इथला कष्टकरी माणूस त्यासाठी भांडला, इथला कष्टकरी माणूस त्यासाठी रस्त्यावर आला, कामगारांनी संप केले, रस्त्यावर आलेले लोक हे ‘झेड’ प्रोटेक्शन घेणारे लोक नव्हते. रस्त्यावर आलेले लोक हे स्वतचे गुंड बाळगून फिरणारे लोक नव्हते. रस्त्यावर आलेले लोक हे तुमच्या, माझ्यासारखे लोक होते. या माणसांना असं वाटत होतं की, आमच्या भाषेचं, आमच्या माणसांचं राज्य निर्माण व्हावं. आमच्या माणसा-माणसांचं, आमच्या भाषेचं राज्य निर्माण झालं, त्यासाठी लोक पाचवर्ष भांडले. नेहरूंना झुकून संयुक्त महाराष्ट्र द्यावा लागला. हा महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर आपल्या मर्जीने उभं करण्याची क्षमता-ताकद आपल्यामध्ये असायला हवी होती. यशवंतराव चव्हाणांनी त्यादृष्टीने काही प्रमाणात सुरूवात केली. पण त्यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला असं दिसेल की, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी संस्कृती यांना सातत्याने वाईट दिवस आलेले आहेत. याबाबतीमध्ये तुम्ही लक्षात घ्या की, महाराष्ट्रामध्ये दोन मराठीवादी पक्ष आहेत. शिवसेना महाराष्ट्रामध्ये १९६६ सालापासून आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना २००६ सालापासून आहे. काय भूमिका आहे या पक्षांची काय केलंय या पक्षांनी मराठी माणसांसाठी काय केलंय या पक्षांनी मराठी माणसांसाठी १९६६ साली शिवसेना स्थापन झाली. त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेनेचं सर्वात महत्त्वाचं लक्षणिय असं विधायक काम जे सुधीर जोशींनी सुरू केलं ते स्थानिक लोकाधार समिती महासंघाचं. त्यातून मराठी माणसांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी रोजगार मिळवून दिला. पण, मराठी माणसांचं हित साधत असताना, मराठी भाषेचं हित साधलं पाहिजे, मराठी संस्कृतीचा विकास व्हायला पाहिजे, याचा गांभीर्याने विचार शिवसेनेने त्याकाळात केला नाही. त्यामुळे काय झालंय, तुम्ही लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिका २५ वर्षे शिवसेनेकडे आहे; पण, मुंबई महानगरपालिकेचं कामकाज मराठीतून चालत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडतात आणि त्या शाळांच्या ठिकाणी टॉवर कोण बांधतयं १९६६ साली शिवसेना स्थापन झाली. त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेनेचं सर्वात महत्त्वाचं लक्षणिय असं विधायक काम जे सुधीर जोशींनी सुरू केलं ते स्थानिक लोकाधार समिती महासंघाचं. त्यातून मराठी माणसांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी रोजगार मिळवून दिला. पण, मराठी माणसांचं हित साधत असताना, मराठी भाषेचं हित साधलं पाहिजे, मराठी संस्कृतीचा विकास व्हायला पाहिजे, याचा गांभीर्याने विचार शिवसेनेने त्याकाळात केला नाही. त्यामुळे काय झालंय, तुम्ही लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिका २५ वर्षे शिवसेनेकडे आहे; पण, मुंबई महानगरपालिकेचं कामकाज मराठीतून चालत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडतात आणि त्या शाळांच्या ठिकाणी टॉवर कोण बांधतयं तर, अमराठी भांडवलदारांना खोल्या कोण रिकाम्या करून देतयं तर, अमराठी भांडवलदारांना खोल्या कोण रिकाम्या करून देतयं शाळा कोण रिकाम्या करून देतयं शाळा कोण रिकाम्या करून देतयं तर आमचे त्या त्या ठिकाणचे शाखा चालवणारे लोक इमारती रिकाम्या करून देताहेत आणि त्याच्याबदल्यात त्यांना घरं मिळताहेत, त्याच्या बदल्यात त्यांना टक्केवारी मिळते. अशाप्रकारची टक्केवारीची संस्कृती गेल्या ४८ वर्षामध्ये मराठी माणसांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रामध्ये काय प्रतिमा आहे तर आमचे त्या त्या ठिकाणचे शाखा चालवणारे लोक इमारती रिकाम्या करून देताहेत आणि त्याच्याबदल्यात त्यांना घरं मिळताहेत, त्याच्या बदल्यात त्यांना टक्केवारी मिळते. अशाप्रकारची टक्केवारीची संस्कृती गेल्या ४८ वर्षामध्ये मराठी माणसांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रामध्ये काय प्रतिमा आहे पैसे टाकून विकत घेता येतो, तो मराठी माणूस….. पैसे टाकून विकत घेता येतो, तो मराठी माणूस….. पैसे टाकून ज्याची निष्ठा घेतली जाऊ शकते तो मराठी माणूस…. पैसे टाकून ज्याची निष्ठा घेतली जाऊ शकते तो मराठी माणूस…. अशाप्रकारची प्रतिमा आपण गेल्या काही काळामध्ये मराठी माणसाची निर्माण केली आणि त्यामुळे असा प्रश्न निर्माण झालाय की, महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्या प्रकारचे मराठी राज्य निर्माण करतो आहोत अशाप्रकारची प्रतिमा आपण गेल्या काही काळामध्ये मराठी माणसाची निर्माण केली आणि त्यामुळे असा प्रश्न निर्माण झालाय की, महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्या प्रकारचे मराठी राज्य निर्माण करतो आहोत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी कधीही असं म्हटलं नव्हतं की, आम्ही मराठी माणसांच्या हितासाठी काम करणारे आहोत. काँग्रेस तर सतत दिल्लीकडे बघून वावरणारा पक्ष आहे. त्यांना जोपर्यंत गांधी कुटुंबातला माणूस काही म्हणत नाही. तोपर्यंत ते शिंकायचं की नाही याचादेखील निर्णय घेत नाहीत. त्यामुळे या माणसांकडून तुम्हाला स्वाभिमानाची अपेक्षा बाळगता येणार नाही. पण, शिवसेना या पक्षाकडून याप्रकारची अपेक्षा होती. पण, एका टप्प्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाच्या नादाला लागून मराठी माणसांचं कधीही भरून न येणारं नुकसान केलेलं आहे. हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा एकत्र जाऊ शकत नाही. कारण एकदा तुम्ही हिंदुत्व स्वीकारलं की, तुम्हाला कळव्यातल्या उत्तरभारतीयांच्या वस्त्यांकडे दुर्लक्ष करावंच लागते. एकदा तुम्ही हिंदुत्व स्वीकारलं की, अमराठी भांडवलदारांकडून येणारा पैसा स्वीकारावाच लागतो आणि मग मराठी माणसं कशाला लागतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी कधीही असं म्हटलं नव्हतं की, आम्ही मराठी माणसांच्या हितासाठी काम करणारे आहोत. काँग्रेस तर सतत दिल्लीकडे बघून वावरणारा पक्ष आहे. त्यांना जोपर्यंत गांधी कुटुंबातला माणूस काही म्हणत नाही. तोपर्यंत ते शिंकायचं की नाही याचादेखील निर्णय घेत नाहीत. त्यामुळे या माणसांकडून तुम्हाला स्वाभिमानाची अपेक्षा बाळगता येणार नाही. पण, शिवसेना या पक्षाकडून याप्रकारची अपेक्षा होती. पण, एका टप्प्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाच्या नादाला लागून मराठी माणसांचं कधीही भरून न येणारं नुकसान केलेलं आहे. हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा एकत्र जाऊ शकत नाही. कारण एकदा तुम्ही हिंदुत्व स्वीकारलं की, तुम्हाला कळव्यातल्या उत्तरभारतीयांच्या वस्त्यांकडे दुर्लक्ष करावंच लागते. एकदा तुम्ही हिंदुत्व स्वीकारलं की, अमराठी भांडवलदारांकडून येणारा पैसा स्वीकारावाच लागतो आणि मग मराठी माणसं कशाला लागतात मराठी माणसं सतरंज्या टाकायला लागतात. मराठी माणसं कुणी आजारी पडलं तर, अॅम्ब्युलन्समधून न्यायला लागतात. पण तिकीटं द्यायला आणि पैशांचे व्यवहार करायला तुम्हाला बिगर मराठी माणसं लागतात. या अर्थाने आज स्वतला मराठावादी म्हणवणारे सगळे राजकीय पक्ष हे एका अर्थाने अमराठी माणसांची एजन्सी चालवणारे पक्ष आहेत आणि म्हणून मराठी माणसांचं हित महाराष्ट्रामध्ये घडत नाही, असं आपल्याला दिसतं. २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. या पक्षाने सुरूवातीला खूप अपेक्षा लोकांच्या मनामध्ये निर्माण केल्या. महाराष्ट्राचं आपण नवनिर्माण करू, जगाला हेवा वाटेल अशाप्रकारचा महाराष्ट्र घडवू. अशाप्रकारचं आश्वासन राज ठाकरे यांनी त्याकाळामध्ये दिलेलं होतं आणि अशाप्रकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवूनच राजन राजेसारखी माणसं त्या पक्षामध्ये गेलेली असतील. नऊ वर्षामध्ये या नवनिर्माणाचं काय झालं असेल मराठी माणसं सतरंज्या टाकायला लागतात. मराठी माणसं कुणी आजारी पडलं तर, अॅम्ब्युलन्समधून न्यायला लागतात. पण तिकीटं द्यायला आणि पैशांचे व्यवहार करायला तुम्हाला बिगर मराठी माणसं लागतात. या अर्थाने आज स्वतला मराठावादी म्हणवणारे सगळे राजकीय पक्ष हे एका अर्थाने अमराठी माणसांची एजन्सी चालवणारे पक्ष आहेत आणि म्हणून मराठी माणसांचं हित महाराष्ट्रामध्ये घडत नाही, असं आपल्याला दिसतं. २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. या पक्षाने सुरूवातीला खूप अपेक्षा लोकांच्या मनामध्ये निर्माण केल्या. महाराष्ट्राचं आपण नवनिर्माण करू, जगाला हेवा वाटेल अशाप्रकारचा महाराष्ट्र घडवू. अशाप्रकारचं आश्वासन राज ठाकरे यांनी त्याकाळामध्ये दिलेलं होतं आणि अशाप्रकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवूनच राजन राजेसारखी माणसं त्या पक्षामध्ये गेलेली असतील. नऊ वर्षामध्ये या नवनिर्माणाचं काय झालं असेल हे सगळं नवनिर्माण टीव्हीवरच्या भाषणांमधून निर्माण झालेलं नवनिर्माण आहे. प्रत्यक्षात लोकांमध्ये जायचं नाही, प्रत्यक्षात संघटना बांधायची नाही, प्रत्यक्षात नरेंद्र मोदींची एजन्सी घेतल्याप्रमाणे त्यांचा प्रचार करायचा आणि मग विधानसभेत आपल्यावर उशिरा आलेल्या शहाणपणाप्रमाणे काम करायचं. यातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड मोठी वाताहात, आज महाराष्ट्रात झालेली तुम्हाला दिसतं. प्रश्न असा आहे की, शिवसेना सारखी भाजपला चिमटायचा प्रयत्न करते आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा पक्ष अक्षरश गलीतगात्र झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी, मराठी भाषेचं आणि मराठी संस्कृतीच्या मुद्द्यावर आपण काही काम करायचं की नाही. मला असं वाटतं की, एका अर्थाने शिवसेना आणि मनसेची सद्यस्थिती ही मराठी माणसाच हिताचा भाग आहे. शिवसेनेची कोंडी होणं आणि मनसेची वाताहत होणं याच्याबद्दल फार अश्रू ढाळत बसू नका. जे झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे. छोट्या मराठी कारणांपासून आपण दूर चाललो आहोत. मराठी माणसांचं जे काही बरं वाईट होण्यासारखं होतं, ते गेल्या ५० वर्षात झालंय. यानंतर झालंच तर मराठी माणसांचं बरंच होईल आणि ते बरं होण्याची किंवा बरं करण्याची जबाबदारी राजन राजे आणि त्यांच्या सहकाह्नयांच्या खांदेपालट आहे, असं मला वाटतं.\nमराठीत्व व हिंदुत्व…या परस्पर विरोधी बाबी आहेत; जसं आग आणि पाणी ‘हिंदुत्वा’चं पाणी ओतलंत की, ‘मराठीत्वा’ची आग विझलीच म्हणून समजा ‘हिंदुत्वा’चं पाणी ओतलंत की, ‘मराठीत्वा’ची आग विझलीच म्हणून समजा\nमला राजन राजे यांना असं सुचवायचय की, जो धर्म तुम्ही सांगत आहात, धर्म हा एका अर्थाने आपल्या समाजामध्ये बदनाम झालेला शब्द आहे. वाटेल तो माणूस धर्म हा शब्द वापरतो आणि एखादा नरेंद्र महाराज धर्मपंडित होऊन महाराष्ट्रामध्ये फिरतो. त्यामुळे, धर्म हा शब्द एका अर्थाने नैतिकता, नितीमत्ता आणि समाजाचं, विवेकाचं भान या अर्थानं जर आपण वापरला; तर, ‘धर्मराज्य पक्षा’चा धर्म कुठला तर, महाराष्ट्र धर्म हा ‘धर्मराज्य पक्षा’चा धर्म आहे आणि यादृष्टीने एका मराठीकरणाची बीजं ‘धर्मराज्य पक्षा’च्या भूमिकेमध्ये दिसली पाहिजेत. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की, या घडीला आपण अनेक लढाया लढतो आहोत, महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या स्थलांतर होतंय. शहरातील स्थलांतर हे बिगर मराठी माणसांचं आहे. पण, तुम्ही पाहा ग्रामिण महाराष्ट्रातून, दुष्काळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शहरांमध्ये येतोय. शहरामध्ये येऊन त्यांची स्थिती सुधारतेय असा काही भाग नाहीये. पण, ग्रामिण महाराष्ट्रामध्ये त्या माणसाला जगणं अशक्य झालेलं आहे आणि म्हणून त्या माणसाला शहरामध्ये यायचं आहे. तुम्ही पाहीलं असेल, मागच्या वेळेला जेव्हा दुष्काळ पडला, त्यावेळी दुष्काळी भागातील अनेक लोकं नवी मुंबईतील पुलांच्या खाली येऊन राहीले होते आणि त्यांच्या बातम्या मिडीयाने केल्या होत्या, असं तुम्हाला दिसेल. एक लक्षात घ्या की, साधनसंपत्ती मर्यादित आहे. साधनसंपत्ती मूठभर लोकांच्या हातामध्ये आहे. हे मूठभर लोक कोण आहेत तर हे मूठभर लोक अदानी, अंबानी आणि त्या जमातीमधील लोक आहेत. त्यांच्या हातात प्रचंड पैसा आहे, प्रचंड ताकद आहे आणि हा प्रचंड पैसा आणि प्रचंड ताकद इथल्या समाजाला संपविण्याची प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये आहे. आपण काय करणार आहोत तर हे मूठभर लोक अदानी, अंबानी आणि त्या जमातीमधील लोक आहेत. त्यांच्या हातात प्रचंड पैसा आहे, प्रचंड ताकद आहे आणि हा प्रचंड पैसा आणि प्रचंड ताकद इथल्या समाजाला संपविण्याची प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये आहे. आपण काय करणार आहोत आपण लढाया लढणार आहोत की नाही आणि लढायांमध्ये आपल्याला कोण मदत करणार आहे आपण लढाया लढणार आहोत की नाही आणि लढायांमध्ये आपल्याला कोण मदत करणार आहे या लढायांमध्ये जो मेन स्ट्रीम मिडीया आहे, जो मुख्य मिडीया आहे, तो तुम्हाला मदत करेल अशा समजुतीत राहू नका. मुख्य मिडीया तुम्हाला मदत करणार नाही. कारण, मुख्य मिडीयाला जांभळी नाक्यावरच्या दहीहंडीमध्ये जास्त रस आहे. मुख्य मिडीयाला इथे नाचणाह्नया नट-नट्यांमध्ये जास्त रस आहे. तुम्ही काय सामाजिक काम करता आणि पर्यावरणाचं काम करणाह्नया कोणाला पुरस्कार देता, याच्यामध्ये त्याला किंचितही रस नाही. याच्यामध्ये त्यांच्या टीआरपी नाही, याच्यामध्ये त्यांचा धंदा नाही आणि याच्यात त्यांचं सेलिब्रेटीचं जग नाही. म्हणजे, आपल्याला प्रस्थापित राजकीय पक्षांशी लढायचं आहे. म्हणून, त्यासाठी नवकाम कारणाह्नया माणसांसाठी स्वतच्या मिडीया असला पाहिजे. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाच्या हातात नेट आहे. येत्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या कृपेने जर खरंच, अच्छे दिन आले तर, नेट कनेक्टीव्हीटी येईल, वायफाय येईल आणि या सगळ्या नेट कनेक्टीव्हीटीच्या आणि वायफायचा वापर आपल्याला नरेंद्र मोदींच्या मित्रांविरूध्द चांगल्या पध्दतीने करण्याची ताकद आपण निर्माण करू शकलो पाहिजे. याचं कारण असं की, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रमुख राजन राजे आणि त्यांच्या सहकाह्नयांकडून मराठी माणसाच्या अपेक्षा आता वाढीस लागलेल्या आहेत, हे इथल्या गर्दीवरून सहज लक्षात येतंय, याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या या क्षणापासूनच्या पुढील भविष्यातील राजकीय वाटचालीस माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा या लढायांमध्ये जो मेन स्ट्रीम मिडीया आहे, जो मुख्य मिडीया आहे, तो तुम्हाला मदत करेल अशा समजुतीत राहू नका. मुख्य मिडीया तुम्हाला मदत करणार नाही. कारण, मुख्य मिडीयाला जांभळी नाक्यावरच्या दहीहंडीमध्ये जास्त रस आहे. मुख्य मिडीयाला इथे नाचणाह्नया नट-नट्यांमध्ये जास्त रस आहे. तुम्ही काय सामाजिक काम करता आणि पर्यावरणाचं काम करणाह्नया कोणाला पुरस्कार देता, याच्यामध्ये त्याला किंचितही रस नाही. याच्यामध्ये त्यांच्या टीआरपी नाही, याच्यामध्ये त्यांचा धंदा नाही आणि याच्यात त्यांचं सेलिब्रेटीचं जग नाही. म्हणजे, आपल्याला प्रस्थापित राजकीय पक्षांशी लढायचं आहे. म्हणून, त्यासाठी नवकाम कारणाह्नया माणसांसाठी स्वतच्या मिडीया असला पाहिजे. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाच्या हातात नेट आहे. येत्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या कृपेने जर खरंच, अच्छे दिन आले तर, नेट कनेक्टीव्हीटी येईल, वायफाय येईल आणि या सगळ्या नेट कनेक्टीव्हीटीच्या आणि वायफायचा वापर आपल्याला नरेंद्र मोदींच्या मित्रांविरूध्द चांगल्या पध्दतीने करण्याची ताकद आपण निर्माण करू शकलो पाहिजे. याचं कारण असं की, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रमुख राजन राजे आणि त्यांच्या सहकाह्नयांकडून मराठी माणसाच्या अपेक्षा आता वाढीस लागलेल्या आहेत, हे इथल्या गर्दीवरून सहज लक्षात येतंय, याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या या क्षणापासूनच्या पुढील भविष्यातील राजकीय वाटचालीस माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा\nमहाराष्ट्रधर्म हाच ‘धर्मराज्य पक्षा’चा धर्म\nडॉ. दीपक पवारधर्मधर्मराज्य पक्षमहाराष्ट्रराजन राजे\nराजन राजे’ यांनी ‘कृष्णार्पणमस्तु’ ला दिलेल्या सनसनाटी मुलाखतीचा पुर्वार्ध\nसाहित्यिका व विदुषी कै. दुर्गाताई भागवत यांच्या नजरेतील ‘शोषित-स्त्री’ आणि ‘धर्मराज्य पक्ष’ अध्यक्ष, राजन राजे, यांच्या नजरेतून ‘शोषित-पुरुष’……\n“ब्रेक टू आणि ब्लॅक टू”\n‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने “कायदा-२१, २००६” विषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न\n‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने प्रख्यात जलतज्ञ डॉ. श्री. अजित गोखले यांचे व्याख्यान संपन्न\nसत्तेच्या बुरख्याआड लपलेल्या, ‘त्या’ पाचव्या नेत्यावर कारवाई करून दाखवा\n..आम्ही देश बदलून दाखवू\n“सध्याचे राजकारण हे विक-एण्ड पॉलिटीक्स\nतुमची प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nमुंबई व इतर शहरे का बुडतात सतत दुर्घटना का घडतात \nया पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची ...\nदहा भुजबळ, दहा खडस्यांनाही पुरून उरेनः दमानिया\nजळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते ...\n११ जुलै झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ...\n स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाचाही कृपाशीर्वाद\nज्ञानदेव सुतार (संपादक सा. लोकनिर्भीड) यांचा स्पेशल रिपोर्ट मटका हा समाजाला लागलेला रोग आहे, हे जाणून हा रोग मुळापासून ...\nधनगरांच्या बोकड निर्यातीलाही ‘शाकाहारी’ दहशतवादी जैनांचा विरोध बोकडांना नको, जैनांनाच भारताबाहेर निर्यात करा\nचार-पाच दिवसांपूर्वी एक बातमी सर्व दैनिकांमध्ये आली होती. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक अशा समाजमाध्यमांमध्येही ती वेगाने ...\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\n‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा पुन्हा एकदा यशस्वी करार…\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (82)\nडॉ. दीपक पवार (28)\nअॅड. गिरीश राऊत (24)\nडॉ. नागेश टेकाळे (7)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nकंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई मुरबाड रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://shriadinathbank.com/loans-marathi.html", "date_download": "2018-08-21T13:28:42Z", "digest": "sha1:5EJK72UNQ2L6PWMGNHV2MXOPNPIOHCDP", "length": 4886, "nlines": 93, "source_domain": "shriadinathbank.com", "title": "Adinath Bank", "raw_content": "श्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n\"पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा\"\nएस एम एस बँकिंग सुविधा\nकर्ज खातेचे व्याज दर\n१. सोने तारण कर्जा करिता १२.५० % नाही\n२. शैक्षणिक कर्जा करिता १३.०० % नाही\n३. घरकुल घर बांधणी कर्जा करिता १२.०० % नाही\n४. कार लोन (वैयक्तिक वापर) करिता १२.०० % नाही\n५. नवीन वाहन कर्जे (टू व्हीलर व व्यवसाईक) १३.०० % नाही\n६.\t जुने वाहन तारण कर्जे १५.०० %\t नाही\n७. मशिनरी तारण कर्जे\t १३.५० % नाही\n८. शेती तारण कर्ज\t १४.००% नाही\n९. इतर तारण कर्ज १३.५० %\t नाही\n१०.\t एच वाय पी सी सी कर्जे १२.५० % नाही\n११. विनातारण कर्ज (जामीनकी)\t १५.००%\t नाही\n१२. मशिनरी तारण,इतर तारण,एच वाय पी सी सी कर्जे (रु.२५ लाखा पासून) १२.००% नाही\n१३. ठेव तारण कर्जा करिता-ठेवी पेक्षा १ % जादा व्याज दर\nश्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१७-२०१८ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या\nटे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६\nएस एम एस सुविधा\nश्री आदिनाथ को ऑप.बँक लि.,इचलकरंजी\n७/२३,२४, अडत पेठ,जनता चौक,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://drdaahmednagar.gov.in/admin.html", "date_download": "2018-08-21T13:29:33Z", "digest": "sha1:VXE5I6PS67VGLMNV7NDFYPL6N72DI4VD", "length": 3123, "nlines": 42, "source_domain": "drdaahmednagar.gov.in", "title": "DRDA, Ahmednagar", "raw_content": "जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा\nमुख्य पृष्ठ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम इंदिरा आवास योजना राजीव गांधी निवारा १ व २ आणि रमाई आवास योजना सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११\nदक्षता आणि नियामक मंडळ सभा\nबचत गट व त्यांची उत्पादने\nश्री.सुनील गायकवाड प्रकल्प संचालक\n-: जि.ग्रा.वि.य. कर्मचारी यादी :-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=1515", "date_download": "2018-08-21T14:33:36Z", "digest": "sha1:XEAVOPNDRW4H46LQNGNUAOZCYENR3REA", "length": 3369, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "अप्सरा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nहिंदू पुराणांनुसार अप्सरा या स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्यगायन करणार्‍या स्वर्गीय सुंदर्‍या होत्या. ऋग्वेदानुसार काही अप्सरा या गंधर्वांच्या पत्‍नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांची नैतिक मूल्ये अप्सरांना बंधनकारक नसावीत असे अनेक कथांतून दिसते. इतर कोणतेही मर्त्य राजे, देव-दानव किंवा ऋषी-मुनी स्वतःपेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषी-मुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्दिष्टांपासून त्यांना दूर सारण्यासाठी देवराज इंद्र या अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्याकामी वापरत असे असे पुराणांत दाखले मिळतात. अप्सरा सदैव तरुण असतात, त्यांना वृद्धत्व नाही.\nचीन मधील मोगाओ गुहा\nजावा आणि बाली, इंडोनेशिया\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-08-21T13:39:43Z", "digest": "sha1:PUCVFUA26RIQSMDKGKFZUA6O2C36UOHV", "length": 8199, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सहाय्य:वर्गला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सहाय्य:वर्ग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:व्यक्ती ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:आशय ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:ज्ञान ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:संपादन ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिपीडिया संपादन ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:व्हिडियो गेम्स साचे ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:खेळ साचे ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:समाज संस्था ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:गुणक साचा ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:गुणक साचे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:कारण ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:चर्चा शीर्षक साचे ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:संदर्भ साचे ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Abhijeet Safai ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:नकाशा साचे ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Tatya ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २२ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:शैली मार्गदर्शक ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:हॉटकॅट ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rahuldeshmukh101/जुनी चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:तारखेनुसार वगळावयाचे लेख ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय आनंद भावे ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग चर्चा:संगीत ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/जुनी चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Docsufi ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:लवकर वगळावे विनंत्या ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:भारताचा भूगोल ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:अभय नातू/चर्चा पाने कशी वापरावी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:नामविश्वे ‎ (← दुवे | संपादन)\n ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:नामविश्वओळख ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:नामविश्वओळख/doc ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:कायमचे संरक्षित ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:चुकीचे संरक्षण साचे लावलेली विकिपीडिया पाने ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:यादी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:पुनर्निर्देशन ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:किरकोळ पुनर्निर्देशने ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिपीडिया पुनर्निर्देशने ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिप्रकल्प पुनर्निर्देशन साचे ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साचा धूळपाट्या ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साचा चाचण्या ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिपीडिया मेटासाचे ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत. ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विकिपीडिया वर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विकिपीडिया वर्ग/doc ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:धारक वर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:वर्ग नामविश्व साचे ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकीर्ण करावयाचे वर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:फारच जास्त वर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ratnagiritourism.in/other-places/wax-museum-ganpatipule/", "date_download": "2018-08-21T14:36:29Z", "digest": "sha1:HNLJNGXIBQ5XRAODAICPONU3LOVPNRX4", "length": 9139, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "वॅक्स म्युझियम, गणपतीपुळे - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nगणपतीपुळ्याच्या सागरी किनाऱ्याबरोबरच इथे असलेले `वॅक्स म्युझियम` हे पर्यटकांसाठी अजून एक बघण्यासारखे ठिकाण आहे. अनेक सुपरिचित कलाकारांबरोबर भारतातील मान्यवर व्यक्तींचे अगदी हुबेहूब वाटणारे मेणाचे पुतळे इथे ठेवले आहेत. इथे केलेली रंगसंगती, प्रकाशयोजना यामुळे हे पुतळे सजीव वाटतात.\nबस स्थानक - गणपतीपुळे\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - वर्षभर\nखरीखुरी वाटणारी स्वप्नसुंदरी माधुरी दीक्षित अधिक सुंदर की दीपिका पदुकोन असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. इथला शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा पुतळा बघून तो खरच बोलू लागेल असे वाटत राहाते. खुर्चीत बसलेल्या श्री. बाळासाहेब ठाकऱ्यांचा पुतळा पाहून आदरयुक्त दरारा वाटतो तर `मोदी जॅकेट` घालून उभे असलेले `नरेंद्र मोदी` खूप खरेखुरे वाटतात. गणपतीपुळ्याला जाऊन देवळाची, समुद्रकिनाऱ्याची भटकंती केल्यावर या `वॅक्स म्युझियम`ला भेट देऊन एक मजेदार अनुभव घेता येतो.\nस्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/pm-modis-sot-on-karnatak-election-290097.html", "date_download": "2018-08-21T14:44:54Z", "digest": "sha1:BTEEWGFM65S5JUJL3NE5UPBJCJO2BRDM", "length": 15066, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'देशाच्या सार्वभौमत्वावर घाला घालणं चिंतेचा विषय'", "raw_content": "\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nपसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\n…म्हणून सानिया मिर्झाची ड्यू डेट आहे खास\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nया २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप\nAsian Games 2018: भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदक\nकोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n'देशाच्या सार्वभौमत्वावर घाला घालणं चिंतेचा विषय'\n'देशाच्या सार्वभौमत्वावर घाला घालणं चिंतेचा विषय'\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nस्पोर्टस 8 hours ago\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nVIDEO : गडचिरोलीत पूरात अडकलेल्या सी-60 कमांडोच्या सुटकेचा थरार\nVIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी\n'येवा कोकण आपलो असा'\nमहाराष्ट्र 23 hours ago\nVIDEO : आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार\nपोलिसांच्या तावडीतून पळून पाचव्या मजल्यावर चढला आरोपी आणि...\nVIDEO : गळ्यात साप घेऊन सेल्फी काढतायत या मुली\nVIDEO : 13 फुट लांब आणि 22 किलो वजनाचा अजगर खातोय कोंबडीची अंडी \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nVIDEO : जवान तुझे सलाम, बाळाला केलं सुखरूप एअरलिफ्ट\nVIDEO : गोवा महामार्गावरील कंपनीत वायु गळती, नागरिकांमध्ये घबराट\nस्ट्रेचरवरून मृतदेह खाली ठेवताना पोलीस कर्मचाऱ्याने मारली लाथ, VIDEO VIRAL\nFBवरून वाजपेयींवर टीका करणाऱ्या प्राध्यापकाला बेदम मारहाण, VIDEO VIRAL\nVIDEO : कारने दिलेल्या धडकेत उंचावर उडाली विद्यार्थीनी, पण...\nVIDEO : नवज्योत सिंग सिद्धूंची पाकिस्तानात एंट्री\nबापरे, हॉस्पिटलमध्ये आढळली अजगरची पिल्ले\nमहाराष्ट्र 4 days ago\nVIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nट्विटरचा केमिकल लोचा, 'सर्कीट'चं अकाऊंट केलं हॅक\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nहाय हिल्सवाली गर्लफ्रेंड शोधताय, तर हे नक्की वाचा\nभरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nमोदींना कॉपी करतायत इम्रान खान, पाकिस्तानात सुरू केल्या या 6 योजना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-ixus-500-hs-point-shoot-digital-camera-silver-price-pNn15.html", "date_download": "2018-08-21T13:50:32Z", "digest": "sha1:PCWKO3DSZR6QQY4MIQ4AW53BFCBFC2JU", "length": 19066, "nlines": 455, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 14,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 15 sec\nपिसातुरे अँगल 28 mm Wide-angle\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 461,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 04:03\nविडिओ फॉरमॅट MOV, H.264\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन इक्सस 500 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n4/5 (5 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221218189.86/wet/CC-MAIN-20180821132121-20180821152121-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}